@@ShRiXheredeshashi hani hi bjp ch karat aahe tyat matr tilmatr shanka nahi,Ek divas modi Ani Shah donhi desh sodun farar zale hech aikaych baki rahilay
विधानसभेची टम संपेपर्यंत कोर्ट निकाल देत नाही असे दिसते हे सर्व राज्यपाल निवडणूक आयुक्त विधानसभा अध्यक्ष व न्यायालयाने ठरवून भाजपने पक्ष पळवले व सत्ता मिळवली आता थेट जनतेच्या न्यायालयात
निकाल तर लोकसभेतच दिला आहे जनतेने ठाकरेंच्या बाजूने. आता पेपर तर लोकसभेचा सोपाच गेला म्हणल्यावर विधानसभेत नाममात्र निकाल ठाकरेंच्या बाजूनेच जाणार यात तीळमात्र शंका नाही.
@@piyushpardeshi3538बहुतेक तूला सांगून महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत मतदान केले वाटते अंधभकत फक्त चापलूसी करणारे तुम्ही.गदार मिंदे टोळी ला केवळ भारतीय जनता पक्षांमुळे मतदान झाले आहे.गदार मिंदे चे स्वतचे कर्तृत्व काही नाही.
तुम्ही ज्याला न्यायालय म्हणता ते न्यायालय नसुन भाजपची खाजगी कार्यालय आहेत म्हणून निकालांची अपेक्षा करु नये निकाल न्यायाधीश देत नाही तर निकाल भाजपचे कार्यकर्ते देतात म्हणूनच तर काही न्यायाधीश निबंध लीहायची शीक्षा देवुन सोडुन देतात
उबाठा ने मराठी माणसांसाठी केलेलं एकतरी काम दाखवा, निर्रबुद्ध माणसांनो! याउलट, शिंदे शिवसेनेच्या वाढीसाठी राबले आहेत. तर उबाठा हा आयत्या बिळावरचा नागोबा आहे!👎👊😡😤
शिवसेना कुणाची आहे ते लोकसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आहे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत गदारी केली आहे ते मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आगामी निवडणुकीत मध्ये पुन्हा एकदा जागांवर समाधान मानावे लागले हे मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे ठाकरे शिवसेना कधीही संपणार नाही हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र जय किसान
न्यायालय वरून आम्हा जनसमण्यांच विश्वास कधीच उडालाय...न्यायव्यवस्था ही सुद्धा इतका वेळ लावून हेच दाखवत आहे की ती manage झालीय.... स्पष्ट दिसते आहे चांद्रुबाबू ये public हैं सबकुच जानती है थोडी तरी लाज वाटू द्या...🔥🔥🔥
जनतेला वेड्यात काडून खूप दिवस नाही चालणार हे नाटक अहो बाळासाहेब हयात नाही म्हणून एव्हडं वाईट वाटलं नाही पण पवार साहेब तर हयातीत असताना अस चीटिंग कोणालाच आवडणार नाही
सरोदे सर अगदी बरोबर आहे.सुप्रीम कोर्टाकडून जर निकाल द्यायला विलंब होत असेल तर धनंजय चंद्रचूड साहेब कोणाच्यातरी दबावाखाली निकाल द्यायला विलंब करत आहेत.म्हणजेच असली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्याच बाजूने निकाल लागणार एवढे नक्की.
न्याय मूर्ती चंद्रचूड साहेब हे ठरल्या प्रमाणे च निकाल देणार ठाकरे यांच्या बाजूने निकाल देऊन राज्यपाल पद मिळणार आहे का शेवटी न्यायमूर्ती सुद्धा माणूस आहे
हे सुप्रीम कोर्ट सुध्दा भाजपाचे कार्यालयं झाले आहे कां आशी शंका येते आपल्या देशात लोकशाही शिल्लकच राहिली नाही आहे आपल्या देशात भाजप ची हुकूमशाही चालली आहे हे लक्षात येते
14 ऑगस्ट ला निकाल लागणार आणि 15 ऑगस्ट ला देश स्वतंत्र होणार अस तर नाही ना 😂😂नाही तसे सकाळी झेंडावंदन करायला जाताना तिरंगा न्यायचा की भगवा माहिती नाही ना
......जनता योग्य निर्णय घेणार'चं' यात शंका नाही. पण दिरंगाई बाबत देशातील न्यायालयाचं महत्व अधोरेखित करणारं हे प्रकरण आहे.भविष्यात न्याय व्यवस्थेवर विस्वास राहणार नाही.
