Ashok Chavan Majha Katta : नाना पटोलेंवर टीका, काँग्रेसच्या चुकांचा पाढा, अशोक चव्हाण 'माझा कट्टा'वर
Вставка
- Опубліковано 15 лют 2024
- #abpमाझा #abpmajha #majhakatta #ashokchavan #nanded #nanapatole #congress #bjp #pmmodi #rahulgandhi #marathinews #maharashtrapolitics
Ashok Chavan on Majha Katta : "दिल्लीत महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थिती सांगितली होती. मला गद्दार म्हटले जाईल, हे माहिती होते. मी एकाही आमदाराला पक्ष सोडायला सांगितले नाही. प्रत्येकाच्या मनातलं समजून घेतलं तर भविष्याच काय असा प्रश्न आहे. विधानसभा अध्यक्षपद सोडणे ही नाना पटोलेंची घोडचूक होती. सरकारही गेले नसते. विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा ही फार मोठी गोष्ट होती. नाना पटोलेंवर सोपवण्यात आलेली जबाबदारी संभाळण्यात अपयशी ठरले आहेत, असे भाजप नेते अशोक चव्हाण म्हणाले. ते 'माझा कट्ट्या'वर बोलत होते. अशोक चव्हाण यांनी 'माझा कट्ट्या'वर काँग्रेसच्या चुकांचा पाढा वाचला आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
`````````````
Facebook:
/ chitaledairy. .
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
---------------------------------------------------------------------------------------------
Ashok Chavan Join BJP | Nana Patole | Maharashtra Congress | Ashok Chavan Nanded Resign | अशोक चव्हाण राजीनामा | अशोक चव्हाण काँग्रेस नांदेड | अशोक चव्हाण भाजप प्रवेश | Ajit Pawar vs Sharad Pawar | Maratha Vs OBC Reservation | Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange | Manoj Jarange Patil Speech | Uddhav Thackeray Shiv Sena | Devendra Fadnavis | Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील | मराठा आरक्षण आंदोलन | ओबीसी आरक्षण वाद | छगन भुजबळ ओबीसी आरक्षण | ओबीसी मोर्चा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | अजित पवार | शरद पवार | Abhishek Ghosalkar Case Live Updates | अभिषेक घोसाळकर दहीसर अपडेट | Manoj Jarange Patil Hunger Strike Jalna LIVE | मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात आमरण उपोषण
कठीन काळ सोडुन जान म्हणजे फक्त स्वार्थ पणा आहे आदरणीय साहेब
अशोक चव्हाण हे प्रस्थापित राजकारणी आहेत. भरपूर कमावले, उपभोगले आता आयुष्याची संध्याकाळ सुखात जावी म्हणून ही मनाला न पटणारी,हतबलतेने केलेली तडजोड आहे. समय का खेल निराला रे भाई. 🙏
आदर्शच्या भुताला हुलकावनी देण्यासाठी भाजपा च्या कळपात...
घुसला...😂😂😂
100/cent gambler
गांधी कुटुंबांनेही खूप सत्ता उपभोगली. माया कमावली. आणि आता उतार वयात त्यांनी इटली किंवा बँकॉक मध्ये का सेटल होऊ नये, हा प्रश्न आपण का विचारीत नाही?
