Balasaheb Thackeray यांनी Indira Gandhi यांनी लावलेल्या Emergency ला पाठिंबा का दिला होता?
Вставка
- Опубліковано 25 чер 2021
- महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 'महाविकास आघाडी'चं सरकार येणं यामागचं न पुसता येणारं एक कारण 46 वर्षांपूर्वी देशात लागलेली आणीबाणी आहे. ती नसती, तर कदाचित शिवसेना आणि काँग्रेसला विरुद्ध ध्रुवांवरच्या राजकीय विचारधारा असून एकत्र येण्याच्या समान धागा सापडणं कठीण होतं.
46 वर्षांपूर्वी या दोन्ही पक्षांच्या अगोदरच्या पिढ्यांनी जणू या धाग्याची तजवीज करुन ठेवली होती, जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीच्या मुद्यावरुन इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता.
जेव्हा काँग्रेस विरुद्ध देश अशी विभागणी झाली होती, संसद स्थगित होऊन सर्व अधिकार एकहाती एकवटले होते, अनेक राजकीय आणि वैचारिक विरोधक तुरुंगात डांबले गेले होते, तेव्हा हा निर्णय घेणाऱ्या इंदिरा गांधींच्या बाजूनं जे मोजकेच उभे होते, त्यात बाळासाहेब आणि शिवसेना होते.
धर्मनिरपेक्षता हे मूळ तत्व सोडून काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा कसा देईल अशा मोठ्या राजकीय पेचात सोनिया गांधी असतांना, शरद पवारांनी त्यांना आणीबाणीची आठवण करुन दिली.
#BalasahebThackeray #IndiraGandhi #Emergency
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
पक्ष संपणार म्हणून फाटली होती 🙏 म्हणून शरण गेलेत
😂👏👏👏👏
जेल मध्ये मध्ये जायचे नव्हते म्हणून
🤣😂😂😂👏👏👏👏
साहेब महान आहे... याचा अर्थ असा नाही त्यांची पोर पण महान राहतील... कोणी घरकोंबड पण झालं आहे
Correct
Chhan topic
Situation during emergency was different, decisions taken at that time can't compare with today's political situation. Today we are living in undefined emergency...
Sanjay raut be purna Wath lvli
Potyani Paisa kamavala Asana . R
🙈🙊🙉
Congress chi b Tim
एकच साहेब बाळासाहेब 🙏🏻
ज्या वेळचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही शंकरराव चव्हाणांचा उल्लेख करताय, तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते.
शंकरराव चव्हाण होते माहिती घ्या
व्हिडिओत 03:07 ते 03:14 शंकरराव चव्हाण असा उल्लेख आहे तो योग्य आहे पण, फोटो यशवंतरावांचा आहे
तुम्ही फोटो बद्दल म्हणत नव्हता त्यावेळच्या मुख्यमंत्र्यां बद्दल बोलत होता
You are right
Emergency was a wrong design of Indira Gandhi, but some design was very very important like india Pakistan war in1971(liberation war of Bangladesh), nationalisation of banks, prince money canceled etc
Hukumshahi mannare patimba denarcha.
If emergency was wrong then what we are living right now as country is also wrong ...! Modi has implied pseudo emergency. Worst part is we don't know when it will end atleast Indira's emergency was for specific time
Correct✔
Congress 😂 paise khanare sathidar
गांधी कुटुंबाची हीच खासियत आहे जाणीव ठेवणारी कॉंग्रेस !
😂😂😂👏👏
त्यांना तीची ....मस्त लागली असेल
इंदिरा गांधी यांनी सज्जड दम दिला आणि बाळासाहेबांची फाटली. पाठिंबा देऊन अब्रू वाचवली....
Ekach saheb bala saheb 🙏🙏
Shaebh gele ho tiger 🐅🐅🐅 gya
आर एस एस प्रणित भाजपाईयोंने अतिरेक किया था करके आणिबाणी जारी करने के अलावा पर्याय नहीं था शरद पवार सब जाते है !
Marathi madhe bol he marathi channel jai maharashtra
भीम वाल्यानं पण गद्दारी केली होती
congress sena
कमळाबाई
कर्णाली सुध्द सुवर्ण कवच होते तसेच भाजपाचे कवच म्हणजे अमेरिका आणि इंग्लंड होते आणि आहेत !