सर तुमच्या बद्दल लोकांच्या खुप भावना आहेत,,,, खुप आदर आहे,,,,salute ahe तुम्हाला,,,,उद्याचे CJI होनर च तुम्ही, हिच ईश्वर चरनी प्रार्थना हुशार व्यक्तिमत्व
मा.चंद्रचूडसाहेब सर्वोंचन्यायालय.यांना खरच विनंती आहे कि तिही जनतेमारफत तुम्हाला जोकाय निर्णय दायचा तो थेट दया .जनतेला तारीख नको आहे कोनाच्याहि बाजून एकदा निकाल देऊनच टाका.योग्य ते जनता ठरवील आणी आपण मान उंचटरून चालला पाहिजे बस.सामाजिक कार्यकरता. हात जोडून विनंती. .जय महाराष्ट्र
न्यायालयावर विश्वास कोणाचाचं नाही राहिला... आता निकाल देऊन पण काही उपयोग नाही. कारण जनतेने निर्णय दिला आहे लोकसभेला आणि विधान सभेला पण देणार.. उद्धव ठाकरे जिंदाबाद.. 💪🏻💪🏻
आता न्यायालय भाजप शासित,राष्ट्रपती भाजप शासित,लोकसभा अध्यक्ष भाजप शासित,पंतप्रधान भाजप शासित,सर्व महाराष्ट्र भाजप शासित,सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवावा.
लोक जनमानस इतकी तिखट प्रतिक्रिया देताहेत तरी हे कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळून मिरवतात याचेच नवल वाटते ! आपली वाटचाल शेजारच्या दोन देशांप्रमाणे होणार ; अराजकतेच्या उंबरठ्यावर आहोत आपण !
मेरे प्यारे भाई और बहनों सरन्यायाधीश साहेब रिटायर होणार आहे बीजेपी कडून राज्यसभेचे तिकीट मिळणार या अपेक्षेने निकाल लेट करत असेल सरन्यायाधीश असं मला वाटतं
आमदार पात्र अपात्र ठरविण्यात दोन वर्षे लागली आता विधानसभा कार्यकाल संपत आला तरी सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे अपात्र आमदारांना यापुढे निवडणूक लढवता येणार नाही असा निर्णय देण्यात यावा ही विनंती
असे दिसते की न्यायालय निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष यांनी आधी ठरवुन पक्ष फोडले व पक्षावर ताबे घेतले आणि हे सर्वानी असे टाळाटाळी करत आता कोर्टाने सुद्धा टाळाटाळी सुरू आहे
न्यायालय बंद करा विश्वास उठलाय न्यायव्यवस्थेवर चा
आता पात्र झाले काय आणि अपात्र झाले काय याचा न्याय आता जनतेच्या दरबारातच होणार आहे
सुप्रीम कोर्ट भ्रष्ट सरकार चालवत आहे 😂😂😂मोदी के आदेश पर एक दीन बांगला देश जैसी हालत B J P की होगी😂😂😂
Bhavishya vettyanche Swagata parantu ha bhartachya swatantryvar aghat tharel Yat Modinchi nahi tar Desha Hani hoil he krupaya lakshat ghene
@@ShRiXheredeshashi hani hi bjp ch karat aahe tyat matr tilmatr shanka nahi,Ek divas modi Ani Shah donhi desh sodun farar zale hech aikaych baki rahilay
दोन महिन्याचा निकाल दोन वर्षावर गेला😊 ही आहे आपल्या देशाची कायदा सुव्यवस्था
ह्याला सुप्रीम कोर्टा जबाबदार आहे का ?