Rahul Gandhi jindabad BJP hatav desh bachav evm ban
Congress party jindabad
आदरणीय साहेब तुम्ही महाराष्ट्र सारख्य महा राष्ट्राच माजी मुख्य मत्री असताना आता ज्या पक्षत गेला आहात ते मला अजिबात आवडलेले नाही. तुमचा कचरा होणार याबददल आम्हाला खूप दुःख वाटते '. तिकडे गेल्या पेक्षा राजकीय संन्यास घ्यायचा असता तुम्ही आदरणीय चव्हाण साहेब
यांचा अर्थ मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. आणि तोच पचवून घेतला जनतेने यांची लायकी त्यांच्या गावात पाठवले पाहिजे पुन्हा निवडून येणार नाही याची काळजी घ्यावी खरे तर यांची सर्व प्रॉपर्टी जप करून तेथील जनतेस वाटून द्यावीऐ
कितीही सारवा सारव केली तरी ई डी काय करू शकते हे परत एकदा सिद्ध झालं 😂😂😂😂😂😂
अगदी बरोबर
Bro pratek ch manus ed mule krtoy asa nhi accept that congress failed completly and so shivsena 😂😂
अशा लोकांना निवडून देणारी जनताच वाशींग मशीन आहे. बीजेपी च्या नावाने बोंब करण्यात काही अर्थ नाही
Exactly
यांच्या बाबतीत हे खर आहे मी जवळून पाहिलं आहे या पलीकडे काही बोलू शकत नाही
ABP maza ने खूप छान धुतले अशोक राव यांना ...खूप मुद्देसूद प्रश्न ..... घाम फोडला ....
धन्यवाद पत्रकार आदर्श अशोकरावला चांगलाच धुतल ❤आसेच सावधान राहणे गरजेचे आहे ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤
जे आमदार मंत्री स्वतःच्या पक्षाला नाही झाले ते जनतेला काय होणार
तरी म्हटल माझा कट्टा कसा झाला नाही सामान्य कार्यकर्ता एकमेकांची डोकी फोडतो यांना काही नाही पटलं की सरळ पक्ष बदलतात राजकीय लोकांचं माझा कट्टा बंद करा
तुमच्या चुकांच सांगा अगोदर....एबीपी माझा अगोदर आपण काय काय शेन खातोय ते सांगावं.....
HMV पत्रकार आहे Abp माझा
Aadhars ghotala.
1@@chandramalla2730
Ha chor aahe chawhan
शेन खावं लागलं हे सांगत नाही ते सांगा आधी
अतिशय संशयास्पद आणि शरमेची बाब आहे चव्हाण सर
Yana laj ahe kuthe
एक आदर्श निर्णय..🎉
पक्षातून जाणारे जाणारे लोक कधीच निवडून येणार नाहीत हा जनतेचा विश्वासघात आहे
जेव्हा,,,,
स्वताचे अस्तित्व संपते तेव्हा,,,,,
पक्ष बदलावे लागतात....
महाराष्ट्रात काॅग्रेस संपत चालली आहे ,,,,,,,
Jevha Akhya Maharashtrat BJP yet hoti tevha Nanded madhun Congress aali... Hyache karan Ashok Chavan aahe... Aata Tar Nakkich Yeil To
फक्त आणि फक्त,,,,,
काॅग्रेस मुक्त भारत,,,,
@@madhusudansalkar2309 भाऊ आदर्श बिल्डिंग ची फाईल निघत होती जी थांबली
@@madhusudansalkar2309 ना काँग्रेस ना भाजपा ना आप ओन्ली मिलट्री राज , तेव्हाच भारतीयांना शिस्त लागेल.
यांना स्वताचे भविष्याचे पडलयं ,देशाचे आणि मतदारांबद्दल काही पडलं नाही.
खुप खुप छान पत्रकार साहेब जय महाराष्ट्र पासष्ट वर्षे सत्ता भोगून पण मानुस गद्दारी करू शकतो विस्वास कुणावर ठेवायचा
Congress chi leadership Goo khanar tr sarech gaddar bannar
साहेबांना घरकुल महाग पडलं आता साधी जरी प्रश्न विचारले तरी घाम फुटतोय😅😅
का शेन खाल ते पण सांगा साहेब
आईघालेगिरी करण्यापेक्षा शेन खान चांगल 😂
सारवा सारव बंद करा. चव्हाण सर. दिल्या घरी सुखी रहा.
❤❤ Ashok chavan zindabad 🙏🙏
यांच्या इस्टेट वाचवण्यासाठी गेलेत
मा. अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेस ने तुमच्या कुटुंबाला व तुम्हाला ही मोठे केले. उतरत्या वयात पक्ष सोडला वाईट वाटते . थोडस सत्तेत नसल तर समाधान मानले पाहिजे.
