Shiv Sena - NCP आमदार अपात्रतेचा निकाल कधी? सुप्रीम कोर्टात काय घडलं? | MLAs Disqualification | AM3
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- Shiv Sena - NCP आमदार अपात्रतेचा निकाल कधी? सुप्रीम कोर्टात काय घडलं? | MLAs Disqualification | AM3
#lokmat #mladisqualification #uddhavthackeray #eknathshinde #shivsena #rahulnarvekar #eknathshindeshivsena #maharashtrapolitics #maharashtranews #politicalnews #ncp #sharadpawar #ajitpawar #maharashtranews #marathinews #maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
सरन्यायाधीश साहेब तुम्ही करोडो लोकांच्या भावना डांबून ठेवल्या आहे
NEET EXAM SCAM. मध्ये देशाच्या educated युथ ने या गाढवी न्यायाधीशाच्या अकलेची आऊकत ओळखली. निव्वळ गाढव आहे जज. थू थू थू
करोडो घेऊन,, कोरोडो लोकांच्या भावना किरकोळ आहेत,, घे समजून,,,,
ED व कोर्ट असेच वागत राहिले तर भारताचे बांगलादेश झाल्या शिवाय राहणार नाही.
Khare ahe deshat krantichi garaj ahe muslim countries na manale pahije kase hi aso tech kranti Karu shakatat.
अतो झाल की संयम बाळगणारा पण वैतागतो.खरतर निर्णयासाठीची उत्सुकता पण उरलेली नाही.
निकाल इलेक्शन झाल्यावर लागेल याची खात्री लोकांना झाली आहे
सर्व ढोंग बाजी चालू आहे
जय महाराष्ट्र.भरतशेठ गोगावलेंनी अगदी सुरुवातीलाच सांगितले होते टर्म संपुन दुसरी टर्म अर्धी झालेली असेल तेव्हा हा निकाल येईल.कसली जबरदस्त भविष्यवाणी होती.सुदैवाने शपथविधी चा कोट Hangar ला तसाच राहिला. पुन्हा एकदा माझ्या मराठी बांधवांना मानाचा जय महाराष्ट्र.
2 years zal nikal lavtyat
Ky savidhan ahe
न्याय देवतेवरचा ही विश्वास कमी झाला आहे
न्याय देवता महणू नका.देवतांचा अपमान होईल.
बरोबर
@@ashokmasurkar7814गाढवी जज.😂😂😂
हे खरं आहे
कोर्टा कडून न्याय मिळेल ही अपेक्षा चुकीचे आहे देशाच्या सत्तेवर बीजेपी आहे तोपर्यंत
सुप्रीम कोर्ट आता जुमला कोर्ट झाला आहे
You are absolutely right in India Everything sale do not teach.
भावी खासदार चंद्रचूड साहेब
राज्यपाल
मोदींच जर येव्हड प्रामाणिक पणे काम केल तर राष्ट्रपती सुध्दा होतील
उज्वल निकम सारख
राज्यपाल होणार
😂🤭
न्यायालय विकल आहे असे वाटत आहे
निकाल 100 वर्षानी लागला तर बर होईल😅
भावी राज्यपाल
वकिलाने कोर्टाचे जखमेवर मीठ चोळले आहे असे झाले तर लवकर निर्णय होईल
निकाल देऊच शकत नाही
त्यात भडकण्यासारखं काय होतं ??
Satya Karu asate . Satya bolayache dhadas dakhawale mhanun jakhamewar mith cholale gele.
3 वर्ष झाली तरी अजून तारीख पे तारीख
खर म्हणजे हा विकला गेलाय फक्त लोकांना दाखवण्यासाठी हा केंद्र आणि राज्य सरकारवर फक्त फटकारे मारतो त्यामूळे लोकांना भास होतो की खरच न्याय देण्याचा काम करतो
पण हा पण विकला गेलाय पूर्ण हे उघड उघड दिसतंय नाहीतर हे सरकार 3 वर्ष चाललं नसत
आपली न्यायदेवतेने डोळ्यांवर काली पट्टी बांधले ती आता पूर्ण आंधळी आणि बहिरे झाले
सकले विकले आहेत...
