LIVE : विजय वडेट्टीवारांच्या उज्ज्वल निकमांवरील आरोपाने वर्षा गायकवाड अडचणीत येऊ शकतात?
Вставка
- Опубліковано 4 тра 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VijayWadettiwar #Varshagaikwad #UjjwalNikam #LokSabha
विजय वडेट्टीवार यांचा उज्ज्वल निकमांवर गंभीर आरोप. वडेट्टीवारांच्या आरोपाने मुंबई. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड अडचणीत येणार?
#RPT0155
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
किती पण बोंबला येणार तर मोदीच
लोकांनी उज्ज्वल निकम साहेब यांना भरघोस प्रतिसाद देऊन निवडून आणावे. 🙏💐🌷🚩
हा संघीय वकील १००%पडणार आहे.
वडेट्टीवार यांना जनताच धडा शिकवेल.
वडेट्टीवार आणि कांग्रेस चे अध्यक्ष दोन्ही ही डोक्यानी कमी आहेत.सगळा बुद्धीचा प्रश्न आहे.कमी आहे.
हा हलकट आहे वडेट्टीवार याच्या बोलण्यातून पुढे हे काय दिवे लावणार कॉंग्रेस वाले हे कळत हिंदूनी एकजुटीने मोदींना निवडुन देऊया
तुमच्या उत्तर चांगले आहे देव करो आणि मोदी निवडून येवो तसेच पहीली विक्री तुमच्या देहाची मोदी करो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. बाकी विकण्यासाठी काही राहीलेले नाही.
वडेट्टीवर आता शेपूट घालत आहेत. म्हणे मी पुस्तक वाचून स्टेटमेंट केले.
मला वाटते वर्षा गायकवाड यांनी निवडणूक हरावी या साठीच असे स्टेटमेंट केले
वडेट्टीवार नव्हे आपली इच्छा दिसते वर्षा गायकवाड हराव्यात
@@adv.d.r.shelke451तरीही वर्षा गायकवाड या बहुमताने निवडून येणार आहेत.
राजेंद्र साही पाकडे Bटिम आहे भाजपची 🤦🏻♂️
भाऊ, खरंच बोला तुम्हांला नाय वाटत कि वाडेट्टीवार चुकीचं बोलले...@@abhijeetborse
@@abhijeetborse मग तुमच्या ठग बंधन मध्ये एवढे पक्ष आहेत, तर त्यांना A पासून z पर्यंत टीम म्हणून बोलावे लागेल. 😂😂
हा बावळट उद्या पाकिस्तान ची पुस्तके वाचून काहिही बोलेल.
उज्वल निकम हे निवडून येणार वडठिवार अडचणीत येणार
वड्डेटीवर यांचा किती हलकट विचार
लाज वाटली पाहिजे
Who killed karkare marathit पुस्तक आहे. वाचा
या वडेट्टीवार माणसाने सुप्रीम कोर्टात जाऊन दाद मागावी.
@@rajpatil5068right
सत्य किती कटु आणि भयंकर असते हे सहन करण्याची सुद्धा यांची मानसिकता नाही,
संघीय विचार धारा ही अशीच बेगडी आणि ढोंगी दांभिक असते ,
यांच्या सगळ्या भानगडी हळूहळू बाहेर येतील,तोंड दाखवणे अवघड होईल, तरीही तोंडावर आपटणार हे माहीत असूनही निर्लज्ज पुणे तोंड दाखवतील,हाच संघीय गुणधर्म आहे.
😂😂😂😂😂@@rajpatil5068
कसाब ला वाचवण्यासाठी लढणाऱ्या वकिलाला ncp ने खासदार केले व कसाबला फाशीवर चढवणाऱ्या वकीलाला bjp ने खासदरकीचे तिकीट दिले.फरक स्पष्ट आहे.
काँग्रेस मध्ये फक्त राहुल ज पप्पू नाही वारेटीवर भी आहे पप्पू
त्पा वेळेस केंद्रात/राज्यात सरकार कोणाचे होते वडेट्टीवार आणि ते काय करत होते, चौकशी करण्याची जबाबदारी कोणाची..!
वटवटवारांचे वक्तव्य बेताल असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार हे स्पष्ट आहे. महिनाभर वाश्रांती घ्या.
समजा ही गोष्ट खरी मानली, त्यावेळी सरकार कॉंग्रेसचे होते. मग संघाने कॉंग्रेसचे तोंड कसे बंद ठेवण्यात यश मिळवले.
