Air India: Mumbai Airport जवळ जॉबसाठी २५ हजार मुलं आली पण जॉब कोणालाच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य..
Вставка
- Опубліковано 9 вер 2024
- #BolBhidu #Unemployment #AirIndiaMumbaiJob
मुंबई विमानतळाचा गेट नंबर पाच. एरवी विमानतळाजवळ प्रवाशी सोडून दुसरी फारशी गर्दी नसते. पण, १६ जुलैला मुंबई विमानतळ सारख्या अतिसंवेदनशील भागात जवळपास २५ हजार लोक जमल्याच पाहायला मिळालं. ही गर्दी होती फक्त २ हजार २३८ पदांच्या भर्तीसाठी. २ हजार २३८ जागांसाठी जवळपास २५ हजार तरुण मुंबई विमानतळाच्या गेट नंबर ५ वर नोकर भरतीसाठी जमले होते. या संपूर्ण घटनेचे व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की भरतीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी सारखी स्थिती होती. जवळपास २५ हजार तरुण एकाच ठिकाणी जमल्याने अनेक किलोमीटर रांगा देखील लागल्याचं सांगितलं जातंय.
मात्र, गर्दी वाढल्याने आणि चेंगरा चेंगरीची स्थिती निर्माण झाल्याने एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसने मुलाखती न घेताच तरुणांना परत पाठवलं. पण, १६ जुलै रोजी या ठिकाणी नक्की काय घडलं? मुंबई विमानतळ परिसारत एवढी गर्दी कशी झाली? आणि तरुणांना मुलाखतीशिवाय परत का जावं लागलं? एकूणच हे संपूर्ण प्रकरण आहे काय? पाहूयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
खुप वाईट परिस्थिती आहे सध्याच्या युवकांची खुप किव येत आहे राव. मुलिंना सहानभूती तरी भेटते पण मुलांना खुप खस्ता खाव्या लागतात 😢😢😢😢😢😢😢
त्यांची लायकीच ती असते.😂😂
बोंबलत बस. मेरा भारत महान म्हणून. गर्व से काहो हम हिंदू है. अंनखी काय हवं.
मरीन लाईन मधील टीम इंडिया ची विजय रॅली बघितली तेव्हाच मला भारतातील बेरोजगारीचा अंदाज आला. 😢
💯
@@JaydeepPatil-d5p बरोबर
😂💯
😂💯
मित्रा 85 करोड लोक 5 kg राशन घेत आहेत देशात, 85 करोड हा आकडा लहान नाही, बेरोजगारी आणि गरिबी अजून गंभीर होत जाईल
२५००० हजार हे फक्तं ट्रेलर आहे, २००० साठी ३ लाख लोक परिक्षा देतात आजकाल
मध्य प्रदेश जल संसाधन विभाग 110 जागा आणि 83 लाख उम्मीदवार आहेत भाऊ 😮
@@dabangkhan9315 age limit 6 te 80 varshe asel mg 😂😂
@@dabangkhan9315100 rs fee 83 crore govt revenue 😂
मित्रा 85 करोड लोक 5 kg राशन घेत आहेत देशात, 85 करोड हा आकडा लहान नाही, बेरोजगारी आणि गरिबी अजून गंभीर होत जाईल
MPSC च्या 200 जागांसाठी 200000 (दोन लाख) मुलं परीक्षा देतात
अश्या स्थानीय जॉब साठी महाराष्ट्रात जन्मलेल्या लोकांना प्राधान्य दिले पाहिजे,
खाजगी कंपन्या बाहेरून स्वस्त लोकं आणत आहेत
Atleast या जागासाठी तर मराठी तरुणांना प्राधान्य दिल पाहिजे....
महाराष्ट्रातील मराठी तरुणाच महाराष्ट्रात नोकरी मिळत नाही हे दुदैर्वा आहे...
As Bihar che log pan bolta, are bhau marathi lokana nokri nahi jamat bus bhandan et
Skill vadhanyakade focus Kara
15000 Gujarati hote....... 😂😂
80% reservation for locals yachat kahi kathin nahi.
Fakt ek aahe. Bihar chi loka kahi accident jhala tar gap karta yeta. Local majoor gap nahi basat. Contractor la mhanun Bihar UP Wale avadtat.
@@vishalkale3222 me tula ओळखतो.. तू स्वतः बिन कामाचा भिकारचोट आहेस.. सगळे तुझ्यासारखे नसतात..