सत्तेवर राहिलेले कोणीही सत्ता नसेल तर राहू शकणार नाही. कारण त्यांनी सत्तेवर असताना केलेली लूट त्यांना झोपू देत नाही.
te bjp mdhe gele nste tr ed mage lagli asti ani jail mdhe gele aste o tebel Kai niche ki baat hai🤣
नेत्यांनी च काँग्रेस संपवली आहे....
या नेत्यांनीच 60 वर्ष high command लां उच्च पदावर बसवले सत्ता उपभोगली , पण नेत्यांनाच बाजूला केले गेले तर त्यांनी स्वाभिमानाने बाहेर गेलेले केव्हाही योग्यच.
लोकांचे पैसे खाल्ले की अशी पळापळ होते!!!
🎉🎉अभिनंदन अशोकरावजी..! भगवाधारी झाल्याबद्दल, आता सारा महाराष्ट्र भगवामय करण्याची जबाबदारी स्वीकारावी.🙏💐
Bhagva Chor........
साहेब चेहेरा नाराज दिसताय
गुपित काय ?
Aadarsh mul jaav lagal
Tyancha chehrach asa ahe😅
साहेब तुम्ही प्रताप गोविंदराव गायकवाड .चिखलीकर यांना संपवल अस तुम्हास वाटते अस मला सांगा की
Ed
भ्रष्टाचारी लोकांच सर्व प्रॉपर्टी जप्त करून सरकारी खजिन्यात जमा केली पाहिजे भ्रष्टाचारी काँग्रेस पक्षाचा भाजपाचा अन्य कोणत्याही पक्षाचा असो त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे
😊😊😊😊😊
Moye moye
Bhava ata konta bhrashtachari Congress made urnarch nhi sagle bjp made jat ahet
@somn😢😢q😢 ni
athbhagat2700
याचा अर्थ सगळा काळा पैसा तर नेत्यांकडे च आहे
आदर्श मुलाखत
सर आम्ही कंत्राटी कर्मचारी जॉब मध्ये फ्युचर दिसत नाही. तर कोणता पक्ष निवडावा आपल्या कडून सल्ला हवा आहे.
मला एक कळतं नाही हे लोक जणतेचा पैसा कशा साठी लुटतात नंतर मगं बिळात घुसायची वेळ येते खरं तर यांची पुर्ण संपत्ती जप्त करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे
100% barobar pan Ya satti vote vichar karun dyave lagte.... Caste, religion var vote kele ki ashi vel yete... ani tya pekshya bahenkar mhnje vote Rs 500 -Rs 1000 la vikane... daru ani jeven ek time detat election chya time la mag 5 varsh je hote nahvte te lootun ghevun jata hey politician's
ते सरकार कधीच करणार नाही कारण ते ही त्यातलेच
😅😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊
बरोबर आहे पण जप्त करणारेच भाजपने जप्त केले मग जप्त तरी कोण करणार...यांना फक्त जनताजनार्दनच जप्त करू शकते
कट्यावर सर्वसामान्य चे प्रश्न कधीच येणार नाही, पत्रकारीता फक्त राजकीय विषयाशीच नसावी.
बरोबर आहे. पत्रकारांनी त्यांना महागाई कधी दूर करणार आणि कोट्यावधी लोकांना सरकारी नोकऱ्या कधी देणार हा प्रश्न अजिबात विचारला नाही.
Abp maza=bjp maza
राजकीय प्रश्न, आणि तेही भाजपला अनुकूल असतील ते तेवढेच विषय घेणार पञकार . त्याचेच पैसे मिळतात पञकार ,व त्यांच्या मालकाला. महागाई,बेकारी. अराजकता.या विषयावर पञकार यांना पैसे मिळत नाहीत.
