Jalna Lok Sabha : Jarange-Vanchit सामाजिक युतीचे फायदे-तोटे; कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय?
Вставка
- Опубліковано 27 бер 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #manojjarange #marathinews
Jalna Lok Sabha : Jarange-Vanchit सामाजिक युतीचे फायदे-तोटे; कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
आकोला या ठिकणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिकंणार
आता आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे 100/जिंकणार च
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद ⛳
औरंग्याच्या कबरीवर डोकं ठेवालागल ,कारण आंबेडकर तेच करतो
Jay shivray ❤..jay bhim 🧡💙💚🌾📚🪖🌎..
बाळासाहेबांना पाटलांनी साथ द्यावी , नक्कीच क्रांती घडेल.
लोक मूर्ख नाहीत 75 वर्षात पहिल्यांदा मागस समाजाला बाळासाहेब आंबेडकर उमेदवार देत आहेत खासदार म्हणून 🙏🙏🙏
Tyala mhana adhi tu nivdun ye😂😂😂😂
@@user-no3kf8ih6i अरे बेल्ल्या ते निवडून येतील तु काळजी नको करू
@@user-qv7cb6yg8r are Bullya, nahi yet to Aurangya samor zukya 😂🤣🤣🤣🤣Ataparyant padnyacha record ahe tyacha 😂😂😂
@@user-no3kf8ih6i तुझा कॉमेंट वरून मनोरुग्ण वाटतो तु
@@user-no3kf8ih6iदंगली घडविण्यासाठी औरंगजेब नावाचा फुगा बाळासाहेबांनी टाचनी टोचून फोडून टाकला. कारण दंगलीत सव॔ सामन्य मुलांचेच नुकसान होत असते
आदरणीय मनोज जारंगे पाटील आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सोबत यायलाच हवे यातच महाराष्ट्राचे हित आहे.
अप्रतिम आहे💙💙💙💐 तुमचे विचार🎉🎉💯टक्के, साहेबांनी दिलेला शब्द हा कधीच खाली जाणार नाही म्हणून आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी आपण शिव भिम एक होऊन लढूया ती आई लक्षण मध्ये आणि ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांची लायकी त्यांची जागा त्यांना दाखवून देऊयात म्हणून कोणी काहीही म्हणू द्या परंतु तुमच्या मतावर तुमच्या विचारावर ठाम राहा कोणीही येणार तू मला फसवणार तुम्हाला भडकवणारा बाळासाहेबांच्या विरोधात परंतु जरा मी पाटलाच्या पाठीशी उभा रहा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जरांगे यांनी एके करावे
@@shardabhosale5880मग औरंगजेबच्या थडग्यावर अभिषेक कधी घालता म्हणे मी भोसले आहे छी छी छी
मग आरक्षण पण SC मधून घ्या 😂😂😂
बाबासाहेब म्हणत होते तेव्हा आरक्षण घ्या मग का घेतले नाही.@@SachinJadhav-ot1ql
@@SachinJadhav-ot1ql मग तुज्या बहिनेच लग्न एका sc सोबत karun दे मग तीचा सात पिढ्याला मिलेल 😂
हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेबांनी सांगितलेले आहे की, आपल्या घराच्या भिंती वर लिहून ठेवा की, शासनकर्ती जमात बनायचे आहे, त्यामुळे तुमचे प्रश्न सुटतील
मराठा समाज शासनकर्ती जमात आहे की महाराज..
हिच संधी आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहून सत्तेवर येईल मतदानातून दाखवून दिली पाहिजे
हे पत्रकार आता मुद्दाम असे विषय काढीत रहातील यांचा हेतू ओळखला पाहिजे
अहो, भावानो, राजकारणात, या, आंबेडकर, कधीही, दगा, देणार, नाही,
जरांगे पाटील व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर एकत्र येवू नये यासाठी ABP माझा पूर्ण प्रयत्न करत आहे
आंबेडकर साहेबांसोबत या मराठे भावानो आणी या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा कारण बाळासाहेब आपल्याला आरक्षण मिळवून देऊ शकतात जय शिवराय जय भिम
तुमचे साहेब म्हणले होते तुमचं ताट वेगळा आमच ताट वेगळा तर मग कशाला करता जरांगे साहेबा बरोबर युती
औरंग्याच्या कबरीवर डोकं ठेवायला
Modipakisatanlabiraynikhalajato@@user-dk5qj3wn6q
हा कसला रिपोर्टर आहे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतोय
जरांगे पाटील व प्रकाश आंबेडकर Game Changer ❤️🧡💙💛💚
आता मराठा समाजाला आरक्षण SC मधून देण्यात यावे 😂😂😂
जरंगे साहेब आगे बढो हम आपके साथ है.