भाजप समर्थकांच्या मते ही बेरोजगारी नाही तर लोकसंख्या वाढ आहे जी अचानक मागच्या 10 वर्षात वाडली...वार्षिक दोन कोटी रोजगार दिलाच असता पण भारतातले लोकांकडे स्किल्स नाहीत अस पण काही भक्त म्हणतात...
काही बोलले ते skill nahi hyavr boltat. एवढं जर skill aste tr kashyala evdhe jan interview la ale असते. पण काही पण बोला हे त्या मुलांना आज ना उद्या कळेलच.
कर्नाटक सरकारने एक छान निर्णय घेतला आहे की जॉब मध्ये १००% प्राध्यान हे स्थानिक मुलांना देणार... आपल्या इथे पण असे निर्णय घेतले गेले पाहिजे... जेणेकरून मराठी मुलांना नोकरी साठी जास्त पायपीट करावी लागणार नाही... आणि एकाच ठिकाणी अशी गर्दी पण उसळणार नाही...
@@Anayra202 बाकीचे पक्ष का नाही बोलत ह्यावर.
@@user-tq1vy3tt3k अच्छा म्हणजे बाकीचे पक्ष बोलणार तेव्हाच बदल करायचा अस काय आहे का...?? दरवेळी विरोधी पक्षाने बोलायचं तेव्हाच निर्णय घेणार सत्तेत असलेले त्याशिवाय घेणार नाही... असा काय नवीन नियम वैगरे आलाय का??? दरवेळी इतर पक्ष का लागतात..?? योग्य निर्णय आहे घेऊन टाकायचा लवकर ते सोडून आत्ता तुम्हाला इतर पक्ष पण हवेत का ह्यासाठी...??
10 वी पास पदासाठी
BE BTech आणि पीएचडी डिग्री वाले पण वाह री बेरोजगारी 😂😂😂😂😂
पदवी वाटप सोहळा 😂😂😂
मुंबई मध्ये मराठी तरुण तरुणींना प्रथम प्राध्यान दिल पाहिजे... जसं बाकीचे राज्य करतात.
आपली सरकार चोर आहे😢
Aj karnataka ne implement Kel ahe ha niyam
विमानतळावर आपल्या राजकीय कामगार सेना आहेत.. त्याचं काय? ते आपल वजन वापरून ह्यासाठी आपल्या भूमिपुत्र मराठी तरुणांना ही नोकरी अगदी सहन मिळवून देऊ शकले असते...
काळजी करू नका....
*लाडका भाऊ* येतोय!!!!!
सगळ्यांना *भीक* मिळेल!!!!!!
😂😂😂😂
टेंशन नको घेऊ उद्धट सरकार जॉब देईल २०२४ मध्ये सर्वाना 😂😂😂
@@rahulzare7257 10 वर्षांत फेकूने जॉब दिलेत अंधभक्तांना....
२० पैसे प्रति कमेंटचे!!!!
😂😂😂
@@360earthgamer ते पण परत येणार नाहीत.....
@@rahulzare7257 😂😂😂
Tu nay ka ghenar bhik zatya
तरुणांना विनंती आहे जिथे जागा असेल तिथे खूप मोट्या संखने या आणि ते ऑफिस/बिल्डिंग पाडून टाका 😂😂😂💯🔥
😂😂😂😂😂
मोदी प्रशासन १० वर्षात लोकसंख्या व रोजगार या सारखे प्रश्न सोडवू शकले नाही . उदया भविष्यात कोनतेही सरकार आले तरी हा प्रश्न सुटनार नाही . ज्याच्याकडून आशा होत्या त्यांनीच सोडवला नाही .
मी धन्य आहे की मला 37000 रू महिना जॉब आहे 🙏
Job ashel amhala pan Bagha 😢
kai job aahe
Ho ahe ba@@rahulpatil-nc6wr
@@rahulpatil-nc6wrएज्युकेशन काय मित्रा graduation झाला आहे का मुंबई मध्ये आहे का
😂😂37000
आधी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणा 2 पेक्षा जास्त मुले असणाऱ्यांच्या सगळ्या सवलती बंद करा...