अतीबोगस पत्रकरीता
@@vishalkoditkar4776 फक्त,,,,
काॅग्रेस मुक्त भारत,,,,🏌️♂️🏌️♀️
आज लोकं येऊन रस्ता करा हे काम करा ते काम करा असं सांगत हे तुम्हाला मग इतके दिवस तुम्ही काय उपटत होता
जे कपडे घातले आहेत ते कपडे पण काँग्रेस चे पक्ष्याचे आहेत हे लक्ष्यात ठेवा सर
हे अगदी बरोबर आहे की नाना पटोले यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती अशी झाली नसती
मुळात उदध्व साहेबांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी 'माझ्या पप्पांना वचन दिलंय' च खोटं कुभांड नसतं रचल, तर पुढचं महाभारत झालंच नसतं..
नाना पटोले नंतर,अगोदर उद्धवजी😮😮😮😮
खरंच.. कचरा बाहेर गेला.. भाजप मधून
फारशे खुश दिसत नाहीत😂
त्यांच तोंड च तस आहे रे
आता bjp मध्ये सिंहासन भेटले की बघा रोज
खदा खदा हसतील,सर्व आरोप मिटल्या,दूर झाल्या मुळे,,मियाँ काँग्रेस चा सनातनी झाल्या मुळे.
He left because he was in corruption and out of power. Otherwise he had no problem with congress. He had not problems like scindia had with congress. Scindia had big problem with congress.
ज्या काँग्रेस पक्षाबरोबर त्यांच्या कुटुंबांनी पिढ्यान-पिढ्या निष्ठा वाहिली, असा काँग्रेस पक्ष दोन-चार मूर्ख गांधी घराण्याच्या मंडळींमुळे खड्ड्यात जातोय, हे पाहताना आणि तो पक्ष सोडताना माणूस खुष असेल का याचा साधा विचार करावा आपण.
@@rahulg5271what problem Scindia had?
ज्या पक्षाला दिशा, रयतेचे प्रश्न, यांचा विचार नाही, फक्त विशिष्ट घटक केंद्र स्थानी ठेवून काम करणे, आणि शेवटी ज्या पक्षाला शोभेल असा देशपातळीवर योग्य असा नेता नाही अशा ठिकाणी कोण थांबणार. योग्य निर्णय जनता व देशसेवेसाठी.
Tumi great ahet
सगळे लोक हेच बोलत आहेत
चव्हाण साहेब आम्ही मतदारांनी अपल्यावर कसा विश्वास ठेवायचा
राज्यसभेचा खासदार आहेत ते त्याला तू मतदान करणार का ?
गोवऱ्या द्या ...
खोके मिळाले आदर्श सोसायटी च्या पुजाऱ्याला ्््वा वा पैसा पैसा बेशरम...आणि आणी आणि.....
गोवऱ्या, लाकडे, कापुर राळ अगरबत्त्या तुप >> ही सर्व पोहोचली स्मशानात >> लोकही पोहोचली , तरीही सत्ता पैसा खुर्ची हवी >> भारतातील पुढाऱ्यांना..🚽
Tu nako theu re bhadya
@@you_know_who_iam😂😂😂
त्यांनी विश्वास बोललं आहे मतदान नाही 😅😂@@you_know_who_iam
आता काँग्रेस मध्ये कधी येणार आहात.
की तिसऱ्या पक्षात जाणार आहे. काँग्रेस खाली खाली जात असताना तुम्ही काय करत होता .?तुम्ही का नाही पक्ष श्रेष्ठी समोर या गोष्टी मांडल्या?
हिम्मत लागते, पोटाची खळगी थोडी खाली आहे ती भरल्यावर मोदीला शिव्या घालून परत काँग्रेस आहेच, पण कदाचित काँग्रेस मुक्त भारत होणार याची चाहूल लागली असणार !!!