आंबेडकर साहेब आगे बढो हम आपके साथ है.
जयभीम जय शिवराय जय संविधान❤
बाळासाहेब आंबेडकर चे विचार समजून घ्या ...सर्वसामान्य नेतृत्व आहे ...माझ्या साहेबाला साथ द्या ✨💜
तुमचे साहेब म्हणाले होते तुमचं ताट वेगळा आणि आमच ताट वेगळा मग कशाला करता जरांगे साहेब बरोबर युती
यांची भूमिका संघाला मदत होईल अशी नेहमी असते. संघाला निडरपणे तोंड देणारे शरद पवार, उद्धव ठाकरे व राहूल गांधी यांना हे खेळवत राहिले , पण यांना कुणिही ग्रुहित धरले नसावे.
@@Sskknnpp point ahe n mg..जरांगे पाटलांना माहित आहे बाळासाहेबांची भूमिका काय आहे तर,ते उगाच त्यांच्या शब्दला मान ठेवतात का,एकमेव बाळासाहेब याना जरांगे विरोध करत नाहीत ✨
@@user-hx2vg9iv8s संघाला nidarpane एकमेव बाळासाहेब आहेत,direct रोखठोक बोललेत की ,सत्ता आली तर मोदी आणि भागवत दोघांना ही अटक krut ,बघून घेने न्युज😀😀
वंचीत सोबत गेल्यावर आपले इधर ना उदर होईल विरोधकाला फायदा करृ नका
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अजूनही काही लोकांच्या मनात प्रचंड राग, द्वेष आहे. अजूनही लोक जातीतून बाहेर पडले नाहीत. या प्रश्नाचे उत्तर कोण देणार ? त्यामुळे मविआ व वंचित युती हाच एकमेव पर्याय आहे.. अजुनही वेळ गेलेली नाही.
Dalit.sawarnana.Aaj.paret.matadan.karit.ala.ahe.pan.savan.kiva.marathadalitana.kadhi.he.mAtacand.kArnaz.nahi.he.laxat.gaya
Vba only
भीमराव सूभ जाळले तरी पिळ जळत नसतो.
संघर्ष वादी लोक आहोत आम्ही साहेब जन्मला आल्या पासून संघर्ष करतो आहेत काही मराठा समाज बांधवांना नाही लक्षात येणार तुम्ही लोकांनी बाबासाहेबांना पण विरोध केला आणी आता बाळासाहेबांना विरोध करता,खूपच तिरस्कार करतात तुम्ही लोक .पण काही मराठा बांधवांच मी धन्यवाद करतो त्यांना कळलं की राजकारण कोण करत होत.
Ho naki
बाळासाहेब आंबेडकर. आणि जारांगे पाटील साहेब खासदार होऊन दिल्लीत गेले तर मराठा आरक्षणाला चालना मिळेल.
Only VBA ❤❤❤❤
वंचित ला बरोबर घ्या सर्वांचा फायदा होनार
वंचित बहुजन आघाडी बरोबर जायला पाहिजे असे मला वाटते
🙏सर्व धर्म समभाव 🙏एकच वंचित बहुजन आघाडीच 🙏
पत्रकार तुम्ही लोकांचे विचार ऐकाला गेले की आग लावायला गेलेत लोकांमधे
मराठा मुस्लिम वंचित आघाड़ी करा जरागे पाटिल
मविआ नाही फक्त वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय आहे
निर्भिड नेतृत्व प्रकाश आंबेडकर साहेब
राजकारणात गेल्या शिवाय पर्याय नाही
VBA love 💕 India 🎉🎉🎉 वंचित बहुजन आघाडी +एक मराठा लाख मराठा:::::: सखल महाराष्ट्राचा विजय महाराष्ट्राचा.
विजय🎉🎉🎉 जरांगे पाटील आगे बढो वंचित बहुजन आघाडी आपके साथ है
बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्या. तुमचा खरा शत्रू कोण आहे ते ओळखा. नाहीतर काही खर नाही. कृपया बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत हे लक्षात असू द्या. ❤❤
अहो भल्यामानसांनो, बंधुंनो, सत्तेवर गेल्याशिवाय काहीच करता येत नाही, जय सविधान
खरोखर उपरणे बांधलेले कार्यकर्ते एकदम विचार चांगले मांडले . कारण प्रश्र मांडण्यासाठी शासन दरबारी जाणे म्हत्वाचे आहे . शासनकर्ते जमात होणे म्हत्वाचे आहे .जयभिम -जयशिवराय .