Cong madhe 70% rss che deshdrohi haramkhor brhamn baniya aahet
❤ उज्वल निकम साहेब हे भरघोस मतांनी निवडून येतील उज्वल निकम हे एक चांगले वकील आहे देशासाठी चांगले आहे
उज्ज्वल निकम यांना भरघोस मतांनी विजयी करूया. वर्षा गायकवाड यांच diposit जप्त झालं पाहिजे, वाडेट्टीवरचा कणा मोडला पाहिजे. काँग्रेस नेसतानाबूत करूया....
निकमला भाजपने राज्यसभेवर घेऊन त्याचा सत्कार केला पाहिजे होत
वर्षा गायकवाड यांचा काटा काढण्यासाठीच वडेट्टीवारांनी एवढे टोकाचे विधान केलेले आहे
काही चुकीचे मांडू नका एका माजी पोलिस अधिकाऱ्याच्या पुस्तकाच्या आधारे वडेट्टीवारांनी ते विधान केले आहे त्यांनी त्या बाबतीत खुलासाही केला आहे.
@@adv.d.r.shelke451right
@@adv.d.r.shelke451माजी पोलीस अधिकारी यांनी सत्य मांडले आहे,यावर केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनी खुलासा करावा किंवा ज्यांनी हे पुस्तक लिहिले आहे,तपास केला आहे, परिस्थिती जन्य पुरावा त्यांच्या कडे , त्यांनी व्यवस्थित मांडणी केलेली आहे,तर यांच्या मागे तुमचे ठरलेले अस्त्र बाहेर काढा आणि इ डी , सीबीआय,प्रात्तीकर विभाग किंवा इतर यंत्रणा मागे लावा , आहे हिंमत?
Nigam ji atta jamanat jabt honaar.
आमच्या. खानंदेश च अपमान आहे कारण आम्हाला उज्वल निकम यांचा अभिमान आहे कारण त्यांनी एक देशद्रोही अतिरेकी ल फाशी देण्यात आली जय खानदेश आणि उज्वल निकम एक सच्चा देश सेवेमध्ये आपलं कर्तव्य पार पाडली आहे
एवढं असेल तर महाराष्ट्र शासन मुश्रीफ ह्यांच्या पुस्तकावर बंदी का घालत नाही.
विजय वडेट्टीवार सारख्या नेत्याना या देशातील जनतेने कायमचे घरी बसवावे.
मी मागे म्हटल्याप्रमाणे आतातरी वडेट्टीवार यांना विश्रांती देण्याची गरज आहे आणि हे जे वक्तव्य करण्याआधी जरा विचार न करता बोलणे चांगले नाही आणि हे असेच अवाजवी विधान करणे योग्य नाही
लोकशाही आहे म्हणुन तर वडेटटीवार काहीही आरोप करू शकतात
साहिल सर आजच्या विश्लेषणातून तुम्ही वस्तुस्थिती समोर आणली त्यासाठी अभिनंदन! आपली मतेही समतोल वाटली.
दहा वर्ष गप्प बसले आणि आता द्रूषटांत झाला लाजिरवाणी गोष्ट आहे
वडेट्टीवार मुळे च फरक म्हणजे भरपूर मतांनी वर्षाताई ची पराभव होईल ,मेलेल्या कसाबचे मुद्दे काढून काय उपयोग तो दुश्मन होता तो फाशी गेल्याचे जो भांडवल करील तो देशद्रोही की ऍड निकम देशद्रोही हे कोणी कसे ठरवायचे केवढा गहन प्रश्न निर्माण झाला
कसाब जिवंत सापडला नसता तर या काँग्रेसने असेच काही षड्यंत्र रचले असते.आम्ही कसाबला फाशी दिली उज्ज्वल निकम हे आही नियुक्त केलेले सरकारी वकील होते त्यांनी खूप मोलाचे काम केले.कसाबला फाशी पर्यंत पोहचवले असे आजपर्यंत ओरडणारे हेच वडेट्टीवार आता नवीन जावयी शोध घेऊन आलेत.
हा माणूस त्याच्या म्हणण्याप्रमाणे हेमंत करकरे यांची हत्या करणाऱ्या RSS पुरस्कृत पोलिस अधिकार्याच्या लंगोटात लपून बसला होता काय ? त्याला कसं समजलं हे ?