आदर्श नेता क्लीन चिट, पॉवर फुल वाशिंग पावडर, विश्वास चार आदर्श
जनता आता ह्याला घरी बसवली पाहिजे..नांदेड ची लोक लक्ष्यात ठेवा हा माणूस किती ही हमिष दाखवली तरी ह्याला निवडून देऊ नका
अशोकराव आपण दाढ्या करत होता का काय तुम्ही का पक्ष वाढवला नाही
❤
स्वतःच्या जबाबदारीमुळे पक्ष वाढवायला वेळ मिळाला नाही
आता शालेय अभ्यासक्रमातील नागरीक शास्त्र अभ्यासक्रम बंद करा
20 मार्काचा हा विषय! बघा तरी पुस्तक। काय आहे त्या पुस्तकात कळेल!
'भाजप नागरिक शास्त्र ' पुस्तके छापायला सुरूवात पण झाली आहे.. त्यातील एक 'फोडा फोडी चे राजकारण; धडापण आहे.. 😅😅😅😅
😂😂😅😅🎉🎉😅😅😊
गुलाबी पुस्तक. नेहमी option ला असायचं माझ्यासाठी. आता खरंच तशी वेळ आलीये 😂😂
अशोकराव शंकरराव हयात असले तर नक्की डि एन ए टेस्ट कले असते हे कार्ट माझं च आहे का म्हणुन
लोकांनी आता चुक पण निवडणूक देऊ 😅😅😅 वंशपरंपरागत बंद करा आणि राहिलेल्या कार्यकर्त्यांना संधी द्या.....😂😂😂 नाही तर परत साहेब झाले आता साहेबांच्या मुलाला, मुलील निडुन द्या परत कार्यकर्ते चतरंग्या उचलत रहा 😂😂 हे असेच हसत फिरत राहणार
अशोक सायाबाना विचारा तुमच्या वडीलांना हे काय झालं ते आवडळका ❤❤
*आधी राज्यसभा आणि विधानपरिषद सोडा आणि मतदारांना सामोरे जावे मग कळेल!*
Very nice handling Ashok ji
खांडेकर सर तुम्हाला विनंती आहे हे सारे घोटाळे बाजारांच्या मुलाखती जरूर पण...
पण एबीपी माझाच्या कट्ट्यावर शेतकऱ्यांच्या पण मुलाखती घ्या घ्या सर विनंती तुम्हाला जय किसान
शंकर रावजी साहेबा पासून ते अशोक चव्हाण पर्यंत लोकांनी भरभरून प्रेम केले त्या लोकांना न विचारता आपन बीजेपी मध्ये काँग्रेस सोडून गेले तेव्हा आपण लोकांचं विचार केला का त्या वार्यावर सोडून एकटे न विचारता चालले जातात
गद्दार माणूस आहे
सगळी लबाडी...मग सत्ता नको होती तर...राज्यसभेवर का गेला साहेब....
Kay chuk ahe tyat
त्यांनी अगोदरच सांगितले आहे की नेते भाजपसोबत का जातात हे सगळ्यांना माहित आहे.
चव्हाण साहेब आपण पक्ष बदलून आदर्श काम केलात.
खरं म्हणजे माझा कट्टा सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर अशोक चव्हाण सारख्या लोकांना त्यांच्या उदात्तीकरणासाठी करू नाही दिला पाहिजे. मग तो माणूस कुठल्याही पक्षाचा असो.
मी पण शेतकर्याचा मुलगा आहे शेती कडे व्यवसाय म्हणुन बघतो शेतात पिकलेले फुकट कोणाला देत नाही जिथे भाव मिळेल तिथे विकतो
मीच काय कुठलाही शेतकरी पिकलेले फुकट कोणालाच देत नाही पिकवतो म्हणुन पोशिंदा होत नाही
हजारों कंपन्या फुड प्रोडक्ट बनवतात मग त्या पोशिद्या झाल्या का ? पैसा घेतात प्रोडक्ट विकतात.
काही जण म्हणतात आम्ही पिकवले नाही तर तुम्ही काय खाणार जगात असे खुप देश आहेत जिथे काहीच पिकत नाही मग ते उपाशी आहेत का ?