बहूजण समाज एकत्र येनार असेल तर जात विसरुण गरजवंत समाजाचा लढा उभारावा हाच मार्ग सोप्पा एक मराठा लाख मराठा
उपरण बांधलेले भाऊ यांनी खूप सुंदर आणि वास्तविक मुद्दे मांडलेत.
हे पत्रकार असेच असतात ,चांगल होत असेल तर त्याना बघवतच नाही.हे सुपरिबज बहादर असतात.या अश्या पत्रकाराला टाळलं पाहिजे.
पत्रकार साहेब विषय बदलत आहेत.
बघा हे abp माझा चे पत्रकार कशापद्धतीने प्रश्न वियाचारत आहे, मधेच ऍट्रॉसिटी , कबर हे यांचे प्रश्न विचारले जात आहे यांचा हाच उद्धेश आहे की बाळासाहेब आंबेडकर आणी जरांगे पाटील यांची युती झालीच नाही पाहिजे,
शासन कर्ती जमात बना... Dr Babasaheb Ambedkar
बरोबर दादा एकदम बरोबर बोललात. जय वंचित आघाडी.
शेवटचा बोलणारा मुलगा हा abp चा बाहुला आहे
Yes
एबीपी माझा वाल्यांनी काय पैसे देऊन माणसं उभा केलेली की काय कारण पत्रकार चे प्रश्न विचारते त्या प्रश्नाचं पत्रकाराच्या सकारात्मक उत्तर देतात म्हणून थोडा संशय वाटतो
अरे भावा करू दे नां राजकारण जाऊदे लोकसभेत गोरगरीब लोकांना
Vote for VBA Jay shivray Jay savidhaan
आंबेडकर + जारांगे पाटील +धनगर + मुस्लिम
सुपडा साफ ह्यांचा
लय भारी ❤
हे मिडीया मुद्दाम होऊन युती तोडण्यासाठी प्रयत्न करतील
Only VBA JINDABAD🙏🙏🙏💙💙💙
फक्त एक जण नाही म्हणतो बाकी सर्व युती व्हावी म्हणतात
शेवटचा जो टिकला लावलेली व्यक्ती आहे ही कोण आहे कुठल्या पक्षात आहे याची चौकशी करावी
मीडियावर विश्वास ठेऊ नका
जनता एकत्र राहीली तर कशाला मत विभाजनी होईल भावानो तुम्ही राजकारणी भाषा बोलु नका
शेवटचा बोलणारा चशमीस हा पोपट बनवून आनला
जाती बघण्यात आपले आयुक्से संपले भावानो आतातरी यक व्हा
आंबेडकर जरांगे युतीमुळे जातीय विद्वेश अहंकार कमी व्हायला मदत झालीतर मोठे यश असेल.
आजपर्यंत प्रत्येक राजकीय नेत्याने स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण केलेला आहे.
परंतु,
आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब,
आणि जरांगे साहेब हे कोणताही स्वार्थ न बाळगता समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणाचा मार्ग अवलंबत आहे.
ही काळाची गरज आहे.
विषय दुसरी कडे नेऊ नका पत्रकार महाेदय, याचि जाणिव ठेवा हि लाेकशाही आहे
ओन्ली प्रकाश आंबेडकर साहेब❤
बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, कारण बाळासाहेब राजकारणी तर आहेतच पन त्याहून पुढे ते समाजकारणी आहेत सर्व शोषित वंचित पीडित घटकांना वतीॅ घेऊन नेण्याचा काम ते करत असतात....जय महाराष्ट्र❤
हे पाठांतर करून आल्यासारखे बोलतंय कोणतं स्टेटमेंट बाळासाहेबांनी मराठ्या विरोधात आहे
जय भिम जय वंचित जय संविधान
सर्व सामान्य जनतेला विनंती आहे की , सर्वांनी वंचित पार्टी ला मतदान द्यावेत असे मला वाटते.
