उत्तर प्रदेशातील भाजपच्या प्रयोगशाळेतही चित्र सोपे नाही! Uttar Pradesh Lok Sabha | Sunjay Awate
Вставка
- Опубліковано 24 кві 2024
- Karan-Rajkaran with Sunjay Awate | Uttar Pradesh Loksabha Election 2024 रणांगणात राम उतरले, तरी निवडणुकीचे मुद्दे वेगळेच आहेत. संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'
#sunjayawate #karanrajkaran
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ua-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
जमिनीवर खूप वेगळं वातावरण आहे, bjp परत दिसणार नाही लिहून घ्या.
महाराष्ट्रात भाजपचा खेळ जवळपास समाप्त
💯❤️
Bjp माझ्या मनातून उतरली आहे
कोण आहे मनात आता
😅😅
Mi juna voter ahe bjp cha pan ata nahi Karan 10 year kahi Kam nahi bjp che
तुझ मन पेटव रे चुलीत घालून साऱ्या जनतेचे मन आहे मोदी ला पुन्हा pm करायचे
@@navikatechonologies6863 कुठल्या दुनियेत आहेस रे तु बिळा तुन जरा बाहेर पड देश किती बदलाय ते बघ मुर्खा
लुटारू लोकांना राम पावत नसतो.... इंडिया जिंदाबाद.. काँग्रेस जिंदाबाद ♥️🇮🇳🚩
जनतेला गरीब केले , अर्थव्यवस्थेची वाट लावली, एक सुक्षीकीत तरुणाची पिढी 10 वर्षांत बरबाद केली. कोराणाची तळतळाट वेगळी 😢
100% राइट
Ani mhane amhi sanatan che rakshak ahot 🤦
Nusta pakand
खरंच फार सुशिक्षित आहात आपण!!!😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
तुम्हाला सुशिक्षित शब्द सुद्धा नीट लिहीता येत नाही!!😢😢😢😢😢
@@choudharybuilders7157eka velantisathi Nako ho kadupana ..🙏🤝☺️🇮🇳👍
मोदीचे सर्व नारे लोकांना पटवण्याजोगे होते पण 400 पार हा नारा देऊन भाजप फसली, कारण या घोषणेने लोकांना लोकशाहीच्या दृष्टीने असुरक्षितता वाटू लागली आहे
Roght
अगदी बरोबर👍
मि तर कट्टर bjp मतदार आहे पण मला पण भीती वाटतं आहे. मोदी शहा आणि महाराष्ट्रत फडणवीस ची.देश आत्यात चुकीचा वळणावर चाला आहे. हे कुठे तरी थांबल पाहजे. देशात आराजक्त माजू शकते
आणि मोदी फेकतात या वर विश्वास बसतोय 😮
कुछ भी, इंदिरा गांधीचा काळ आठवा जरा खूप लवकर विसरता राव
आता मोदी शहांना जनतेने गुजरात ला पाठवले पाहिजे. आणि जाताना त्यांना दहा शेळी आणि एक बोकड वर्गणी काढून दिला पाहिजे. शहा साहेबांना उदरनिर्वाहासाठी दहा कोंबड्या आणि एक कोबंडा वर्गणी काढून द्यावा. आणि त्यांनी पण आनंदाने हे सर्व गोड मानून जनतेला आनंदाने जगुन द्याव.
छान आहे हार्दिक शुभेच्छा
हे काहीही होणार नाही...
राहुलजी... ओल्या बांबू चे फटके देणार नक्की 😂
Rigjt
कोंबडा कोंबडी गोड कसे असू शकतात,यांना गोड म्हणजेच जिलेबी फाफडयाचा नैवेद्य दाखवला जाईल,हे पदार्थ बनविणारे देखील उत्तर भारतीय असतील,हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
भाजप तडी पार आणि मोदी ,अमित तिहार जेल वाट पाहतय
मी स्वतः मोंदींचा समर्थक होतों, काय तरी नवीन करतील अस वाटल होत परंतु काही केले नाही? सत्यानाश
महाराष्ट्र चा तर मोदी शहा फडणवीस यांनी सत्यानाश केला आहे
महाराष्ट्र मध्ये bjp शिवसेना धड 10 ते 12 वर्षे ही राज्य केले नाही 1947 पासून तुझी देशद्रोही खान ग्रेश च सत्तेची मल ई चाटून राज्याला लुटले आहे 😅 मग जबाबदार् कोण रे भावा😅
तुला नवीन काय हव रे हा देश इस्लामी करण करायला पाहिजे होता का सं नातनि हिंदू धर्म पुन्हा उभारी येतेय ते तुला बघवत नाही का देशाची प्रगती तुला बघवत नाही का म्हणजे तु कट्टर देशद्रोही खान ग्रेशी चमचा आहेस हे सिद्ध होतेय😅😅
Modini faqt Gujrat cha bhal kel 10 yrs madhe. Other states chi paar vaat lavli. Manipur la tar lok itka bolun gele suddha nahit hech Gujarat la zal aste tar dusra divshi helicopter gheun pochle aste... Jaat dakhavli gujratyane..