सडलेला गांजा खाल्लेला दिसतोय.मुरर्वपणाचा कळस.
यांच्या सारखे लोक राजकारण कुठे करायचे याचे भान नसेल तर या नेत्यांना घरी बसवावे
याला हे माहीत होत, तर हा ईतके दिवस बोलला का नाही याची चौकशी व्हावी
आपले वाचन कमी दिसते माजी पोलिस अधिकारी मुश्रीफ यांनी संबंधित पुस्तक तीन-चार वर्षांपूर्वी लिहिले आहे. ते आपण वाचावे म्हणजे आपली शंका दूर होईल
शेळके वकील आहे
पण चांगले वाचन करायची अक्कल नसावी असे दिसते
सरकार कोणाचे होते तेव्हा
या वडेट्टीवार चे काय करायचे.
वडेट्टीवारांना खाली मुंडक वर पाय करून टांगावे आणि खालुन लाल मिरचीचा धुर द्यावा,कीमान 15 मिनिट धुर द्यावा म्हणजे पुन्हा असं चुकीच बोलणार नाही..
याचा त्याचा हवाला घेण्यापेक्षा त्यावेळी केंद्रात व राज्यामध्ये आपल्याच पक्षाचेच सरकार असतांना यादृष्टीने तपास का केला नाही
26/11 ला सरकारने तुमची होती म्हंजे तुम्हीच करकरे साहेबांना मानला वाह लाज वाटली पाहिजे तुम्हाला उज्वल निकम हे देशाची शान आहे तुमचा भेकड पना दिसला
हा उज्वल निकम किती संघीय आहे,हे गेल्या दहा वर्षांत जनतेला चांगलेच ठाऊक आहे,
मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकात याचा पूर्ण बुरखा फाडला आहे,हे पुस्तक वाचल्यावर तुमचे सुद्धा मनपरिवर्तन तर होईल कि नाही,हे सांगणे कठीण आहे,पण विचार बदलले जातील हे निश्चित.
वर्षा गायकवाड यांना अडचणीत आणणे हाच या वडेट्टीवार यांचा हेतू आहे.
असे बोलून आपली किंमत कमी करून घेतली
वाडेती वार चीच चवकशी होयला पाहिजे
❤ वडती वार हे विधानसभेला निवडून येणार नाही लोक त्यांना आरसा दाखवेल
कल्याण होवो काँग्रेसचे😂😂
वडेट्टीवार हे भाजप मधे जाणार आणि obc चे मोठे नेते होणार.त्यांनी असे विधान करून भाजप साठी देशात त्यांनी कोंग्रेसला घेरण्यासाठी उत्तम wicket तयार केली आहे.ह्यालाच राजकारण म्हणतात.
असे बिनबुडाचे अर्रोप करणे चुकीचे आहेत निकम साहेबांची देशभक्ती. सर्वांना माहिती आहे
खरेच खूप खूप दुःख होणारी गोष्ट आहे
हा निकम नक्कीच पडणार आहे,याचे कारण हा कधीच राष्ट्रा सोबत किंवा आपल्या पेशा सोबत प्रामाणिक नव्हता,हा संघीय विचार धारेशी संलग्न होता,हे मुश्रीफ साहेबांनी लिहलेले पुस्तक वाचल्यावर लक्षात येईल.
This is not expected from our politicians especially in Maharashtra
पुस्तकात निकम देशद्रोही आहे असा उल्लेख आहे काय ?
विलासराव देशमुख आता हयात नाहीत .त्यांनी असेच काही वक्तव्य केले होते हे म्हणने किती हास्यास्पद आहे.
फक्त आणि फक्त वर्षा गायकवाडला पाडण्याचाच प्रयत्न असावा
मुंबई पोलीस RSS and shivsena,Congress पक्षांत वाटले गेली आहे का?
काँगेस असे आरोप करून स्वताला संपवतय.
मुंबईतील सर्व BJP शिंदे सेना यांना मतदान करा आघाडी सरकार पाडा यांना देशाशी काही देणे घेणे नाही
Waddya tu gela aata 😂😂
वर्षा गायकवाड फटका बसणार डब्बल फटका बसणार ४ जूनला बघा निकम साहेब ५१% मत मिळणार
हो , उज्वल निकम हा माणूस कट कारस्थाने करणारा संघाचा माणूस आहे, संघ म्हणजे काय हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे, लोकांनी चूकून यांच्या मिमिक्री ला बळी पडून अपघाताने दोन वेळा निवडून दिले, परंतु आता येथून पुढे हे लोक कधीच निवडून येणार नाहीत,कारण अन्यायाचा आणि पापाचा घडा कधीतरी भरतोच,
येथे लोकशाहीत कोणीच सत्तेचा अमरपटटा घेऊन आलेले नाहीत.
kahi nahi.. lok murkh naahi.. lok bjp la vaitaagalet...