न्याय व्यवस्थे वर विश्वास राहिलेला नाही
Hmm Yaadhi EVM be pn navta 😂😂😂ramdirona 😂😂
आता सुप्रीम कोर्टात किहिह निकाल येऊ द्या आता न्याय जणता करेल न्याय व्यवस्थाला भावपुर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹
14 ऑगस्टला निकाल नाही लागणार तारीख पुढची दिली जाणार
न्यायालय भाजपच्या दावणीला बांधले गेले आहे
मग डायरेक्ट पुढच्या वर्षी दिली अस्ती ना सुनावणी 😂
Mg Kashala I ghalayala gela ka courtat😂😂😂Sonicha gulam😂😂😂Randi rona kadhi band karnar re??😂😂😂EVM thik zala ka ata?😂😂
विधानसभेची टम संपेपर्यंत कोर्ट निकाल देत नाही असे दिसते हे सर्व राज्यपाल निवडणूक आयुक्त विधानसभा अध्यक्ष व न्यायालयाने ठरवून भाजपने पक्ष पळवले व सत्ता मिळवली आता थेट जनतेच्या न्यायालयात
भाजप हद्दपार झाली पाहिजे
@@hanmantdulawad2882 Tuzya baap a hi pend ahe 🤣🤣Soni samor zuknara Hizda ( As per Balasaheb) Haddapar hoil, Hirvi mat samplyavar 🤣🤣
निकाल तर लोकसभेतच दिला आहे जनतेने ठाकरेंच्या बाजूने. आता पेपर तर लोकसभेचा सोपाच गेला म्हणल्यावर विधानसभेत नाममात्र निकाल ठाकरेंच्या बाजूनेच जाणार यात तीळमात्र शंका नाही.
मुस्लिम मत ठाकरेंना भेटली मराठी आणि हिंदू मत महा युती ला भेटली 😂
Zata ghe 2 Rahul che😂😂
@@piyushpardeshi3538बहुतेक तूला सांगून महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत मतदान केले वाटते अंधभकत फक्त चापलूसी करणारे तुम्ही.गदार मिंदे टोळी ला केवळ भारतीय जनता पक्षांमुळे मतदान झाले आहे.गदार मिंदे चे स्वतचे कर्तृत्व काही नाही.
@@piyushpardeshi3538तुम्हाला सांगून लोकांनी मतदान केले आहे का?
@@piyushpardeshi3538मग अयोध्या BJP का हरली. पुलवामा नंतर पाकिस्तान मधुन चंदा मिळाला मोदी ल हिंदुत्व साठी का?
जनतेच्या दरबारात निकाल लागणार, सध्याचे सत्ताधारी पुर्णपणे अवैध आहे
श्री सरोदे साहेब अगदी बरोबर सत्य बोलत आहे, खूप छान
निवडणूक झाल्यानंतर निकाल लागेल असे मला वाटते.
पण निकाल हा उद्धव ठाकरे साहेब यांच्या बाजूने लागणार हे 💯
CJI, न्यायाधीश निवड प्रक्रिया बदलल्याशिवाय सर्वसामान्य लोकांना मिळणार नाही
न्यायालयावर विश्वास राहिलेला नाही
निकाल तर जनताच देईल .
साहेब नमस्कार,
आपण अत्यंत प्रामाणिक व पोटतिडकीने लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी अथक
प्रयत्न करत असतां,आपल्या वास्तववादी विचाराना सलाम 🙏🏻
अगदी बरोबर
True
असीम सर तुमचे एकदम बरोबर आहे
खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच 🚩🚩💪
न्याय ह्या शब्दाचा च अपमान झाला आहे.
फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल
KAHIHI KARU SHAKAT NAHI KUTRYASARKHA BHUNKATO NUSTA
असिम सरोदे सर अतिशय योग्य पध्दतीने बाजू मांडत आहेत निर्णय लवकर लागो ही ईश्वर चरणी प्रार्थना...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
जगात कोणाला पण विचारा शिवशेना फक्त आणि फक्त उद्धव साहेब आणि 🎉🎉🎉🎉🎉🎉
तुम्ही ज्याला न्यायालय म्हणता ते न्यायालय नसुन भाजपची खाजगी कार्यालय आहेत म्हणून निकालांची अपेक्षा करु नये निकाल न्यायाधीश देत नाही तर निकाल भाजपचे कार्यकर्ते देतात म्हणूनच तर काही न्यायाधीश निबंध लीहायची शीक्षा देवुन सोडुन देतात
जानुन बुजून कोर्ट निकाल पुढें ढकलतात शंभर टक्के सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत असे कोर्ट पदावर नसले पाहिजे
न्यायालयात निकाल काहीही लागो पण सगळ्यात मोठं न्यायालय हे जनता आहे जनतेच्या न्यायालयात माननीय उद्धव साहेबांना न्याय नक्की मिळेल.
फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे
उबाठा ने मराठी माणसांसाठी केलेलं एकतरी काम दाखवा, निर्रबुद्ध माणसांनो!
याउलट, शिंदे शिवसेनेच्या वाढीसाठी राबले आहेत. तर उबाठा हा आयत्या बिळावरचा नागोबा आहे!👎👊😡😤
100 टक्के , हेच जनतेच मत आहे.त्यामुळे नाराजी आहे
निकाल लवकर येणार नसेल तर कीमान धनूष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी करावी..कारण चीन्हा मुळे मतदारांचा घोळ होतोय..
S
सरोदे सर बरोबर बोलता 🎉🎉
आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही काही दिवसांनी बंगलादेश होण्याची वाटचाल चालू राहील
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल
GANDIKHALI LAW
JAI BALASAHEB
@@anilchakrapani1511tarbuja च्या खाली नक्किच लावू.
शिवसेना कुणाची आहे ते लोकसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आहे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत गदारी केली आहे ते मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आगामी निवडणुकीत मध्ये पुन्हा एकदा जागांवर समाधान मानावे लागले हे मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे ठाकरे शिवसेना कधीही संपणार नाही हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र जय किसान
ubata pexyx shinde gatala orignal senela 200000 lakha vote extra ahet
निकाल लागेपर्यंत पगार व सुविधा पण बंद ठेवा जनतेच्या पैशातून पगार सुखसुविधा मिळत असल्याने 😂😂😂😂😂
न्यायालय वरून आम्हा जनसमण्यांच विश्वास कधीच उडालाय...न्यायव्यवस्था ही सुद्धा इतका वेळ लावून हेच दाखवत आहे की ती manage झालीय.... स्पष्ट दिसते आहे चांद्रुबाबू ये public हैं सबकुच जानती है थोडी तरी लाज वाटू द्या...🔥🔥🔥
जेज विकलया गेला आहे म्हणून तर तारीख पे तारीख देत आहे
BJP payaver Dagad Marun Gete Ahe
😄😄😄... वा वा
असली शिवसेना ही उद्धव ठाकरे याची आहे ही उद्धवजी ठाकरे यांना मिळेल जय महाराष्ट्र
साहेब तुम्ही चांगलेच काम केले पण आपल्या देशाच्या न्याय मिळणार नाही हे विकले गेले
न्यायाधीश हि विकले गेले काय आश्चर्य वाटले लागले आहेत का
जनतेला वेड्यात काडून खूप दिवस नाही चालणार हे नाटक अहो बाळासाहेब हयात नाही म्हणून एव्हडं वाईट वाटलं नाही पण पवार साहेब तर हयातीत असताना अस चीटिंग कोणालाच आवडणार नाही
सरोदे सर अगदी बरोबर आहे.सुप्रीम कोर्टाकडून जर निकाल द्यायला विलंब होत असेल तर धनंजय चंद्रचूड साहेब कोणाच्यातरी दबावाखाली निकाल द्यायला विलंब करत आहेत.म्हणजेच असली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्याच बाजूने निकाल लागणार एवढे नक्की.