धन्यवाद
❤लढेंगे जितेंगे हम सब जरेंगे ❤
पत्रकार तुम्ही औरंगजेब या विषय थांबवून आज गरब मराठा आणि वंचित समूह मतदार ऐक होउन त्यांचे प्रश्नन मार्गी लागणार असेल तर तुम्ही योग्य बाजूने उभे राहून मदत करा
पत्रकार मुद्दाम असे प्रश्न विचारत आहेत कि त्यामुळे दोघांत काहीतरी तेड निर्माण व्हावेत. आपल्यापैकी एक व्यक्ती सोडली तर सर्वांनीच अगदी हुशारीने आपले विचार मांडलेत. जबरदस्त जय जिजाऊ. जय शिवराय, जय भिम
जारंगे वंचित सामाजिक युती चे सगळे फायदे आहेत...
ज्या समाजाला प्रामाणिक नेत्यांची गरज आहे त्यांनी जातीवाद बाजूला ठेवून भ्रष्टाचार पक्षा विरोधात मतदान करावे
मनोज जरांगे पाटील ,बाळासाहेब आंबेडकर
समाज बाधवानो खूप छान विचार मांडलेत तुम्ही सर्वानी धन्यवाद गणेश भाऊ
एड.बाळासाहेब आंबेडकरांची भुमिका इतर बहुजन समाज बांधवांनी समजुन घ्यावी.डा.बाबासाहेब आंबेडकरांचे नातु म्हणून
त्यांच्या मते माणुस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा त्यांच्या मार्गाचा एक भाग आहे.
बाळासाहेब आंबेडकरांना पत्रकारांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतील आरक्षण देण्याच्या बाबतीत तुमचं मत काय?
आज पर्यंतचा इतिहास पहिला तर मराठा समाज हा कधीच दलित समाजाला पाठिंबा देणार नाही..
शेवटी जात पाहिली जाते..
जात आणि धर्म हावी आहे भारतीय राजकारणात आणि समाजकारनात
तेच तर मोडून काढायचं आहे बाळासाहेबबना
Maharaj che senapati kank kon hote?
१९९८ मध्ये पवारांच्या नेतृत्वात ३९ सीट निवडून आल्या होत्या. रीपाईच्या ४ होत्या.
अमोल भाऊ सहमत आहे तुमच्या मताला
सत्ता हाती आल्यावर आरक्षण मिळवने सोपे जाईल याचा विचार व्हावा.
राजकारणात यायला पाहिजे,जे आता पर्यंत राजकारणी आहेत ते दुसऱ्यांना संधी देत नाहीत म्हणून सगळ्यांना घरी बसून आता नवीन पर्याय दिला पाहिजे,म्हणून वंचित आणि जरांगे पाटलांनी युती करायला पाहिजे,ही सुवर्ण संधी आहे
मझ्या तमाम मराठा बांधवाना विनंती आहे की, ह्या असल्या चॅनल वाले अन पत्रकारा पासुन थोड लांब रहा कारन हे सगळे सरकारचे मॅनेज झालेले आहेत.... जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय छत्रपती शिवाजी महाराज,.......... जयभीम 🚩🚩🚩🚩🚩
वंचित बहुजन आघाडी व जरांगे पाटील यांनी एकत्र येऊन नवीन क्रांती घडवून आणली पाहिजे ...
सत्तेत आल्यास सर्व मुद्दे सोडवता येते. औरंगजे ब आणी भद्रा मारुती येथे सुद्धा गेले व्होते हे ABP माझा का सांगत नाही.
वंचित बहुजन आघाडी विजय असो...🇮🇳
प्रतिनिधी विनाकारण विषय नसतांना दुररे विषय काढुन जनसामान्यांना बदनाम करत आहेत ...
नवीन राजकारण होत आहे तर काय वाईट आहे... ते च ते भ्रष्टाचारी, घराणेशाही, फोडाफोडी चे राजकारण महाराष्ट्र किती दिवस पाहिल अजून... नक्कीच फायदा होईल... कारण नवीन लोक समोर आले पाहिजेत... महाराष्ट्र खूप मागं आहे.. बेरोजगारी. महागाई पहा जरा...
बाबासाहेबांनी सांगीतले,आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की,आपल्याला शासनकरती जमात बनायचे आहे.
