म्हणून आजही Anand Dighe यांच्या मृत्यूबद्दल 'घात की अपघात' असा प्रश्न विचारला जातो । Bol Bhidu |
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- #BolBhidu #AnandDighe #EknathShinde #BalasahebThackeray
धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबतीत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. मी आज जाहीरपणे बोलणार नाही. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यावेळी भूकंप होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगावच्या सभेत हे वक्तव्य केलं आणि पुन्हा एकदा आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित झाल्या. ’त्यामुळे काही दिवसात पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दलचं राजकारण तापणार हे स्पष्टपणे दिसत आहे.
पण आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दल संशय का व्यक्त केला जातो, आजही लोकांना कोणते प्रश्न पडतात आणि का? यासाठी आपणाला नेमकं त्या दिवशी काय झालं होतं ते पहावं लागतं.
I am a witness to the incident that happened with Dharamveer Anand Dighe. I will not speak publicly today. On the day of my interview there will be an earthquake, Chief Minister Eknath Shinde made this statement in a meeting in Malegaon and once again doubts about Anand Dighe's death were raised. Therefore, it is clearly seen that in a few days, the politics of Anand Dighe's death will once again heat up in the politics of the state.
But why are suspicions raised about Anand Dighe's death, what questions do people still have and why? For this we have to see what actually happened that day.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
जो व्यक्ती मोठा होतो
त्याला संपवलं जातं
धर्मविर मोठे झालें होते
म्हणून त्यांना संपवलं
धर्मविर शरीराने संपले
विचाराने नाही
ते विचाराने जिवंत आहे
आणि राहणार
जो पर्यंत सुर्य चंद्र आहे
तो पर्यंत!!!!!!!!!!
जय धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙏🏻
बरोबर त्यांना संपवलं तेही जवळचे लोक होते
Absolutely right
हेच वाक्य आता ट्विटर पण बोलकी भवड्या, बघ तुझ्या एकनाथ शिंदे ची काय अवस्था झाली Delhi वाल्यांकडून हिंदीत बोल मराठी नाही चालणार इथे असे बोलत आहे
Absolutely 🌹💐🌹
एकच साहेब दिघे साहेब🚩
महाराष्ट्रातील जनता वेडी नाही वाघाचे हृदय असणारे दिघे साहेब Greatest होत होते.
हे महाराष्ट्र आहे भावा इथे शिष्य जर गुरू पेक्षा पुढे जात असेल तर गुरू तला उडवतो हे महाराष्ट्र च राजकारण आहे ...
Tasech zale ahe
अशा गोष्टींची चर्चा काय करता
१)छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यु घातपात
२)छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत घातपात
३)गांधीजी यांच्यासोबत घातपात
४)स्व.आनंद दिघे यांच्या सोबत घातपात
५)स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत घातपात
असे किती विषय आहेत हो
६) स्व.बिपीन रावत घातपात
७)CRPF 40 जवान घातपात
८)26/11 मधील शहीद घातपात कोण करत??? आहेत उत्तर जनतेकडे
Bharatacha swatantra kal ani purva kal cha itihas neet mahiti pahije asel tar mitrokhin archives vacha je KJB member ni lihila ahe. Netaji ani lal bahadur shastri rahila ajun.
मित्रा छत्रपती शिवराय नैसर्गिक मृत्यू .छत्रपती संभाजी महाराज घातपात नाही तर फितुरी
महात्मा गांधी सरळ मारलं घातपात नाही बाकी तुम्हीं शोध घ्यावा
Justice Loya?
ghandhi 😂
Gandhiji yaat basat nahi...Tyach naav pn gheu naka
मी मूळचा कोल्हापूरचा.
2016 - 2018 मध्ये मुंबईत होतो.
तेंव्हा पर्यन्त मला बाळ ठाकरे नाव माहिती होतं.
पण आनंद दिघे ऐकून देखील माहिती नव्हते.
माझा एक मित्र होता जो टिटवाळ्या हून यायचा ऑफिस ला.
तो म्हणायचा आनंद दिघेंचा घातपातच झाला होता.
Mi pn Titwala cha aahe
मी पण Tit- wala चा आहे
कां.. ग्रेस पोर्टी च सगळ्यांचा घात kela Aahe 😢
That's why I love Shivsena & bjp❤
धर्मवीर शरीराने संपले
पण कार्याने, विचाराने आणि लोकांच्या मनातून संपले नाहीत...
हा कसला शिष्य स्वतः वाचवण्यासाठी स्वतः मोठं करण्यासाठी फयद्या नुसार बोलणे... आता 21 वर्ष झाली त्यांना सर्व सुख भोगून पद भोगून गुरू आठवण झाली..