दर वर्षी हजारो लोक शेती कडुन नौकरी कडे, नौकरी कडुन व्यवसाया कडे आणि व्यवसाया कडुन शेती कडे किंवा नौकरी कडुन शेती कडे वळतात ज्याला परवडते तो ते करतो
कुठलीही कंपनी टाकण्याआधी उत्पादन चालु करण्याआधी कंपनी मालक उत्पादनासाठी मार्केट शोधतो तेच शेतकर्याना करण्याची गरज आहे
व्यापारी दलाल किंवा साठवणूकदार कमी पैशात माल घेतो कधी डबल कधी टिबल तर कधी मार्केट नुसार नफा ठेऊन विकतो
उदाहरणार्थ - कांद्याचा भाव शेतकर्यासाठी ६० रुपये किलो झाला तर येंड युझरला ८० ते १०० रुपयाला मिळतो
शेतकर्याच्या कांद्याला २ रुपये भाव असला तरी येंड युझरला कमित कमी ३० रुपये किलो नेच घ्यावा लागतो
येंड युझरला वर्षात कधीच २ - ४ रुपये किंवा ६ रुपये किलो ने कांदा मिळत नाही
पालक काढली ५ रुपये जुडी ने मार्केटला आणुन टाकली
भाजी विकणारा १५ रुपये जुडी विकतोय भाजीपाला पिकवणार्या पेक्षा जास्त पैसे भाजी मार्केट मधुन घेऊन विकणारा कमवतो
आमच्या सोसायटीत दर वर्षी एक शेतकरी गहु घेऊन येतो वर्षात एकदाच येतो ३-४ दिवसासाठी पिकवलेला सर्व गहु नगदी मध्ये विकुन जातो किराणा दुकानामध्ये गहु ३३ ते ३६ रुपये किलो मिळतो तो २७ रुपये किलो ने विकतो ५० किलो ची एक बॅग १६ टनाच्या ३ गाड्या माल ३-४ दिवसात घरपोच देऊन मोकळा होतो
या येंड युझरला माल कसा विकता येईल ते विचार करा
पिकवण्यासाठी जशी मेहनत घेता तसेच पिकवलेले विकण्यासाठी पण घ्या तेव्हा पैसा दिसेल अन्यथा कधीच दिसणार नाही
सुंदर, आपला विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याचा मार्ग शोधा. शुभेच्छा.
ब्राह्मणांनी हिंदूंच्या सर्व महापुरुषाला बदनाम कटकारस्थान करून संपविण्याचे काम केले आहे
👌👌👍👍🙏🙏
Gpre andulya.....!
40 paise walya
Very Good Replies
साक्षी वासुदेव यांची कॉमेंट अगदी बरोबर आहे .अतिशय छानपणे ..मुद्दे मांडले आहेत.
अशोक चव्हाण साहेब काँग्रेससाठी पुन्हा एकदा मनातून विचार करा परत, या
आदर्श घ्यावा तर मा. अशोक चव्हाण साहेबां यांचा .
खांडेकरांनी मस्त प्रश्न विचारले आहेत.