@@yogeshpatil2835 तुला मणिपूर कुठे आहे हे तर माहित आहे काय मोठ्या ब ढाया मारतोस बंगाल वर का कोकळतं नाहीस आणी तुझी देशद्रोही खान ग्रेश ची सत्ता असताना आसाम मध्ये हजारो लोकांचा हिसक आंदोलन मध्ये बळी गेला होता पूर्वोत्तर राज्य नेहमी अशात राज्ये म्हणून ख्याती होती जरा मागचा इतिहास बघ भावा आणी मणिपूर मध्ये दोन समुदाय मध्ये हिसक वळण चे जबाब दार तुझी देशद्रोही खान ग्रेश आहे
घर घर मोदी जी हर हर मोदी जी घर घर मोदी हर हर मोदी जी
जिथे सभा प्लॉप झाल्या तेथील इव्हीएम जास्त सुरक्षित असल्या पाहीजे
Correct ❤
सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे
भा ज पा हरणार हे नक्की
आम्ही मतदान करून फसलो आता नाही नाही नाही मी केंव्हा ही सत्तेवर येणार नाही..
फक्त महाविका स आघाडी
माझ्या पुर्ण कुटुबाने दोन्ही वेळेस भाजपा ला मते दिली पण आता कधीच नाही
बहुतांशी लोकांनीं इथून मागे म्हणजे 10 वर्ष मतदान केले पण महागाई, हुकूमशाही, दडपशाही, या गोष्टीला जनता ही कंटाळली आहे.त्यामुळे महायुती वरचा विश्वास उडालेला आहे. त्यामुळे आता फक्त महाविकास आघाडी. फोडाफोडीचे राजकारण एक वाक्य राहिलं होतं.
अरे मुर्खा मला एक देश असे सांग जिथे भारतापेक्षा स्वस्त् वस्तू मिळतात गूगल सर्च करू न उत्तर दे नंतर महागाई वर बोंबल 😅😅
भाजपला कायमचंच " राम" म्हणायला लावायला हवंय जनतेनं.
शेतकरी विरोधी तरुण विरोधी कामगार विरोधी भाजप भगाव लोकशाही बचाव.
UBT फक्त
पी एम जेवढ्या सभा घेतील तेवढे उमेदवार पडतील आता योगीबाबा व गडकरी साहेब यांना संधी द्यावी
यांचा राम धार्मिक दंगली घडवणारा आहे असला राम आम्हाला नको
Tumachya asha vicharsarnimule tumhi lok parat sattet yenar nahit. Lihun thev
Ram dangali ghadvato ani allah kay karto. Allah hu akbar mhanun gale kapnare amhala nako mhanun bjp yenar❤
आपल्याला 10 कोटी बाबरी मशीदी फक्त आणि फक्त भारतातच पाहिजेत.
भाजपा च भाजपाचा विरोधी आहे यावेळी निवडणुकीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघच भाजपाची सत्ता घालवणार.
तु काय संघ कार्यालात संडास धुयायला जातोस काय जी सिक्रेट माहिती देतो आहेस😅
@@baburaopujari7074 संडास धुण्याची गरज नाही. सर्वसामान्य जनतेला, त्यात स्वयंसेवक ही आहेत,वाटत की पुर्वीची भाजप राहिली नाही.मत कोणाला देतील हा भाग वेगळा.
मोदी चे अनधिकृत आहेत त्यांचा काही इलाज नाही.