भ्रष्टाचारात बरबटलेल्या देशात न्यायाधीश कसे स्वच्छ असेल ..... सहजच विकल्या गेलेल्या न्यायालयाला कोण सांगणार....
एकेक निकाल लावा सरन्यायाधीश साहेब 😊
न्याय जनता देणार न्यायालय नाही !! हेच घडणार नीवडणुक होईल पण नीकाल येणार नाही ! न्यायधीश खरं बोलले त्यांच्यावर पण प्रेशर असत !!
दबाव कुणाचा आहे,जनतेला माहीत आहे ,
किती दिवस चालेल तारीख पे तारीख
आचारसंहिता लागल्यावर निकाल लागेल तोपर्यंत आमदाराची कालमर्यादा संपलेल्या असतील
एकच पर्याय सुप्रीम कोर्टातून केस withdraw करणे
सगळी न्याय व्यवस्था विकली गेली आहे😂😂😂
प्रेशर कोणाचा असतो ते कळलं का😂
सर्व देशाला माहीत आहे. फेकूच प्रेशर असणार.. देश अराजकतेकडे चाललाय हे नक्कीच.
सरन्यायाधीश स्वतःच्या जीवाला घाबरत असणार. जज लोयाचे काय झाले. ? कोण ऊगाच मरणाला आमंत्रण देईल.
सांगून टाक एकदाचा प्रेशर कोणाचा आहे
अश्या न्यायालया कडून न्यायाची कसली अपेक्षा करता
आत्ता न्यायालय चंद्राचूड साहेबांवर्ती पण विश्वास राहिला नाही अजून किती वेळ घेणार आहेत फक्त तारीख पे तारीख चालू आहे
न्यायालय विकले गेले आहे 😂😂😂😂🎉🎉🎉🎉😮😮😮
चंद्रचूड १० ला नोव्हेंबर मध्य रिटायर होतील . त्यापुर्वी सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे
निकाल लवकर लागणार नाही
याचा निकाल जनतेच्या न्यायालयातच लागणार
पुचाट आहे निर्णय देऊच शकत नाही फक्त तारीख देण्याचा अधिकार दिला कसले घटनचे कि घनट्याचे अभ्यास करत आहेत
न्यायाधीश देशाचा जनतेचा मायबाप पण अपात्र आमदार खटला लाबवला त्यामुळे जनतेच्या मनात अनादर आहे
जनतेच्या न्यायालयात निर्णय मिळणार कोर्ट म्हणजे टाइम पास झाला आह न्याय मिळणार नाही 😢
न्याय काय लागेल हे कळून यॆतय, सर्व टाईम पास चालु आहे
खोके पोहचले....
😀😃
निकाल फिक्स असु शकतो तारीख पे तारीख जज साहेबावर खुप दबाव आहे
आपल्या छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात एक हि सरन्यायाधीश स्वाभिमानी नाही का आपल्या महाराष्ट्रासाठी किते क हुतात्म्यांनी आपल्या जीवाच बलीदान दिल या महाराष्ट्रासाठी आणि हे न्यायाधिश फक्त एक निकाल देऊ शकत नाहीत हे फार मोठं आचार्य आहे
सरन्यायाधीश साहेब तुमच्यावर जर वरती प्रेशर असेल ना तर तुम्ही सरन्यायाधीश पदाचा राजीनामा द्या आणि लोकांना कळू दे कोणाचा तुमच्यावरती दबाव आहे ते यांच्याकडून सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळाली अपेक्षा सोडून द्या न्याय आता जनतेच्या दरबारात होईल
आता मला कळलं निकाल लागला मी तरी शिवसेनेच्या बाजूने लागणार नाही कारण सरन्यायाधीश हे शिंदे च्या बाजूने आहे
सरन्यायाधीश पण विकले आताा महासत्तेपुढे
निवडणुका होई पर्यत निकाल जाहीर होणार नाही
सर न्यायाधीश चंद्रचूड साहेब तुम्ही भावी राष्ट्रपती होणार सिद्धार्थ शिंदे विधानसभेला भावी आमदार चंद्रचूड भडकण्यापेक्षा केस मागे घ्या म्हणून सांगा
अशीच डिल झालेली असणार.