Are pn ti loksankhya ata niyantran karta karta he pora 50 varshache houn jaatil
@@KillMonger26 अरे बाबा अगोदर हा निर्णय घेतला नाही म्हणून हा दिवस बघावा लागत आहे, आता हा निर्णय नाही घेतला तर याच्यापेक्षा भयानक परिस्थिती होईल भविष्यात... ही परिस्थिती सुधारण्यासाठी दूरदर्शी निर्णय घ्यावे लागतील...तुमच्याकडे काही चांगले उपाय असतील तर सुचवा
मोदीला च पाच भावंड आहेत. मग मोदीला घरी बस्वाव लागेल. बोल काय करणार
पुष्कळ प्रमाणात मुल बेरोजगार आहेत. कुठे ही नोकरी मिळेना, शिक्षित बेरोजगार आहेत, आणी मोदी सरकार तमाशा बघत आहे. बेरोजगारी वर कुठेच चर्चा होत नाही, हे बघून मला रडू येतय 😭😭😭
लोकसंख्येवर जो पर्यंत कंट्रोल येत नाही तो पर्यंत हेच होणार, ह्या पेक्षा विदारक परिस्थिती येणार
बरोबर..तेच कुणाला समजत नाही..आजुन 5-10 वर्षात तर लोक आजुन hinsak होतील 😂
अती लोकसंख्या झाली आहेः भारतात 😢
jast non marthi hai pan
@@sonfire1 use condom
अगोदर बेरोजगारी वाढल्याचं मान्य करावे लागेल... पण बेरोजगारीचे आकडे लपवणाऱ्यांना त्यांच्या रोजगाराची चिंता असेल काय ? तसे प्रयत्न तरी दिसतात का ?
मुलांवर भयानक pressure आहे नोकरीला लागण्याचे कारण लग्न होत नाही अशी विचार धारा बाहेर असल्यामुळे मुले पाहिजे तिथे नोकरी करायला तयार होत आहे चांगले master degree वाले सुध्दा कॉन्स्टेबल साठी अर्ज करत आहेत .....जो पर्यंत शैक्षणिक धोरणात skill development ला महत्त्व दिले जात नाहीत आणि धार्मिक जातीय राजकारणापासून दूर होणे आणि शिक्षण quality करणे तरच भविष्य आहे नाहीतर गुन्हेगारी भयानक वाढणार हे मात्र नक्की
Right✅
लग्न फॅग्न पेक्षा स्वतः कडे ध्यान द्या ते फार महत्वाचं आहे उगीच वय आलं म्हणून लग्न करणे चुकीचे आहे कारण भरपूर मुलं लवकर लग्न करतात आणि मग बसतात बोंब मारत कारण पैसा नसतो मध्यम वर्गीय असल्या मुळे म्हणून पाहिले SETTLE व्हा मग लग्न करा वयाच पाहू नका जास्त नाही
@@thenoshow दादा ही झाली अपली विचार धारा पण मुलिकडचे याबद्दल विचार करत नाही सगळे काही मुलाकडून अपेक्षा आहेत घर मोठी नोकरी आई वडील जवळ नकोत खूप वाईट अवस्था आहे दादा बाहेर ....
@@9kalki ही भाऊ मला माहिती आहे पण आपली स्थिती पण बघणे महत्वाचे आहे बायको काय 6 महिने गप्पा बेस्ट आणि मग नखरे दाखवायला सुरू मला हे पाहिजे ते पाहिजे नाही दिले तर मह जाणार माहेरी नाही तर घरात बसून मेहेरबानी करणार टोमणे मारून . फक्त लग्न साठी आपण जगायचं का आपले काही स्वप्नं नाही का दुसरे. माझी किती मित्र आहे लग्ना करून रडतात बायको अशी बायको तशी. मला माहिती आहे वेळेवर लग्न करणं गरजेचं आहे पण परिस्थितीच अशी आली की करणार तरी काय.
@@9kalki लोकांना कसा सांगणार की ज्या गोष्टी 10 रुपयाला भेटायचे ते आत्ता 100 200 ल भेटते. मुलांचे अशी वेळ आली आहे की लाखो रुपये घालवून कॉल सेंटर bpo मध्ये काम करायची वेळ आली आणि मग शेवटी काय त्याच फील्ड मध्ये settle होतात पैसा मिळतो म्हणून आणि लग्न पण शेवटी त्याच कंपनी मध्ये करतात. जॉब्स आहेत पण लगेच नाही मिळत आणि महागाई पण अशी वाढली की खायचे वांदे झाले
१०० टक्के स्थानिक लोकांना हे जॉब भेटला पाहिजे नाहीतर स्थानिक लोकांनी आंदोलन केला पाहिजे
केंद्रातील नितीन गडकरी यानी मराठी माणसांच्या बेरोजगारीकडे लक्ष देणे गर्जेचे आहेत आणि राज ठाकरे यानी मराठीचा मुद्दा उचलला पाहीजे
@@user-gs7ge5jo3r नितिन गडकरी ची वीडियो वायरल आहे
नौकरी नाही तर आरक्षण घेउन काय करनार असे 2022 ला बोलला होता
अराज ठाकरे कोन आहे 😂 कोणी आमदार का सरकार?