Exactly
Vikram saheb tumhala history tar mahit asel kauntya Raja la marachya kiwa sattetun khali padachya asel tar aaplya la pan titkatch shaktishali banava lagta, eknath shinde tevha chote कार्यकर्ते hote tyani tevha bole aste tar kauni bharosa thevla nasta anni tyancha pan ghat jhala asta....
atta te pan titkech shaktishali jhale ahai ki te samorchya मगरूर raja la khali padu shakto anni tech kela
Ata bolun fakt Mantripad milaval ani kay kel.
😂 आणि अजूनपन गुरू चा फोटो शिष्य आपल्या पक्षाच्या पोस्टरवर लावतो
@@vikrampatil6822 गुरूला मारण्यात ही याचाच हात असेल
माझ्या मते....आनंद दिघे....विनायकराव मेटे.....गोपीनाथ मुंडे ...यांचा मृत्यू चे गौड बंगालच आहे
दिघे साहेब यांना घातपात झाला की नाही माहीत नाही पण आजकाल रोज कित्येएक सरळ आणि खरं बोलणाऱ्या माणसांवर पण चुकीच्या धोरणामुळे घातपात होत असतो
गोपीनाथ मुंडे च्या बाबतीत पण हेच आहे. Accident म्हणून विषय मितवला.
Shushant shing rajput फाशी घेऊन मेला त्यावर न्यूज चॅनल वले 5 महिने डोकं फोडून घेतात
पण त्या वेळी गोपीनाथ मुंडेंची 4 दिवस पण न्यूज दाखवली नाही
Accident mhanun sampavla vishai...kiti sopa ahe na asa bolna....siddh karun dakhva bolla koni tar? Mag ky karnar? Jibh taalu la lavyla ky jata mhanun tich savai lagli ahe lokanna
🍉🍉ने 😢 आपल्या साहेबांना संपवल. फडणवीस ने 😭 आपल्या देवाला संपवलं...
💐🙏 Miss you Saheb 🙏💐
हे मात्र अगदी बरोबर आहे मुंडे साहेबामुळे भाजपला चांगले यश मिळाले होते कधी नाही तो मुख्यमंत्री पदाचे उमेदवार एका बहुजन समाजाकडे येणार असी आशा असतानाच मुंडे साहेबांचं अपघाती निधन झालं. जरा संशयास्पद आहे पण काय माहित.
@@महाराजा3649 फोडणीस ने घात केला माझ्या दैवताचा...
.... शिवसेनेत मोठे बदल होणार हे धर्मवीर move रिलीज झाल्या -झाल्याच हे स्पष्ट दिसत होत
एक दिवस जरुर साऱ्या महाराष्ट्राला सत्य कळेल
घात झाला धर्मवीर आनंद दिघेंचा 🚩🚩
दिघे साहेब म्हण दिघे साहेब तुझ्यासारख्या किती पोरींचे ते भाऊ होते लक्षात ठेव
लोकनेते पण तेवढेच जबाबदार आहेत हे विसरून चालणार नाही.
Dighe sahebanche shishy fakt eknath shindech hote ka?????
Rajan vichare vayacha 16 varshapasun dighe saheban sobat hote...dighe sahebani rajinama de sangitlyawar rajan vichare hyani paliket rajinama dila hota...jeva shinde tya position cha layak pan nawte...yewdhe rajan vichare position wise senior hote...ani ata shinde swatala asa samjto ki toch ekta hota...ka dighe sahebanche bakiche lok ajun shiv sene sobat ahet...birje tai ( Vaghin) thanyachi ka shinde evdhe varsh sattet astana sadhi amdar kiwa mahapour pan zali nahi??? Shinde dambis manus ahe...tyani dighe saheban cha kontya ch shishyala pudhe yeun dila nahi....actually evdhe varsh shinde ka gapp basle....paisa kamwla toh konasathi...
धर्मवीर फक्त एकच आणि ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज...
अरे मग शिवाजी महाराज कोण
🤔
@@No_Filter_17 swarajya rakshak
Chatrapati shivaji maharaj aani chatrapati Shambhu raje ne swarajya saathi aaplya rakthanch Parva nahin keli the dharamveer aahet aani aaj che politicians tyanche naav gheun jante la lootat
@@rangari01 Tushar kiti hushar 😎
तसे झाले ही असेल... परंतु जेव्हा आवाज उठवायला हवा होता तेव्हा फक्त एखादं पद मिळेल म्हणून गप्प बसवलेले किंवा बसलेले एकनाथ शिंदेही तेवढेच जबाबदार आहेत त्यामुळे त्यांनी त्या गोष्टींवर आज बोलून स्वतःच्या गुन्ह्यांची नकळत कबुली दिल्यासारखेच होईल...