भावी राष्ट्रपती, राज्यपाल, नाही तर हमखास खासदार होणार, शुभेच्छा
कोर्टा war wishas rahila nahi aata
आता न्याय मिळून पण काय उपयोग.
सर न्यायाधीश आपल्या न्यायव्यवस्थेवर आपला हि आणि जनतेचा ही विश्वास उडाला आहे
चंद्रचूड साहेब manage झाले आहेत असं वाटायला जागा आहे
१००टक्के तसेच आहे.
कशाला निकाल देता आणखी दहा वर्षे नी लावा.मग नवनीत राणाचा निकाल ताबडतोब कसा लावलात अजब कारभार ,भाजपवाले असेल तर न्याय ताबडतोब .जनता हे फक्त पाहतच राहते.सत्तेचा दुरूपयोग बाकी काही नाही.
सरन्यायाधीश च bjp चा आहे त्यामुळे निकाल अपेक्षित नाही
😂27नोहेबर2099ला😮 निकाल लागणार तो पर्यंत आदित्य ठाकरे चा
मुलगा आमदार असेल😮😊
मोदींचा पण नातू होऊ शकतो.
सर्वसामान्य जनतेला सर्वोच्च न्यायलावर विश्वास वाटत होता की सर्वोच्च न्यायालय सरकारच्या दबावाखाली काम करत नसेल पण आता अस दिसत आहे की सर्वोच्च न्यायालय सुद्धा केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहे का, जस फुटीर आमदारांना भाजपाने सांगितलेलं की तुमचे कार्यकाळ पूर्ण होणार, अपात्र होण्यापासून तुम्हाला संरक्षण दिले जाईल तसेच घडत आहे.
सर्वोच्च न्यायालय जर न्याय देऊ शकत नाही तर देशातील जनतेने कोणाकडे आशेने पहावे ?
भाजप आहे तोपर्यत कोणालाही न्याय मिळणार नाही.
कोर्टावर विश्वास राहिलेला नाही जोपर्यंत भाजप सत्तेवर आहे तोपर्यंत निकाल नाही निकाल जनताच लावेल
निकाल हा निवडणूक झाल्यानंतर लगेल
देश मे केवल नरेंद्र मोदी नहीं, सर न्यायाधीश और निर्वाचन आयुक्त भी तानाशाह है।
निकालाची आता गरज नाही आनंदात रहा जयभीम जयशिवराय जयभैरव
कोर्टावर विश्वास ठेवण्या पेक्षा जनतेच्या कोर्टात या. नक्कीच फायदा होईल.
भडकणारच. दुखती नस दाबल्यावर हे असच होणार.
आज भाजप आणि मोदी ने न्यायाधीश च विकत घेउन घेतले आहेत तर जनतेने न्यायासाठी कोनाकडे अपेक्षेने बघावे..मोदी,भाजप आणि देशातील कोर्ट ला सांगणे आहे की तुम्हाला जेवढा अन्याय करायचाय तेवढा करून घ्या.. पण एक दिवस तुमचा घड़ा भरेल..
सुप्रीम कोर्ट हे सुद्धा केंद्र सरकारच्या दबावात आहे
हे काय कोर्टाचे प्रवक्ते आहेत का?
महाखेळ महाराष्ट्राचा..... विधानसभा निकालाच्या दिवशीच निकाल द्या..... व्याख्यान देण सोपं असतं....पण सरन्यायाधीश कृतिशील कधी होणार
तुम्ही कोणीही न्यायधिश म्हणून म्हणा पण कोडं आहे हे सोडवण सरण्यायाधीश यांना सुटेणास झाले आहे.आमच्या बापाने संविधान देऊन ठेवले आहे. तरीही सरण्यायाधीशना निकाल देण जमत नसेल तर. सर न्यायाधीश म्हणावं कुणाला असा प्रश्न निर्माण झाले आहे.
सात्यमेव जयते 🙏🏻
अगदी बरोबर बोललात !
न्यायाधीशांना जर न्याय किंवा निर्णय देता येत नसेल त्यांनी फुकटचा पगार खाण्यासाठी खुर्चीवर बसून/चिकटून राहू नये, अस मला वाटतं !