आणि गडकरी काहीच करू शकत नाय त्याचं मंत्रालय पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट वर चालत 😂
गडकरी फक्त बाता मारून लोकांना मुर्ख बनवतात
ह्या पेक्षा वाईट परिस्थिती गावामध्ये आहे... शहरामध्ये थोडी फार तरी रोजगार मिळेल पण गावात मुले बेरोजगार फिरत आहेत
एकदम बरोबर 👍
एकदम बरोबर 👍
बीड जिल्हा त
Tyala ekch upay Mumbai madhe ektr raha Ani chote mothe vyvasai kara job करून.
महाराष्ट्र मधे फक्त मराठी लोकांना नोकरी हवी
Impractical. Asa pahilya pasun kela asta tar Mumbai financial capital ani Pune IT hub kadhich jhala nasta. Udya Trump mhanla ki Ameriket fakt American lokana nokri tar Indian government sarvat pahila oppose karel.
@amols101 he is talking about labour or unskilled jobs. Financial capital and IT hub is not run by unskilled people but only supported by it. Why should then the local not get the job if he is willing to do the labour. Because local labour is bigger liability. You cannot negotiate bullshit contracts or just brush aside an accident with a local. You can however easily do that with non local labourer.
Mi pn janar hoto bar jhal nhi gelo 😅
आधी रोटी खाएंगे और मोदी को लायेंगे 😂😂😂
पीएचडी की पढ़ाई करेंगे और बेरोजगार रहेंगे 😂😂😂😂
YescBeta😂
12 12 por kadaych band kra aadi ..
@@Homelandervijay अरे भड़व्या आई झव्या 😀😀 इंटरव्यू देनारे सर्व तुझ्या समाजातील बेरोजगार होते विचार करुण बोलत जा 😂
@@Homelandervijay इंटरव्यू साठी आलेले युवक बहुसंख्याक समाजातील आहेत
तुम्ही आपली जन्मदर घटवा 😀😀😀😀
@@Homelandervijay 98% candidate Hindu hote Bol aata
लोकसंख्या नियंत्रण कायदा हाच फक्त ऑपशन...
अरे मुर्खा सरकारचे अकार्यक्षमपणा लोकांवर काय मारतो... उद्या म्हणशील खून legal केले पाहिजे... मुर्खांना अक्कल नसते पण जीभ मोठी असते 😂
शेवटी काय लग्न तर होत नाही अश्या नोकऱ्या लागून मी तर एवढेच म्हणतो की लग्न पेक्षा स्वतःचा विचार करा लग्न करून भरपूर माणसं रडली आहेत त्यांना कुत्र्यासारखा काम करावा लागतो वरून बायकोचे नखरे हे पाहिजे ते पाहिजे ह्या पेक्षा काम करा एकटे रहा मी पण लग्नाची काही जास्त घाई अजून पण नाही केली 35 झालो तरी FREEDOM आणि स्वतची मानसिक स्थिती फार महत्वाची आहे हे आजच्या मुलांना समजायला पाहिजे नुसता वय आलं म्हणून लग्न नाही करायचं. जय हिंद
👏💯👏
वाढती महागाई आणि जॉब हा प्रश्न पण महवतचा आहे आणि लग्ना च टेन्शन तर विचारू नका. मुलींचं ह्या महागाई मध्ये वाढत्या अपेक्षा
@@user-tq1vy3tt3k म्हणून तर मी सांगतो की करिअर कडे ध्यान द्या पहिले ह्या मुलींना काय सगळं आयत्यात पाहिजे आणि जरा स काय काम दिलं की लगेच घर डोक्यावर घेतात काय दिलं मला मला बाकीचे चांगली स्थळ आली होती हे आणि ते
@@user-tq1vy3tt3k जी खरी मान राखणारी मुली किंव्हा खानदान असते ते कधी पैसा पैसा प्रॉपर्टी ची गोष्टी नाही करणार हा मान सन्मान बाबत बघतात
मी सुधा Government job la asuanhi lagn nahi करण्याचा निर्णय घेतला आहे. मी एका जॉब साठी रात्रं दिवस कष्ट घेतलेत ते काय एखाद्या पोरीच भल करण्यासाठी ? अजिबात नाही.