@@sanjeevdharma2492 इटालियन चमचे नीं संघा ची मापे काढू नये पहिले आपल्या बुडाखाली काय जळतेय ते बघावे आज देशद्रोही खान ग्रेश खुल्लम खुल्ला देश् विरोधी हिंदू विरोधी भूमिका घेते तृष्टी करणासाठी त्याचे फळ ते दोन दा भोगले विरोधी पक्ष म्हणून मान्यता न देण्या इतपत जनतेने त्याला औकात दाखविली तिसऱ्यादा ही असेच होणार आहे भावा त्यामुळे तु तुझ्या पार्टीचे बघ
@@baburaopujari7074 🤣
@@baburaopujari7074hya tujya sarkhya andhabhaktanlach janta kantalali ahe ata
आता जाती धर्मावर मतदान नाही मतदान विकासावरच होणार
आदरणीय सेक्युलर राहुल गांधीचे विडीओ बघा. कधीही विकासावर बोलत नाही.
फक्त हिंदूचे हिंदूत्व काढून हिंदूंना नंपुंसक आणि डरपोक बनवणार.
हिंदू बायका मुलींची मंगळसूत्र आणि दागिने रोहींग्या आणि बांगलादेशी शरणार्थीना देणार.
लोकांना बदल हवा आहे.
BJP ने राम के नाम पे दे दे म्हणण्या पेक्षा काम के नाम पे मागते तो राम को भी सुकून मिल गया होता?
Sahi baat
आपल्याला 10 कोटी बाबरी मशीदी भारतभर पाहिजेतच.
खोटरर्डय्या नेत्याना घरी पाठवून देऊया
खोटरर्डय्या नेत्याना घरी पाठवून देऊया
देशाला,
दलाल नको...
माणसं पाहीजे.
ते थोडे बरोबर थोडे चुकतील,
पण माणसं पाहीजे,
व्यापारी दलाल नको.
🙏
खरी पत्रकारिता 🎉🎉
आमदार खासदार नगरसेवक सरपंच पण कत्राट पदंत चालू करावी का
तिसऱ्यांदा मोदी आले तर अंबानी आणि अडाणी देश कंत्राट पद्धतीने चालवतील तेंव्हा नगरसेवक, आमदार, खासदार कंत्राटी पद्धतीने असतील
Mla MP चार पाचं वर्षा साठीच असतात...it is as good as contract only...it is renewed by voting and can be extended further
10वर्ष झाली जनताभाजपला पार कंटाळली आहे फक्त निवडणुकीच्या तारखेची वाट पाहत आहे भाजप पुनः सत्तेत 50वर्ष येणारं नाही
एवढी शेखचिल्ली सपने बरे नव्हेत् तुला सुंता करून घ्यायची लई हौस असेल तर करून घे भावा😅 बाकीचे कशाला घेतील😮 सुंता करून 😅 तुझी देशद्रोही खान ग्रेश ला50 जागा जिंकायची औकात चाल् ला 50 वर्षे राज्य करायची 😅 डोक्याचा वापर कर जरा भावा भेजा पंचर झाला आहे काय तुझा😅
एकदम बरोबर.
एक तर कांग्रेस जिवंत रहाणार नाहीतर हिंदू जिवंत रहाणार.
भावा तु चुकीचे बोललास तुझी देश द्रोही खान ग्रेश पुन्हा 50 वर्षे सत्तेत येणार नाही काळजी करू नकोस सुंता करून घे तु upa चे 2004 ते 2014 ची देशद्रोही खान ग्रेशी ची आतंक वादी शी मेळ मिळाफ विसरलास का भावा तुला सुंता करून व्ह्यायची लई हौस असेल तर तुझ्या खान दान सक ट सुंता करून घे आमची हरकत नाही कारण भारतात जेवढे मुसलमान आहेत त्यांचे पूर्वज हिंदूच होते मरणाच्या भीतीने मुघलंाकडून सुंता करून घेतले त्यास्त तुंही एक भर पडेल एक गोस्ट सांग तुझी देशद्रोही खान ग्रेश हिंदू च्या देशात हिंदू साठी एक चांगले काम केले आहे ते सारे जिन्ना ची पैदा ईश आहेत आयेगा तो मोदी ही तुझी देशद्रोही खान ग्रेश 50 सीट जिंकली तरी फारच झाले भावा या देशद्रोही खान ग्रेश ला गद्दार मुसलमान आणी जयचंद ची पिलावळ सोडून कोण मतदान करेल का रे भावा तूच सांग
ज्यांना फॉकट खायची सवय झाली आहे ते भिकारी च bjp ला कंटाल ळी। बाकी स्वाभिमानी जनता मोदी च्या बाजूने आहे
@@VijayManjrekar-xs9fe देश द्रोही खान ग्रेश icu मध्ये आहे काळजी करू नकोस विजय सत्या चा होईल
वस्तुनिष्ठ विश्लेषण
महाराष्ट्र मे महविकास आघाडी 41+सीट जीत रही है. यह हमारे किसान ,महिला ,युवा की गॅरंटी ❤❤❤❤
Only India 😅
मलिदा गँग la पडलेल पहायच आहे...