अजिबात नाही Who Killed Karkare हे मराठीत पुस्तक उपलब्ध आहे त्यात सविस्तर लिहिले आहे, असा काही चुकीचा आरोप झाल्यास आरेसेस खाजपा बोंबाबोंब करते मात्र यापुस्टकावर चकार शब्दही या दोघांनी काढला नाही. आणि ते कोर्टात का गेले नाहीत कारण तेच सर्व
उघडे पडले असते. म्हणून
वाचत जारे जरा
व्हॉट्सॲप युनि्हर्सिटीम वाल्या अंधभक्ता
Jai shree Ram only modi Sarkar
येथू कोठून राम मतदान करायला येणार आहे काय?
किती गोबर भक्ती असावी याला काही तरी ताळतंत्र तरी पाहिजे,हा संघीय निकमला यावेळेस स्वताची लायकी आणि अस्तित्व कळणार आहे.@@shyamkeshwani8993
वडेट्टीवार खूपखूप हुशार माणूस आहे बर का😢😅😅😂
मोदीजी विना. पंतप्रधान पद शोभा नहीं देते ,मोदी येणार म्हणजे येणार
महाविकास आघाडीत बिघाडी होईल.
हा एकप्रकारे बी जे पी चा प्रचार आहे
बत्तमी जरा वेगळ्या प्रकारे किंवा भाषेत देऊ शकले असते .
Advertisement milali aahe .... video chya suruvatila bagha
विजय वडेट्टीवार आपण एक जबाबदार काँग्रेसचे नेते आहात सध्या कोणत्या परिस्थितीमध्ये निवडणूक चालली आहे सत्ता पलटी करणे गरजेचे आहे तुम्ही अशी विधाने करून भारतीय जनता पार्टीला एक प्रकारे मदत करीत आहात आम्हाला लाज वाटते तुमच्या सारख्या जबाबदार माणसाने या परिस्थितीमध्ये अशी विधाने करू नये निवडून आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा समाचार घेतला जाईल आपल्या पदाचा गैरवापर करू नये तमाम महाराष्ट्र जनतेची अपेक्षा आहे
वडील ती वार यांनी चुकीचे विधान केले नाही आपण फक्त who killed karkare हे माजी पोलिस अधिकारी मुश्रीफ यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे आपले गैरसमज दूर होतील आणि आपण वडेट्टीवारांना दोष देणार नाहीत
सुरुवातीला टायपिंग चूक झाली आहे वडेट्टीवार वाचावे
Ujwal Nikam Sahebani Kankhar Rashtravad, Kankhar Netrutva nivadlela ahe that shows he is Patriotic person. Modiji Yogiji and Amit Shahaji he Bharat Deshache Ashasthan, capable and Visionary Team which they have proved during the last 10 years. Kasam hai muze Bharat ke Mitti ki mai Sir nahi Zukne Dunga, this statement of Modiji, India salutes him for this Rashtravad, Kashmir Ke Liye Jan De Denge, this Statement of Amit Shahaji reflects Strong Rashtravad, Indian Population salutes Modiji Yogiji and Amit Shahaji.
Jaybhim ❤❤❤🎉🎉🎉
माले गांव प्रकरण रघुवंशी साहेब तपास खरा आहे बाकी सब बकवास आहे
आरोप करणारी माणूस महामूर्ख वाटतो
वडेट्टीवाराचे कान पक्षश्रेष्टीनी उपटल्याचे कळते
भाजपा थयथयाट करणारच. वडेट्टीवार यढं . विलासराव देशमुख आज असते तर.जर तर असते तर कांग्रेसच असती.
❤ मोदी शिवाय देशाला शोभा नाही मोदी देश वाचवू शकतात नरेंद्र मोदी हे 405 विजय होणार याच यात तिळमात्र शंका नाही मनात निकम साहेब मोदी मुळे निवडून येणार बर्थडे वाऱ्यामुळे नाही
निकम चा तुम्ही छान प्रचार करता असे वाटते...