अत्याचार झाला व त्यामधुन मुल झालं , त्याच लग्न झालं त्याला पण मूल झाली तरीही महीलेवर अत्याचार झाला हे महीला सीध्द करु शकली नाही ! हे अशे सूरू आहे सर्व
Nice example sirji
Right
सत्याचा विजय होणार खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे
न्याय मूर्ती चंद्रचूड साहेब हे ठरल्या प्रमाणे च निकाल देणार ठाकरे यांच्या बाजूने निकाल देऊन राज्यपाल पद मिळणार आहे का शेवटी न्यायमूर्ती सुद्धा माणूस आहे
न्यायव्यवस्थेने आपली विश्वास हर्ता घालवु नये .
सर आताची तारिक वाढवून तर दिलीच पण यांचे नंत्तर तारिक वाढवून दिली तर याचीका मागे घा याचा निकाल जनतेचे कोडतात लागेल सर
योग्य वेळ आली आहे महाराष्ट्रातील जनताच योग्य न्याय देईल आता कोर्टात काय होईल ते होईल जय जय महाराष्ट्र
न्यायालयावर विश्वास राहिला नाही
घटना बाह्य मुख्यमंत्री
कोर्ट विकलेले आहे बीजेपी ला
हे सुप्रीम कोर्ट सुध्दा भाजपाचे कार्यालयं झाले आहे कां आशी शंका येते आपल्या देशात लोकशाही शिल्लकच राहिली नाही आहे आपल्या देशात भाजप ची हुकूमशाही चालली आहे हे लक्षात येते
Ekdam barobar
14 ऑगस्ट ला निकाल लागणार आणि 15 ऑगस्ट ला देश स्वतंत्र होणार अस तर नाही ना 😂😂नाही तसे सकाळी झेंडावंदन करायला जाताना तिरंगा न्यायचा की भगवा माहिती नाही ना
भावा 😂😂😂
Bhava tu भगवाच घेऊन जा😂😂
@@-user6832 👍
@@-user6832 की हिरवा नेऊ😄😄सरोदे सराना आवडणार नाही.ना भगवा
कोर्टला माहिती नाही का 14 ऑगस्ट कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे ते😅
......जनता योग्य निर्णय घेणार'चं' यात शंका नाही. पण दिरंगाई बाबत देशातील न्यायालयाचं महत्व अधोरेखित करणारं हे प्रकरण आहे.भविष्यात न्याय व्यवस्थेवर विस्वास राहणार नाही.
सर तुमच्या बद्दल लोकांच्या खुप भावना आहेत,,,, खुप आदर आहे,,,,salute ahe तुम्हाला,,,,उद्याचे CJI होनर च तुम्ही, हिच ईश्वर चरनी प्रार्थना
हुशार व्यक्तिमत्व
माननीय असीमजी निर्भय बनो चळवळीच्या सभा सुरू करा जनतेला सत्य परिस्थिती सातत्याने समजावून सांगावी लागते यावेळी तुम्ही तालुका निहाय सभा घ्यावी
मा.चंद्रचूडसाहेब सर्वोंचन्यायालय.यांना खरच विनंती आहे कि तिही जनतेमारफत तुम्हाला जोकाय निर्णय दायचा तो थेट दया .जनतेला तारीख नको आहे कोनाच्याहि बाजून एकदा निकाल देऊनच टाका.योग्य ते जनता ठरवील आणी आपण मान उंचटरून चालला पाहिजे
बस.सामाजिक कार्यकरता. हात जोडून विनंती. .जय महाराष्ट्र
श्री सरोदे साहेब तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र अभिनंदन 🙏🙏💐💐❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩
न्यायालयावर विश्वास कोणाचाचं नाही राहिला... आता निकाल देऊन पण काही उपयोग नाही. कारण जनतेने निर्णय दिला आहे लोकसभेला आणि विधान सभेला पण देणार.. उद्धव ठाकरे जिंदाबाद.. 💪🏻💪🏻
बरोबर आहे
बरोबर सरोदे तुमचं
सुप्रीम कोर्ट पण मोदी चालवत आहे फक्त तारीख पे तारीख
आता न्यायालय भाजप शासित,राष्ट्रपती भाजप शासित,लोकसभा अध्यक्ष भाजप शासित,पंतप्रधान भाजप शासित,सर्व महाराष्ट्र भाजप शासित,सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवावा.