Bjp chi gang ka. BHRASHTACHARI JANTA PARTY PARABHUT KAR
Tu mvala vote de ata
भाजपचा सुफडा साफ
साहेब आपण सुंदर मत विचार मांडले आहेत महाविकास आघाडी ने आपला जोर एकजूट मजबूत तेवली पाहिजे जनतेला स्मजवले पाहिजे
यां जगात असा कोणी पैदा नाही.जो प्रभु राम को ला सखे. राम इतने छोटे नही किं कोई उनको लाए । प्रभू राम यहाँ सदियो se यहाँ कें kan kan में बसे हैं🎉🎉
एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना बरोबर घेऊन राज्यातील दोन पक्ष शिवसेना आणि एनसीपी फोडणे हे भाजपचे कृत्य राज्यातील जनतेला अजिबात आवडले नाही.त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोदीजी यांच्या प्रचारापेक्षा राज्यातील मतदार एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि भाजप पक्षाला पराभूत करायला या वेळी जास्त उत्सुक दिसत आहे
100 % Correct ami waat baghtoy kadhi wel yetiy button dabayachi
ह्याच्या पेक्षा BJP opposition मध्येच बसली असती पाच वर्षे तर लोकांची सहानुभूती तरी मिळवून भरभरून मत घेतले असते.... किवा अमीत शाह नी अढीच वर्षे मुख्यमंत्री पद उद्धव ला दिले असते
महाराष्ट्रात अजीत दादा, शिंदे भाजपा गुजरात धर्जिन्यांना, तीकाटन्यांना दोन अंकी सुद्धा जागा मिळनार नाहीत.
महाराष्ट्र से गुजरात में क्या क्या गया है ?
जुहू चौपाटी,
गिरगांव चौपाटी,
वेस्टर्न रेलवे,
सेंट्रल रेलवे,
हार्बर ब्रांच,
पवयी लेक,
संजय गांधी नेशनल पार्क,
गोलाई बीच,
प्राणी संग्रहालय,
जागर्स पार्क,
शिवाजी पार्क,
चाय के ठेले
ताजमहल होटल, ओबेरॉय होटल,
म्युनिसिपल कचेहरी,
न्हावा शेवा बंदर,
मुंबई विश्वविद्यालय और बहुत सारे कालेज,
सिद्धी विनायक मंदिर,
इस्कान मंदिर,
मुंबादेवी मंदिर,
रिजर्व बैंक बिल्डिंग,
मंत्रालय बिल्डिंग,
मिंट टाकसाल,
झवेरी बाजार,
धारावी पुनर्वासन प्रकल्प,
नवी मुंबई की रहिवासी इमारतें,
हायकोर्ट बिल्डिंग,
बहुत सारे सिनेमा हॉल,
मुंबई एअरपोर्ट,
शाहरुख खान का मन्नत बंगला,
ठानाके तालाब,
अरबी समुद्र,
नांदेड़ शहर,
मुंबई पुणे रस्ता,
ओरबिट मौल,
आर्थर रोड जेल,
येरवाडा जेल,
समशान घाट,
बंबई, पुणे के ड्युटी पार्लर,
पुना में पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड,
कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर,
हिंजेवाडी,
पुना एअरपोर्ट,
महाराष्ट्र की नदियां,
सह्याद्री पर्वत,
और कितना लिखूं ।
वैसे भी अगर हमें खंडणी, हफ्ता या वसुली मिली नहीं तो हम आपको महाराष्ट्र में टिकने नहीं देंगे।
हम आपको भगायेंगे महाराष्ट्र से लेकिन आरोपी भाजपा को करेंगे ।
अरे चायवाला ये सब हमें महाराष्ट्र में वापस चाहिए। थोड़ा हफ्ता दे देना शिव मुस्लिम सेना को ।
Ajit pawar 0 shinde 1 bjp 15
येथून मागे कायमच भाजपला मतदान केल पण आता कधीही भाजपला मत नाही. किळसवाण राजकारण केल.