Vote for VBA💙💯♥️
रिपोर्टर हा कोणत्या समाजाचा आहे हे आधी विचारा ब्राह्मण समाजाचा असेल तर चर्चेला काही महत्व नाही,
एकत्र यायलाच पाहिजेत काळाची गरज आहे त्या शिवाय कोणताच पर्याय नाही,, सर्व समजा चे सर्व प्रश्न सुटल्या शिवाय राहणार नाहीत,, एकत्र येयलाचं पाहिजेत✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
गरीब मराठा वंचित ला मतदान करणार पण प्रस्थापित मराठा pawarchya बाजूने जाणार
कोणत्याही मराठा समाज वंचित ला मतदान करणार नाही आणि इतर समाज सुद्धा करणार नाही फक्त तुमच समाज सोडून
नास्तिक असुरांचा निप्पात होणार आहे. राम राज्य येणार आहे. मोदी हैं तो मुमकिन हैं. जय श्रीराम ❤️🚩🚩🚩
@@Sskknnppहे फक्त तुला वाटते .कारण तुझ्या सारखे बेईमान आहेत प्रस्तापित लोक
बरोबर
वंचित बहुजन आघाडी
वंचीत जरांगे सोबत आहे परंतु जरंगे सहेबांनी गरीबांचे उमेदवार दिले पहीजे जय जिजाऊ जय शिवाजी
मनोज जरांगे + बाळासाहेब आंबेडकर साहेब = सरकार स्थापन, आरक्षण नक्कीच मिळणार
जय भीम
जय शिवराय
जय संविधान
एक मराठा लाख मराठा
आवरंगजेब कबरी च व आष्ट्रासिटीच इलेक्शन मध्ये काय करायचे गोदीमेडिया भडकवण्याचे काम
करते पत्रकारिता नि पक्ष आसावी
मोर्चाने मोर्चात समाजातील प्रत्येक मागण्यांबाबत आंदोलन करून शेवटी सरकार दरबारातील लोक आपले पाहिजेत तर झटपट कामे यशस्वी होतात.
गरजवंत गरीब मराठे बांधवानो सावधान होऊन राजकीय क्षेत्रात कार्यरत होऊन तुम्हचेच सरकार सत्तेवर आल्यास तुम्हीच देणारेच होणार.
एकञ येन्यापुर्वी कार्यकर्त्यांनी परस्पर अंदाज व्यक्त करु नये, पञकार हुषार असतात अशि आघाडी होवु न देणेसाठी पुन्हा प्रस्तापिथांनाच मदतच करतात म्हणून सावध व्हावे.
किती जळणार रे तुम्ही अशाच लोकांच्या भावना दुकानदार आणि मनोज जलांगी आणि वंचित बहुजन आघाडीची युती तोडून टाकणार
तुटू च शकत नाही
युती
Only 👍 VBA
मतदारांनी हे लक्षात घ्या ही विधानसभा निवडणुक नाही. भूलथापांना बळी पडू नका. मुलांच्या भविष्यासाठी , स्वास्थ्य, महिला सुरक्षा, महागाई च्या विरोधात हि लढाई आहे.🇮🇳
भावनिक राजकारणात बळी पडू नका,, जय हिंद जय भीम जय लहूजी जय शिवराय जय महाराष्ट्र,,
Jarange=Ambedkar 100% Vijayi honar VBA Only❤❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤
Only VBA
जय शिवराय
जय भीम
समाज सुधारला तो फक्त महार,,,,,, आम्ही राजकारण, ही कांहीं समंध ठेवत नाही , फक्त समाज सुधारणार कसा तो बघतो,,,, संविधान गेलं तर गेलं ,हे काय महार समाजाने खोती घेतली नाही
सर्व मराठी बांधवांना विनंती मनोज जरांगे पाटील यांना किंवा यांच्या विचारांना पाटींबा द्यावा
बिजेपीला हद्दपार करायला पाहिजे
संपूर्ण मराठा समाज हा जारांगे पाटील यांच्या सोबत आहे ही एक गोड गैरसमज आहे.
औरंगजेबचा विषय काडून राज्यात हिंदू मुस्लिम अशी जातीय दंगल होऊ नये म्हणून बाळासाहेबांनी कबरीला भेट दिली गणोजी शिर्के, रंगनाथ स्वामी,बाबा भट हे मुस्लिम होते का हे त्यांना महाराष्ट्राला दाखवुन द्यायच होते इतिहासतून काय शिकल पाहिजे ते समजून घ्या
अंकर Saheb किती पेटी भेटली असे प्रश्न विचारणे चे
सर्व समाज यक्त्र या म्हणजे बजेपिला धडा सिकवतायेल. बिजेपिला हद्द पार करता येईल.
अभ्यास छान आहे
जरांगे पाटील यांना जे पटेल ते करेल... तो त्यांचा निर्णय... आपल्या लां तोंडावर पडायचं नाही आहे... आणि असच राहल तर सत्तेत असले ले मोजके लोक त्यांचे पुतणे, भाऊ, काका, मामा राज करतील आणि सुख भोगतील...
Only vba