कधी कधी पाड न लागता पाऊसाने आंबे खराब होऊ नयेत म्हणून आंबे लवकर काढले जातात. जर आंबे 90 टक्के तयार झाले असतील तर ते पिकण्याची शक्यता जास्त असते.फक्त त्यांना पिकण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा.
कधी कधी असं होतं की आंब्याचा परिपक्व होण्याचा कालावधी झालेला असतो. पिकून पडलेला आंबा आपल्याला मिळत नाही. पण असे आंबे पिकतात. तुमच्या झाडाच्या बाबतीत कालावधी पूर्ण झाला असेल तर आंबे नक्की पिकतील. काळजी करु नका.
छान
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Khup divsani video dada
3 दिवसांपूर्वी एक व्हिडीओ अपलोड केला होता.
धन्यवाद 🙏🙏
जय हो
धन्यवाद 🙏🙏
खुप छान
धन्यवाद 🙏🙏
👍👍👍👍
Thanks 🙏🙏
ua-cam.com/video/HlmbP2xCJec/v-deo.html
👍👍
धन्यवाद 🙏🙏
Binpadache, ambe, piktatka, sanga
कधी कधी पाड न लागता पाऊसाने आंबे खराब होऊ नयेत म्हणून आंबे लवकर काढले जातात. जर आंबे 90 टक्के तयार झाले असतील तर ते पिकण्याची शक्यता जास्त असते.फक्त त्यांना पिकण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा.
आंबे पिकवायला ठेवल्यावर काही दिवसांनी सुरूकुतायला लागतात व एकदम आक्रसुन जातात असे का होते?
Because it's cut earlier than mature
बरोबर आहे, जर आंबे परिपक्व नसतील आणि आपण लवकर फळांची तोडणी केली तर ते सुरकुततात म्हणून आंब्याला पाड लागल्यानंतरच आंबे झाडावरून उतरावेत.
कोवळा आंबा
आंबे परिपक्व झाले नसतील तर ते व्यवस्थित पिकत नाहीत, म्हणून शक्यतो आंब्याला पाड लागला नसेल तर आंबे काढणी करूच नये.
केशर आंबा जूनच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात आले तर आता आंब्यांची छाटनि करायची की नाही ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
आंबे काढून झाले की लगेच छाटणी घ्या म्हणजे यापुढील आंब्याचे शेड्युल व्यवस्थित राहील.
@@mazeanubhav पूर्ण मार्गदर्शन करा
आंबे काढणी झाल्यानंतर छाटणी केली पाहिजे. झाडांना आवश्यक ती खते देऊन पाणी द्यावे, म्हणजे पुढील मोहोर वेळेत येतो आणि आंबे काढणी देखील वेळेत करता येते.
@@mazeanubhav thanks
आंबा पडला लागलेला नाही पण पिकात घातला आहे आंबे मग पिक्तील काय.........?
कधी कधी असं होतं की आंब्याचा परिपक्व होण्याचा कालावधी झालेला असतो. पिकून पडलेला आंबा आपल्याला मिळत नाही. पण असे आंबे पिकतात. तुमच्या झाडाच्या बाबतीत कालावधी पूर्ण झाला असेल तर आंबे नक्की पिकतील. काळजी करु नका.