Awati saheb 150 jaga yetil BJP chya
48/48 MVA
👍👍👍♥️
धार्मिक द्वेष आणि जातीयवाद यांवर भर देणारे कुणाही राजकीय जगभर यशस्वी झाले नाहीत?तर मोदी शहा काय?
Hitler😂 ची party यशस्वी झाली होती
एकदम बरोबर.
धार्मिक हिंदू द्वेष आणि हिंदूंमध्ये जातीयवाद पसरवण्याचे राजकारण गांधी परिवार आणि कांग्रेस यशस्वीपणे गेली 75 वर्षे करत आहेत.
☑️🌅☑️ लोकं जागृत होत आहेत...कोणते मुद्दे आपल्या भविष्यासाठी आहेत...यावर ते विचार करू लागले आहेत...
प्रभू रामचंद्रानी बीजेपी ला नकाराला आहे😊
खूप छान.वेगळा आणि महत्वाचा मुद्दा मांडला. महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन विषय मांडणारे तुम्हीच दीसलात. ही लोकसभा निवडणूक आहे.तेंव्हा देशाचा मूड समजला पाहिजे. चित्र आशादायी आहे. राम मंदिर मते घेत नाही, ध्रुवीकरण होत नाहीये, मतदानाचा टक्का घसरला हे सगळेच देशात सर्वत्र दिसते आहे. छान झाला episode
राम हा सर्वांचा आहे मतांसाठी राम नामाचा वापर करणे योग्य नाही राजकीय नेते हे आधीच बदनाम झाले आहेत रामाचा आदर्श निर्माण करणं आवश्यक आहे
म्हणूनच राममंदिरै पाडून भव्यदिव्य बाबरी मशीदी बांधूया.
Jay congress❤❤❤
Me 2014 Ani 2019 made BJP la vote kela hot pan ata me congress la vote karanar
Good luck 👍
श्री राम यांना जे आवडतं नाही ते केल तर कसे काय श्रीराम पावणार?
रोजगार महगाई किसान के फसल के भाव खेती के लिए लगनेवाली खाद दवाई के उपर लगनेवाली जी एस टी से परेशानी ये देश के लोगोके जरूरुरी मुद्दे है सिर्फ ईस विषय मे कोई नेता नही बोलता
रामजी को लाये है ,
म्हणजे रामजी काय मोदीजी येईपर्यंत कैदेत होते का,
देवाला मुक्त करणारे देवापेक्षा मोठे झाले का
खुप सुंदर आणि मार्मिक विश्लेषण केले आहे.🙏
पंतप्रधान भर सभेत एका धर्माबद्दल गरळ ओकतो….हे त्यांचा पदाला न शोभणार आहे
❤❤❤Abaki Bar Only RaGa 🎉🎉400 Par❤❤❤❤
Sir khup Chan vishleshan 👏
भाजप ची हुकूम शाही आता गेलीच पाहिजे ----- संजयजी तुम्ही भाजपच्या या हुकूमशाही विरोधात जनजागृती करावी ----- आपले विश्लेषण चांगले आहे, परंतु जनजागृती आवश्यक.
येथे आमच्या अंदाजाप्रमाणे भाजपला फक्त नऊ ते दहा जागा मिळू शकतात. आपल्या विश्लेषण चांगले आहे. राम आणि अयोध्या मुद्दा येथे चालणार नाही .
Great all videos
बातमीपत्र.......मस्त
अगदी अभ्यास पूर्वक विश्लेषण 👍👍👍
Rahul gandhi sir jindabad
Nice
Chan
Good point 👍
धन्यवाद लोकमतं.
😂😂😂Abaki Bar Bhratachari Janta party tadi Par 😂😂😂😂
Very nice ❤🎉
EVM game Karel.
खुप छान विश्लेषण
👌
भारतीय लोकशाही टिकने महत्वाचे आहे.. मग कोणताही पक्ष असो.. पण 10 वर्षात लोकशाही हुकुमशाही पद्दतीने पुढे सरकताना दिसते...