आता जनतेनेच यावर आवाज उठवला पाहिजे.न्याय व्यवस्थेवर आता सामान्य माणसाला विश्वास राहिलेला नाही. अरे हा न्याय आहे की चेष्टा आहे.
या देशात सर्व विकलं जावु शकतं.अगदी न्यायसूद्धा.
न्यायसंस्था बंद करून सत्ताधीशाकडे द्या
लोक जनमानस इतकी तिखट प्रतिक्रिया देताहेत तरी हे कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळून मिरवतात याचेच नवल वाटते ! आपली वाटचाल शेजारच्या दोन देशांप्रमाणे होणार ; अराजकतेच्या उंबरठ्यावर आहोत आपण !
तारीख पे तारीख आजुन काही नाही
जनता दरबारातील न्याय मीळेल
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
❤❤🎉
धन्यवाद साहेब
मेरे प्यारे भाई और बहनों सरन्यायाधीश साहेब रिटायर होणार आहे बीजेपी कडून राज्यसभेचे तिकीट मिळणार या अपेक्षेने निकाल लेट करत असेल सरन्यायाधीश असं मला वाटतं
शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे 🚩🚩🚩
आमदार पात्र अपात्र ठरविण्यात दोन वर्षे लागली आता विधानसभा कार्यकाल संपत आला तरी सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे अपात्र आमदारांना यापुढे निवडणूक लढवता येणार नाही असा निर्णय देण्यात यावा ही विनंती
👍👍👍👍👍👍
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
उध्दव साहेब ठाकरे
जे खरं असेल त्याच्या मागे कोणीच नाही आणि जे खोटं असतं त्याचे मला सर्व जनता असते हे कुठपर्यंत चालणार
परत दोन महिने चा वेळ घेनार
साहेब शेवटी विजय हा शिवसेनेचाच होणार आहे
फालतू न्याय व्यवस्था झाली आहे
साहेब आपल्या देशाची पावले बांगलादेश ची वाट चालत आहे का.
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
सरोदे साहेब बरोबर बोललात,
न्यायालय बंद करायला पाहिजे
शिंदे साहेब यांनी सुप्रीम कोर्टाचे जज साहेब यांच्या वर दबाव आहे
Abhinandan sir 💐👍✌️
काय होणार नाही जनता दाखवून देईल........ आत्ता
🚩 शिवसेना फक्त 🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
Khup chaan explain kelye
निकाल, जनताच,लावेल
ठाकरे गटाच्या विरोधात जर निर्णय गेला तर त्याचा फायदा ठाकरे गटाला होणार
शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
असे दिसते की न्यायालय निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष यांनी आधी ठरवुन पक्ष फोडले व पक्षावर ताबे घेतले आणि हे सर्वानी असे टाळाटाळी करत आता कोर्टाने सुद्धा टाळाटाळी सुरू आहे
असीम साहेब ......🚩🚩🚩🚩🚩
साहेब हुषार वकील नागपूरचे हे पण त्यात आहेत बावनखुळे हे किती हुशार आहेत ते माहित आहे सांगळ्यना
Ubt jindabad
ही
व्यवस्था
वेश्यां झाली..
---- अण्णाभाऊ साठे 🙏❤️👍
ज्यावेळी तारखा पडतात म्हणजे काही होईल असे वाटत नाही.
सरोदे सर आपण सत्य परिस्थिती सांगितली आहे.
🎉🎉
निकाल 14 ऑगस्ट ला लागणार नाही 100% 👊👊👊