हे आहेत अच्छे दिन
हेच मुल 10 वर्ष आधी हे करत होते :- 🤡
हम मोदी जी को
हम मोदी जी को
अच्छे दिन आणे वाले है..
घ्या अच्छे दिन मग 😂😂😂
Tu pn tech krt hota
बरोबर बोलला हेच मुलं अच्छे दिन अच्छे दिन करत होती आणि आता पण हेच आहे
Pahile education la kon bhav deta hota tu 70 varshe nasa cha scientists hota na 😂😂
Arey ata tri dole ughad baba tuze 🤦♂️@@Rajuvalve
खर आहे 👍🏻🤣🤣🤣🤣
खूप वाईट परिस्थिती आहे
लडका भाऊ लाडकी बहीण करत बसण्या पेक्षा लोकांना रोजगार आणा
या बेरोजगारी वर एकच पर्याय आहे.. सर्व क्षेत्रातील भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी सरकारला धारेवर धरलं पाहिजे...नाहीतर ही परिस्थिती आणखी वाईट होईल..
मी पण गेलो होतो.गर्दीत चेंगरून चेंगरून gotya कपाळात गेल्या
😅😅
किती बेरोजगारी आहे याचं छोटंसं उदाहरण.
निम्मी विशाळ गडावर पाठवले असते तर चाललं
असतं की
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
Taynchi khaychi rahayachi soya kon karnar
हि टफ देईल चिन्मय ला
लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करा, इतक्या लोकसंखेला रोजगार उपलब्ध करने सरकार साठी अवघड आहे. भविष्यात खूप अवघड होणार आहे.
2014: वर्षाला 2 कोटी रोजगार आणि हिंदु स्त्रियांनी जास्त मुले होऊ द्या
2024: लोकसंख्या फार वाढली आहे
I agree population control law should be imposed as there are some states like UP and Bihar where birth rate is more than 3% where as in Maharashtra it is under control but due to other states situation getting worst
Perfect @@tumo27
ओके आहे प्रत्येकी एक जागा साठी ११ जन आहे मुलाखती साठी
अच्छे दिन... नेत्यांसाठी...
अशीच same बातमी परवा गुजरात राज्यातील होती.
ज्याला नोकरी आहे त्याला किंमत नाही . माझ्या ओळखीचे असे १-२ जण आहेत . कामावर आले तरी मित्र- मंडळी मध्ये मश्गूल. Boss सोबत उद्धटपणे बोलायचं. वेळेवर यायचं नाही.
एवढी जास्त पोर आली तर चेंगरा चेंगरा होईल की मुलांना समजतं नाही काही 😮
तुमच्या सगळ्या नातेवाईकांनी किती पोरं काढलेत.
A day after Karnataka Chief Minister Siddramaian announced cabinet clearing a bill to provide 50% reservation for locals in management categories, 75% in non-management, politicians and industry leaders. Karnataka Minister MB Patil said that the government will consult the industry leaders and arrive at a decision.
महाराष्ट्र सरकारला नुसता उचापती योजना आणून चालणार नाही .अशा प्रकारे विचार केलास रोजगाराची समस्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी फायदा होईल.
त्याकरिता फडणवीस शिंदे आणि भाजप नको.नाहीतर मराठी तरुणांना हिंदुत्व च डोस देवून बेशुद्ध करत आहेत.
private company Bengaluru sodtil private company tyana skilled workers lagtat nuste degree la value nahi zara doka chalo anhi tyani resolution parat ghetla 😂😂😂
@@vishakhasanglikar9000 Mazhya bapachi manse ahe ka manse mazha kay lenden nahi tyancyashi anhi zaun neet bagh to resolution madhe skilled jobs included ahet
ताई मला अस वाटते की जो पर्यंत लोकसंख्या नियंत्रण कायदा येत नाही तो पर्यंत वर्षानुवर्षे अशीच बेरोजगारी राहणार आणि ती संपणारच नाही.