आपण देश विकसित करायचं बोलतो ,मग देश दोन अडाणी लोकांच्या हातात देऊन कसं जमेल? डरपोक राजा अन् आंधळी प्रजा ,हे कुठतरी थांबवायला च हवं.
आता जनता जागी झाली आहे,जनतेला विकास हवा आहे ,त्यामुळे परिवर्तन निश्चित आहे
Good sir
Yes
आपण पुणे साताऱ्यावर बोला.तो भाग तुम्हाला माहित आहे.
उत्तर प्रदेशाचे कुठे बोलता तुम्हाला तिथलं काही माहित नाही
देशात पंजा येणार आहे
Vote for India
याचा अर्थ एकच इंडीया आघाडीची सत्ता येणार पण पंतप्रधान कोण होणार हे सांगून टाका संजय आवटे.
इंडिया शायनिंग सारखीच परिस्थिती होणार हे नक्की
Original Analysis 🎉
मी स्वतः दोन टर्म मतदान केल भाजपाला पण खरच वाट लावली लॉकडाऊन मुळे नोकरी तर गेलीच कर्ज जास्त झाल
महागाई, बेरोजगारी, महिला प्रश्न , शेतकरी प्रश्न, शिक्षण, भ्रष्टाचार ह्या गोष्टी वर बोलत नाही त्यामुळे अवघड आहे
साधू, संत ,योगी, महंत यांनी राजकारण करणे म्हणजे समजून चला की अध्यात्माची अधोगतीकडै वाटचाल .... जेणे काम तेणे करो दूजा करे तो गोता खाये , राजकारण आणि आध्यात्म यामध्ये जमिन अस्मानाचा फरक आहे
बरोबर आहे विश्लेषण👍👍
भाजप हटाव
SANJAY AWTE JI GREAT 👍 👌 🙏
भाजप हे गुजरातचे सरकार आहे भारताचे नाही जर ते भारतसरकार असते तर उत्तरप्रदेश बिहार मध्यप्रदेश कोणत्याही राज्यात उद्योग धंदे सुरू का केले नाही कोणीही सभा घेतली तरी इंडिया आघाडी काँग्रेसबरोबर यांना शुभेच्छा भारत सरकार
आवटे साहेब, तुम्ही तुमची बाॅडी लॅंगवेज
बदलवू नका ती तुम्हाला साजेशी आहे. हे माझे प्रामाणिक मत आहे.
This is effect of b j p destroying Coman man’s life in India
महाराष्ट्र तुन तर गदारना बैल लागनागर तो पण नागरा सकठ 5:00
प्रभू चे नाव वापरून चांगली कामे करता आली असती? पण ह्यांना मी पणा अहंकार आला आहे श्रीराम राम हे सहन करू शकत नाही
सर, कायदा आणि सुव्यवस्था हा मुद्दा राज्य पातळीवरचा आहे… त्याची पोळी भाजण्यासाठी विधानसभा आहेच ना? मग त्याचा आता काय संबंध?
अंतिम विजय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचाच.......
महाराष्ट्रात भाजप संपल्यात जमा आहे.
सुरत मध्ये जी काही नवटंकी केली ती प्रत्येक जागी चालेल असे होनार नाही ,जनतेच्या लक्षात आले आहे
मोदींचा एकूण कार्यकाळ पाहता त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा परदेशामध्ये पर्यटन करण्यात गेलेला आहे जगामधील एकूण देशांमध्ये तेथील जनता विकासाला जास्त प्राधान्य देते म्हणूनच हे सर्व देश प्रगतीशील आहेत परंतु आपल्या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल मोदींसारखे नेते हे विकासाचे न बोलता मत हे जातीवर मागतात देवाधर्मावर मागतात ही फार मोठी शोकांतिका आहे येणाऱ्या काळामध्ये सुजान जनता मोदींना त्यांची जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही हे नक्की
Sir…… ekadam handsome disataay … Baki pager vasool aahe. Malak khush.
सर. निकाल लागोस्तर मोदी रोज हरणार.. मला वाटतं की हा लेफ्ट लोकांचा अजेंडा वाटतो. अनेक चॅनेल वार मोदी विरोध पाहतो. 4 जुन कदाचित जोरदार चपराक देईल.
Aata congrss yenar 😊
Last Option EVM
आवटे साहेबांना पुन्हा 5 वर्षे विरोधात बोलावे लागणार...
फक्त उध्दव ठाकरे साहेब