पक्षांतर बंदी कायदाच रद्द करा कारन त्याचा उपयोग नाही तर ठेवता कशाला
वाढपी सत्याचा उरला नाही मग क्षेत्र कोणतेही असो
अन्यालयच आहे ते
सरळ सरळ ठाकरे व पवार यांनी आपल्या केसेस मागे घ्यावेत .
वाव, मस्त, निवडणूक झाल्यावर म्हणजे 5 वर्षानी निकाल द्या,
दबाव कुणाचा देशाला माहित आहे
काही नाही होणार फक्त वेळ काढू पणा चाला आहे
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या देशात न्याय पालिकेकडून अपेक्षा आता नाहीत
कोर्टाचा संताप अयोग्य ! त्या वकीलाचे आभार !
असे न्यायालय बंद करण्यात यावे यांना कोणताच निर्णय घ्यायचे नसेल तर राजीनामा द्यावा
आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्था राहिलेली नाही काही दिवसाने बांगलादेश होण्याची पाळी येईल
Great Indian Democracy Circus by SC
Suprim court vrcha viswas 99/ kami hot ahye.SC vichar kra
ये अंधा कानून है.... (अ)न्यायालय
साहेब हा खटला पाठी घ्यावा निषेध करावा व संपुर्ण महाराष्ट्रालाच न्यायालय करून आंदोलन करू
गेल्या 10 वर्ष्यात न्यायव्यवस्थेवरचा विश्वास पूर्णपणे उडालाय. भावी राज्यसभा खासदार चंद्राचूड साहेब.
हे पण विकले
साहेब तुम्ही न्याय कधी देणार एवढ्या गंभीर विषयावर इतका वेळ 🙏
Last week he said that people are fade up off delay in courts. They want results. Today he is behaving differently. It seems that he is under tremendous pressure
कोर्ट सुद्धा निर्णय देवू शकत नाही तर जनताच यांना न्याय देईल कोर्ट सुद्धा मॅनेज होते यावरून दिसून येत आहे
शिवसेना (UBT) बरखास्त करण्यात यावी
आता न्याय जनतेच्या दरबारात होईल.
धन्य ती न्यायव्यवस्था
अरे tyancha karykal sampala tari nirany lagat nahi kay kort aahe😊
न्याय देवता यांवर विश्वास कसा ठेवायचा.
निर्णय फक्त यांना जनताच देणार
विधानसभेला
काय ऊपयोग आहे अशा निकालाचा लोकं वाट बघत आहे त
आमदारांनी आपला कार्यकाळ पूर्ण केले आहे, अजून निकाल लागत नाही
सुप्रीम कोर्ट नाही देत नाही न्यायव्यस्त वर विश्वास राहिले नाही
Supreme court judge is losing credibility.
People will come on roads and then it will be difficult.Mind it.
Lokanni sarv netyanchi jajes chi Dhulai karyala pahije
लोकांच्या न्यायालयात तर शिवसेनेला लोकसभेला निर्णय मिळालेला आहे.. सुप्रीम कोर्ट केव्हा देनार.... सुप्रीम कोर्टात खुर्च्या उबवण्या पेक्षा राजीनामा दिला चांगला... सुप्रीम कोर्टा पेक्षा इंग्रजांचे कोर्ट नेहमी चांगले होते... काय या स्वातंत्र्याचा फायदा... तारीख पे तारीख 😢
वस्तुस्थिती कोर्टासमोर ठेवणे व जवळची तारीख मागणे म्हणजे कोर्टाला आदेश देणे असे होत नाही हे तरी सर न्यायाधिशांना समजायला हवे होते.
समजतंय आम्हाला तुमच्यावर वर काय प्रेशर आहे ते वरून तर प्रेशर येतो सुप्रीम कोर्टावर😢😊
जर का न्याय देताच येत नसेल तर न्यायालयाचाफायदा काय असं महाराष्ट्राच्या 99% जनतेचे मत आहे कधीतरी पत्रकारांनी लोकांना विचारावा हीच विनंती
सरन्यायाधीश निवृत्तीच्या उंबरठ्यावर सरकार विरोधी निर्णय देण्याची शक्यता वाटत नाही
अनधिकृत सरकार चालत आहे याला जबाबदार कोण देशाच्या पैशाची उधळण चालू आहे न्यायालयाच्या सहकार्यानेच