तुम्ही मोहिनी जाधव ची जागा 💯💯 भरून काढणार 🎉🎉
चांगला आहे 25 हजर आले पोलीस भरती मध्ये 2 हजार जागा असत्या तर 3 लाखा पेक्षा जास्त लोक आले असते पोलीस भरती वर बनवा व्हिडिओ 17 हजर साठी 19 लाख फॉर्म आले 😢
Are bhau hi process kahi samzali nay Yanni jase gov exams hotat physical hotat mahina mahinabhar hallticket deun ek ek divas mulancha date time tharvun tasi process karayala havi he kay mhanunch mi gele nahi 😮
आम्हाला नोकरी पेक्षा हिंदू मुस्लिम वाद महत्वाचा आहे.
Bahu naukari ani hindu muslim doni pahjie
💯💯
@@Gigachad0264 tujhya sarkha porancha nar sanhar hoyla pahije 😂😂😂 atleast population tri control houn jaail
मी पण जाऊन आलो
🥲
अरे मी पण तिथेच होतो, अरे मीच तो ज्याने तुला तंबाखू साठी चुना मागितला होता, ओळखले का? 😂😄
@@JaydeepPatil-d5p😂🤔😅ओह..., तुझा आवाज ऐकला होता मी 😂
@@JaydeepPatil-d5pहा मि तोच ज्याने तुला तंबाकू चा बटवा दिला होता😂🤪😝
@@JaydeepPatil-d5pमी तोच ज्याने तुला तंबाखू चा बटवा दिला होता😂🤪😝😜
याच्यातले 50% तेच लोक आहेत जे अबकी बार 400 पार चा नारा देत होते😂😂😂
😂😂
हा आकडा अजून वाढेल. लवकरच लोकसंख्या एक बॉम्ब सारखी फुटणार आहे
म्हणून काल कर्नाटक ने आंध्र प्रदेश प्रमाणे स्थानिकांना 90% नोकरीत प्राधान्य असा कायदा आणला मग सरकारी असो की खाजगी महाराष्ट्र त का नाही.. महाराष्ट्राच्या रोजगारावर परप्रांतीय ताव मारणार मराठी पोर फिर त बसणार midc चे gate 😮 आता या मुंबई च्या vacancy साठी ही गर्दी यूपी बिहारी भैया लोकांची होती जे मराठी मुलाच्या vacancy खायला आले त
Tyamule... 2,3yekr sheti krun... Aapl pot bhagvne and tyach shetivrun❤ajun 4,5yekr ghene... Berojgar rahnyapeksha he kdhihi changl
2/3 एकर वरुन4/5 एकर शेती घेणे काय डोक्यावर पडली की मानसिक संतुलन बिघडले तुमच
12 hours duty aste त्यापेक्षा 6 hrs chya 2 shifts karayla have Companies ne. Mhanjhe ajun लोकांना employment मिळेल....
सरकारने ने रेल्वे, व इतर विभागाचे खासगीकरण लवकरात लवकर करावे , सरकारी नोकरी आहे म्हणून एवढी तरुण झगडतायत.
भारतातील कारखाने जर manually चालवले . automatic machines हद्दपार केले तर च भरमसाठ रोजगार उपलब्ध होऊ शकेल.सोबतच कारखाने पण उभे करण्याचा उपक्रम चालू करावा.
लई शहाणा...😂
@@Vancqa तु तरी सांग दिड शहाण्या...do you have any solid idea to tackle this problem.
@dgpatil949 सांगतो पण तुला किती समजेल याची Shanka आहे
1. Automatic machine काढून takne mhanje production ability impact karne..jya mule aajun dhande band padtat. Skill based Educated youth tya machines sahi train kele pahijet
2. Import deficit with China farach jast aahe.. 120 billion doller cha saman jar china madhun yet aasel tar aaplya kade karkhane kay karnar..tya mule import duty regulations lavle pahijet jya mule mahagai vadhnar pan deshat kahi goshti tayar hotil
3. Bhartar prachand लोकसंख्या aahe..tya mule lokani jo पर्यंत yacha vichar kela nahi to पर्यंत asle problem yenarch..लोकसंख्या वाढ thambli pahijet..
बघू समजत का..नाही तर PUBG खेळ 😀
भारतात जपानसारखी रोजगारनिर्मिती व्हायला पाहिजे.😮
मोहन भागवत सारखे अडाणी लोक तर म्हणतात लोकसंख्या ही समस्या नसून संधी आहे. काय बोलायचं अशा बिनडोक लोकांना. अरे पाणी, जमीन, लागतं की नाही प्रचंड लोकसंख्येला. ते कुठून आणणार.