तिथं adv.ujawalji प्रचंड मतांनी विजयी सलामी देण्यात यशस्वी होण्यासाठी परिणामकारक दिशा देणार अशी परिस्थिती दिसत आहे
1:26 1:29
Mam tumche naaw kay ahe ? Khup chaan bolta tumhi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पत्रकार बंधुंनो जो आरोप विजय त्योहार काँग्रेस करते तोच आरोप आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पुराव्यासहित केला आहे आपण त्याची चर्चा केली नाही हा आपला पत्रकारितेच्या जाहीर विषय
❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Never
देशहितासाठी फक्त मोदी.उज्वल निकम.
बरे झाले बोलले वडेट्टीवार आता सगळंच बाहेर येईल कोणी काय केले
यात काहि तरी खरे असणया ची शक्यता आहे
..... ते वळले असतील ! हे यांना कसे काय समजल- कळल ?🤔🤦
Arun Jadhav
Mumbai tak चॅनेल पण विकला गेला दिसतोय
मी टाकलेल्या कमेंट auto delete होतात
उद्धव ठाकरे यांचे यावर काय म्हणणे आहे
अरे त्या विषयांमध्ये हाय का एवढं मग का झाकून ठेवला तो विषय उज्वल निकम न फाशी दिली म्हणजे काय स्वर्ग गाठला नाही महाविकास आघाडी जिंदाबाद
उज्वल निकम हे राजकारणात आले एक आश्चर्यच आहे चिखल उडणारच.
काही धोका नाही महाविकास आघाडीला
Bhikh mangya😅😅😅
Varsha haranyacha prashna ethe kurhe eto, Nikam harle pahije
ते ४ जूनला कळेलच.
ते ४ जूनला कळेलच.
निकम साहेब संदर्भात जे बोलतात अरे तुरे ची भाषा करतात त्यावरून काय ते समजुन घ्या.
Opposition leader must study properly
काँग्रेस चे नेते काँग्रेस उमेदवारांना पराभूत करतात हे सत्य आहे जय श्री राम
सगळेच मॅनेज
दोन्ही अँकर आर एस एस व बिजेपी धारजिने आहेत त्यामुळे हा विषय चर्चा करतात. निषेध.
ज्यांनि पुस्तक लिहिले तो विस्वाहार्य आहे का
आहे
कसाब दोषी आहे यांत शंका आहे काय ? हा मूळ प्रश्न आहे .करकरे साहेबांना मुद्दामहून गोळ्या झाडल्या काय ? या वर चर्चा होणे आवश्यक आहे .
Completely true. But the press and BJP suppressed that matter.
गोल कोणाची होती हे सांग ना
kahi adchanit yenar nahi je satya aahe
हे काँग्रेसच्या लोकांचे विचार
साहिल हे खुप insultng वाटतं जेव्हा कॅमेरा on होतो तेंव्हा 99 वेळेला तू मोबाईल बघत असतो...
म्हणजे आम्ही ऑनलाईन झालो मग आम्ही काय....
Constable jadhsv not kamble
Katu sattya
साहिल सर आपण भाजपचे हितचिंतक आहेत यामुळे तुम्ही निम्मा याची बाजू घेणार
Mumbaichi janata nehmich swatahala shahani samjat aali aahe. Aata khari kasoti ashe tya janatechi jyanchyasathi Ujwal Nikamani aaple sarv dnyan aani shakti vaprun Kasab la shiksha denyat pramukh vata uchalala. Mate vadayla nighalelya Vaddetivar na janatekadun nakkich uttar milel.
मुंबई Tak हा RSS समर्थक आहे.
शहीद हेमंत करकरे यांच्या पार्थिव शरीरा मध्ये सापडलेल्या गोळ्या कोणत्या बंदुकीतून झाडण्यात आल्या त्या बाबत या न्यूज रिपोर्ट मध्ये उल्लेख का नाही
महायुती, महविकास आघाडी हे पक्ष जनतेचे प्रश्न पाणी, गावातील नाली, रस्ते या बद्दल कोणी काहीच बोलत नाही. एके मे काचे दोष काढत बसतात
वारे वा निक्कमा जनता सब जानती है
बि-याणी खूप आवती का निक्कमा ला ...
Tumi investigetion officer ahe ka😂
मुशरीफ कोण त्याचा ह्या हालया शी काय संबंध ते तपासा
राज्याचे पोलीस महासंचालक