माझा कट्टावर चर्चा करताना काँग्रेस का सोडली हीच चर्चा केली असे वाटते आणि हे करताना मुलाखत कार यांनाच जास्त वाईट वाटले असे वाटत
कारण मागे काँग्रेसने वाटलेला खाऊ पत्रकारांना जास्त प्रिय आहे असे वाटू लागले उघडा डोळे बघा नीट 👁️👁️
Exactly the points 👍 💯
हा खांडेकर भाड काऊ आहे
Jasa ki modi ne godi media la khau deto tase😂😂😂😂
अशोक चौहान जी मे खुश हु की अपने कोग्रेस से ईतीफा दिया है
Questions ache puche aapne 👏👏👏
अशोकराव तुम्ही ज्या निर्लज्जपणे बोलत आहात त्याबद्दल आम्हाला तुमची लाज वाटते तुम्ही काँग्रेसमध्ये जी पद आणि मजा भोगली तुम्हाला पुढेही मजा भोगायची आहे त्यासाठी तुम्ही भाजपमध्ये गेलात सरंजामशाही व्यक्तिमत्त्वाचे धनी
हेमन्तजी आज काल अस होंतय तो वाइट है
निर्लज्ज,,नाना, parole,, uddhav,pawar,,hahet,,ani,tumcha,sarkhe,,,hindu,ram,virodhi,gaddar
तुम्हाला कुठल्या समस्या आहे ते तेच सांगा. ईडी सिबिआय सारख्या
कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळाले तरी चालेल पण शेतकरी, कष्टकरी, कामगार, नोकरदार गोरगरिबांना फायदा होईल असे निर्णय घ्या आणि राजकीय नेत्यांची दर एक वर्षांनी सामान्य जनतेसाठी कोणते चांगले निर्णय घेण्यात येईल/आले ते जाहीर करत जा
अशोक चव्हाण यांचा आदर्श घ्यावा आता कोणाला कसा घ्यायचा तो त्यांनी ठरवा
स्वाथला वाचवण्यासाठी ED मुळे पळाले, आता ज्या काँग्रेस पक्ष नी तुम्हाला cm पदी बसवला, कमीत कमी, काँग्रेस ले, आता तरी बदनाम करू नका,
कांग्रेज😂 देशविरोधी आहे हे नाही कळले का तुले 😮😎🤏
😂😂😂😂😂
हे सगळे जण आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन निघुन जात आहेत त्याचे कारण फक्त एकच आहे झालेल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी हे लोक आपल्या पक्षातुन बाहेर पडले आहेत आता मतदारांनी त्यांची जागा दाखवुन दिली पाहिजे
तुला पाढल्या शिवाय रआहनआर नाही
So interesting answers, लय भारी.
खांडेकर तुम्ही कसेही प्रश्न विचारा तुम्हाला हवं तसं ते react होणार नाहीत
😂
सरकार हे महाराष्ट्रातील सर्व सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करते की,स्त्तेत असलेल्या आमदार यांच्या स्वार्था साठी याचा खुलासा केले तर बर वाटेल.
अतिशय सुंदर मुलाखत . बोलण्यात स्पष्टपणा .योग्य शब्दांचा वापर . एक अनुभवी नेता . एकही अपशब्द नाही . एक परिपक्व नेता .
पक्षांतराची खरी परीस्थिती महाराष्ट्रातील जनतेला, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना माहीत आहे
He went to BJP to clear his cases. Now he will also be clean as Ajeet Pawar. People should not forget these things in next elections
1 लाख टक्के बरोबर चोरी भ्रष्टाचार केला तो लपवावे म्हणून पळून गेला
भाजप वासी झालेल्या सर्व नेत्यांच्या बाबतीत हेच आहे. ईडी पासून क्लीन चिट मिळण्यासाठी सर्वजण भाजपवासी झालेले आहेत.
BJP brand Washing Machine
अरे तुम्हीच म्हणत होता ,अशोक चव्हाण ,अजित पवार ,संजय राऊत ,नबाब मलीक अशी बरीच नावे घेतली गेली हे भ्रष्टाचार नाही म्हणत होते मग दुसऱ्या पक्षात गेल्यावर भ्रष्टाचारी कसे होतो .
Kamal Brand Washing Machine.
Ideal for washing Congress chors to enter Bharat Jalao Party.
स्वताची bhrastrachi पापं झाकण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ओढण्याचा प्रयत्न करू नका.
पळून जाणे हा पर्याय आहे का भाऊसाहेब ....!