Fakt Mumbai madhe rahnarya la interview sati bolvaych hot….baherun aalela candidate ithe 22k madhe kasa rahnar ….
मी स्वता या भरती साठी गेलो होतो... खूप वाईट अवस्था आहे आपल्या देशाची बेरोजगारी तर आहेच आहेच. पण लोकसंख्या पण खुप मी 370 km प्रवास रेल्वे ने करून गेलो अक्षरशः रेल्वेत पाय ठेवायला सुद्धा जागा नाही... खुप हाल झाले जीवाचे आपला देश बरबादीच्या मार्गवर आहे, वाढती बेरोजगारी, गुन्हे, लोकसंख्या, भ्रष्टाचार.... खुप वाईट....😢😢😢
सब चंगा सी...
विश्वगुरु 🤣🫡
UPSC बद्दल आपले मत काय आहे?
आता लाडका भाऊ योजना आली आहे... होईल कमी गर्दी ईकडे आणि दादा, भाऊ, तात्या, साहेब ह्यांच्या मागे वाढेल....
हे तेच मूल असणार हम मोदी को लाएंगे 🤣🤣🤣🤣
ओर बेरोजगार हो जायेंगे
अच्छे दिन आले रे
Skill nahi ye tho kyaa karge
@@sid.7146 स्किल नाही म्हणून नोकरी नाही असं म्हणून तुम्ही सरकारलाच दोषी ठरवताय कारण लोकसंख्येतील एक मोठा वर्ग बेरोजगार आहे मग त्यासाठी स्किल प्रोव्हाईड करायचे प्रयत्न सरकारने केले नाहीत असंच दिसतंय. स्किल नाही म्हणून नोकरी नाही, भारतात असे कोणते नवीन स्किल असणारे जाॅब निर्माण झाले आहेत जे लाखो युवकांना नोकरी देऊ शकतील.
2238 la 25000 khup normal aahe.
Ikde 30 40 jagana lakho yetat arja
प्रेरणा मैडम ❤
Mpsc la 100 जागेसाठी चार लाख फार्म असतात हे काहीच नाही
असा कडक आवाज हवा
खुप बेरोजगारी आहे ताई आता तर हे बेरोजगारीचे चटके असहय होत चालले आहेत लहानपणी वाटत होत शिकलो तर सहज काम भेटेल पण शिकून पण ड्रायवर आणि कंपनीत लेबर चच काम कराव लागत आहे
खाजगी क्षेत्रात वरिष्ठ नातेवाईक,जात,मित्र, धर्म क्रायटेरिया ठेवतात. CV तर वशिल्याशिवाय शॉर्टलिस्ट पण होत नाहीत हे आपल्या देशातील भ्रष्टाचाराचे वास्तव आहे.
द्वेषाच राजकारण सोडून, समान नागरी कायदा राजकीय भांडवल बाजुला ठेवून, देश हिताचे निर्णय घ्या, लोकसंख्या नियंत्रण, रोजगार निर्मिती, पर्यावरण विषयक कायदे, प्रदुषण इ.
Population Growth 142Core- Hindustan.😂Per day 80,000😢 World no. 01
बेरोजगारी वाढली नाही तर शिक्षण घेणारे वाढले. त्यामुळे हीं गर्दी.
Local job in Mumbai for Marathi boys only..... this should be the law
Bol bhidu la ek suggestion ahe
Thode photo ajun collect Kara Ani video pn manje 6-7 Min एकाचाच tond bagav laganar nahi.
भारताची खरी लोकसंख्या 200 कोटी आहे, सरकार खरा आकडा का लपवत आहे ?
✅✅
Are bhau hi process kahi samzali nay Yanni jase gov exams hotat physical hotat mahina mahinabhar hallticket deun ek ek divas mulancha date time tharvun tasi process karayala havi he kay mhanunch mi gele nahi 😮pratyekach divas tharvayla hava eke divashi kahi tharavik candidate che interview ghyayla have
New Bhidu❤
Job joining साठी आलेले सर्व मराठी जे आत करत आहे ते सर्व उतर प्रदेश.. नेपाळ.. वॉले 😂😂😂 महाराष्ट्रात मराठी माणसाला किंमत नाही लालू प्रसाद यादव ने मुंबई मध्ये रेल्वे भरती साठी up उतर प्रदेश च्या लोकांना जागा दिली
Ye Naya India Hai😞😞😞😞
ही तर पहिल्या पासूनच परिस्थिती आहे. शिपाई पदासाठी पण एम बी ए झालेले अर्ज करतात. खाजगी नोकरीत कामाचा दबाव खूप असतो, या उलट सरकारी नोकरी तसा काही नसतो. प्रमोशन पण मिळतो. त्यामुळे सगळ्यांना सरकारी नोकरी हवी असते
राग नका ठेवू पण मुसलमान पोर कशी काम करतात Bakari कापतात गाई म्हशी कापतात punchar काढतात काजू गोळा करतात स्क्रॅप गोळा करतातच आणि त्यांची lagan होते त्या लोक जास्तsikshan नाही पण inkom खूप आस्ते hindu bandhavano विचार करा नमस्कार फ्रॉम belgav कर्नाटक
❤❤❤
मी स्वतः गेलो होतो
Hyapudchi goshta , jyana job aahe te layoff chya tension madhe , pagar vadhat nahi, tax aahe tevdhaxch. Pan pan pan company ha profit vadhto aahe . Businessmen cha fayada faqta.
आमच्या वेळी असं नव्हतं... नशीब 2017 ला सरकारी नोकरीं लागली... आता नोकरीं सोडाच पण साधं पर्मनंट जागाही निघत नाहीत...
प्रेरणा🎉
कुकुट्टपालन शेळीपालन या सारखे व्यवसाय गावोगावी सुरू करा नोकरीच्या नादाला लागू नका
Sarva comments madhun positive ani realistic comment . Find solution now by ourself .
16 july la form submit karun ghetla , nantr interview honar ahe eka mahinyat , purn video baghnyachi garaj mhi
आज रोजी बेरोजगारी इतकी वाढली आहे की युक्रेन ने भारतीय लोकांकरता आर्मी मध्ये घेणार अशी जाहिरात फक्त दिली तरी तिथे भारतीय लोकांची गर्दी पाहून रशिया युद्ध विराम घोषित करेल एवढी भेरोजगारी आहे.
Jay Modi 💪💪🔥🔥
मोदी जोमात अंधभक्त कोमात!!!!
😄😄😄
Khup.wite.
age limit for open is 28yrs plz correct
त्यासाठी फक्तं काँग्रेस 💪💪
Mi pan ghelto mam 25k nay 2 /3 lakh mule hote
हे काहीच नाही फक्त 700 पदासाठी 84000 फ्रॉम आले होते लेखापाल वनविभाग
सर्वच शिकायला लागले, लोकांनी गाव सोडले, मजुरी सोडली...आता इतक्या नोकऱ्या आहेत कुठे बाजारात?... काँग्रेस असते तरी काय नवीन जादू झाली नसती...
लोकसंख्या नियंत्रण हाच उपाय...पण ना काँग्रेसने यासाठी काही केलं आणि ना भाजप ने
Barobar, saglyannach mothe job pahije & degree keli
किती दिवस शेठ चा नाकर्तेपणा झकणार? 🤡
मी काही काँग्रेस चा भक्त नाही पण वास्तविकता ही आहे की काँग्रेस च्या काळात आत्ताच्या तुलनेत किमान भरती तरी होत होती...आता तर सगळं संपुष्टात आणण्याचा घाट घातला आहे शेठ आणि रिक्षा वाल्याने.
@@legendkillerparya5938 नौकरी साठी आलेले बहुसंख्य समाजातील आहेत अल्पसंख्यक लहान पणा पासुन बाहेर काम करतात नौकरी च्या मागे धावत नाही ✅
@@nikhilbro665 congress state level teri karte ka, jith tyanchi satta ahe
Ya gardit mich tr hoto yar tsch vapas jav lagl purn Mumbai jaam hoti
Permanent job nvhta 3 varshacha contract hota tripn hajaroni public hoti thoda wel ajun chengra chengri zali asti tr news wegli chalu asti
2500cr चे लग्न ला उत्तर म्हणून 25000 बेरोजगार...
Asa pahta mi ata Nedarland la jayachi tyari kartoy
Changla ahe. Next time walkin la 22762 yetil. Halu halu saglyana job milun jail. JOBLESS koni rahnaar nahi.
मोद्या ला आणि शिंदे ला दाखवा... हे बघ म्हणावं...😢