मराठे कधीच पळपुटे नव्हते पण आता चे काही मराठे घाबरट पळपुटे निघाले
एबीपी माझा विरोधी पक्षात असूनही राजकारणात काही बदल घडेल असे वाटत नाही 😂😂
काँग्रेस पक्षश्रेष्ठींपेक्षा त्यांनाच जास्त दुःख झालंय😂
जो पडत्या काळात हात देतो तोच मोठा असतो, सोडून पळून जाणारा नाही,आज शिवराय असते तर हे पाहून त्यांनी काय केले असते,कल्पनाच नको.
बरं आहे साहेब तुम्ही निदान टीका तरी केली नाही काँग्रेस नेतत्रंवावर धंण्येवाद साहेब
चोर ज्या ताटात खायचं त्याच ताटात हा.......
खूप सुंदर आदर्श.
VBA ने मस्त पाडले अशोक चव्हाण यांना लोकसभा 2019😂
😂😂😂
शंकररावजी चव्हाण साहेब आज असते तर त्यांनी काय केले असते याचा विचार केला का ?
हा मुलगा मान्य केला नसता....सर
अख्खी चर्चा संपली पण अपेक्षित उत्तर अजून मिळालेलं नाही.....
सरल भाशेत साग ना बाबा हरी ईडी घाबरुण गेलो महणुन
भाजप तपास यंत्रनेचा गैरवापर करत आरोपी बनवून अटक होऊ नये म्हणून भाजप प्रवेश आणि खासदारकीचे तिकीट .
संपलेले नेतृत्व आहे जास्त विचार करायच नाही 😅
आपण राहुल गांधी सारख्या उभरत्या आणि भरारी घेणाऱ्या नेत्याबरोबर राहूया.
@@ajitnadgouda6079 फक्त काॅग्रेस मुक्त भारत,,,,,,
महाराष्ट्रातील जनतेला धोका दिला यांनी काय गोल गोल उत्तर दिले गद्दारानी
याच reason एकच आहे.- आदर्श
स्वतःची चुक दुसर्यावर बोबं आपन भ्रष्ट कारभार केला त्याच काय?
निवेदक महिलेलाच चव्हाण भाजपत गेल्याचा जास्त राग आलेला दिसतो आहे. कारण संपादकांनाच माहिती.
खर तर abp माझा पहातच नाही परंतु चव्हाण साहेबांना ऐकण्यासाठी पहातोय याच वाईट वाटते कारण abp वाले म्हणजे HMV पत्रकार असे मी मानतो
Sahi baat h💯😂
जनतेने अशा प्रकारे पक्ष सोडुन दुसय्रा पक्षात जाणे याचा परिणाम मतदाता विचार करणार 😆
सगली प्रॉपर्टी जमा करुणच त्यांना पक्षात प्रवेश दया
आदर्श वर विचारा
पक्षाने एवढं दिलं पक्षाचे वाईट वेळेला सोडुन जाने कशामुळे योग्य कि अयोग्य
अशोकराव चव्हाण साहेब खुप परिपक्व व्यक्तिमत्व आहे असे सहजासहजी तुमच्या पेचात सापड नार नाहीत
Anchor is excellent, brilliant, excellent probing by him, but Ashok chavan's replies were not satisfactory,
Surprised and astonished for joining of Ashok chavan in bjp!.
💯💯💯💯💯
खांडेकर आपले दुसऱ्याचे शब्द पकडून चमत्कार करीत असतात.. आपली अक्कल अंडी उबावत ठेवत आहेत.😂
3:31असंच ओरडून उठाची मुलाखत घ्यावी 😂
खांडेकर म्हणजे दुसरा आंनाजी पंत तो पंतांची आरती ओवाळणार.
देशातील प्रत्येक तरुणांनी तुमच्या सारख्या नेत्यांचा आदर्श बाळगावा......
भिऊन घरी बसता येत नाही म्हणून पक्ष बदलायचा कीव वाटते मतदारानी या लोकांना दारात उभं करु नका
ABP majha वर सगळं fix असतं
फ़क्त ballet वर मतदान घ्या ही भूमिका declare करा
संधी मिळते आहे हे अगोदर माहिती होते म्हणजे अटी घालून आपण तिकडे गेले