असाच व्हिडिओ गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावर वरही बनवा. विशेष म्हणजे त्यात CBI अहवाल याचाही उल्लेख यावा
👍
लोकानी शहाणे होण्याची गरज आहे. दिघे यांचा मृत्यू कसा झाला हे आता उघड करुन काही उपयोग नाही. कारण त्यांच्या मृत्यूचे जबाबदार लोक आता जिवंत हि नहीत. आता शिंदे तोंड का उघडत आहे? इतक्या दिवस तुम्ही त्याच्या सोबत होता ना तेव्हा वाटल नाही का कोणा सोबत रहातोय
Ka upyog na koni ghat kela ani yala mahit asunhi ha sattesathi gp basla ya saglyanach chappal ne marle pahije
Ka upyog na koni ghat kela ani yala mahit asunhi ha sattesathi gp basla ya saglyanach chappal ne marle pahije
अरे भाऊ आता शिंदे साहेब यांच्या हातात सत्ता आहे, म्हणून ते बोलत आहे
@@rahulsable4756 सत्ते साठी अफवा पसरवली या शिंदेन
Ata ekdusryacha nav gya...baghitla na ed bd laun family la aat takun pn jhukat nahi ..tr nav badnam kra hech .. strategy kra ....
समजा घातपात असेल ही ,पण ही गोष्ट करणारी व्यक्ती हि वाईट आणि इतक्या दिवस लपवुन ठेवणारी व्यक्ती ही दुप्पट वाईट
गप्प बसले असतील कारण त्या वेळी त्यांच्या कडे पर्याय नसेल
@@desiboosterdose 🤣🤣 किंवा तेव्हाच उघड केलं असत तर करोडोंचा धंदा जमवणारा सिनेमा बनवता नसता आला
@@surajwavre8291
मूर्ख माणसं वायफळ बडबड करतात ते काही खोटं नाही.
मुंबई ठाण्यात कोणीही चांगला ओळखीचा असेल तर जाऊन विचार.
@@desiboosterdose 🤣🤣 तुझ्यासारखी मूर्ख लोकं वायफळ बडबड वर विश्वास ठेवतात, नाहीतर त्या मुंबई ठाण्यातल्या लोकांवर दिघेंच्या फॅमिलीने विश्वास ठेवला असता ना??🤣🤣ते सगळे उध्दव सोबत आहेत.
@@surajwavre8291
त्यात काय नवल. धनंजय मुंडे पण काका ची साथ सोडून गेलाच ना एनसीपी मध्ये.
अरे अभ्यास करत जा जरा. उगाच दिसत त्या वर जाऊ नको. एक दिवशी तुलाच उचलून घेऊन जातील. 😂
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन🚩🚩
आनंद दिघे यांचा बरोबर घात झाला हे खरंय....पण हे दाबण्यात आले
Barobar👍🏼👍🏼👍🏼
Dighe Saheb ko rajinama dene ke liye Hospital main message dene Kon aaya tha?
Jyanni ghatpat kely te loka moti hoti...
सत्ते आहे👉
Dighe sahebanche shishy fakt eknath shindech hote ka?????
Rajan vichare vayacha 16 varshapasun dighe saheban sobat hote...dighe sahebani rajinama de sangitlyawar rajan vichare hyani paliket rajinama dila hota...jeva shinde tya position cha layak pan nawte...yewdhe rajan vichare position wise senior hote...ani ata shinde swatala asa samjto ki toch ekta hota...ka dighe sahebanche bakiche lok ajun shiv sene sobat ahet...birje tai ( Vaghin) thanyachi ka shinde evdhe varsh sattet astana sadhi amdar kiwa mahapour pan zali nahi??? Shinde dambis manus ahe...tyani dighe saheban cha kontya ch shishyala pudhe yeun dila nahi....ani ata ugach topic kadhtoy...tevach sangaych na. .ka evdhe varsh gappa basla
सत्य समोर यायलाच पाहिजे असे महाराष्ट्राला वाटते.
सत्य परेशान हो सकता है!
पराभूत नही!
कभी ना कभी सत्य सामने आयेगा!
Dharmveer 2 me sab pole khul jayegi
सगळ्यात महत्तवाचं आहे की वाढती लोकप्रियता सेने ला खपली नाही.की त्यावेळेस बाळासाहेब नं दिघेची लोकप्रियता खपत नव्हती.
Same bro majhe ajoba pn
😂😂😂😂 fakt 20 Varsha juni ghost aahe … aajoba Kay vadil pan sangtil
@@dipulmanwar5649 अरे दोघांनी सांगितला आहे.
Kon clear ka bolat nahi hua Bala thakrencha hat hota
Dighe saheb was true leader.......history will not forgot his sacrifice..............Dighe saheb amar rahe⚡💕🙏🏻
जनतेच्या हितासाठी असे true leader अधिक काळ राहत नाही, ही politicle party मधिल मोठी विकृती आहे..
एवढे जवळ चे नेते असताना सुद्धा बाळ ठाकरे किंवा उद्धव कोणीच त्यांना बघायला सुद्धा आले नाही...
Shinde saheb evhdge naraj hote tar 20 varsh kaa rahile shivsenet?
बाळासाहेब ठाकरे हे आले नव्हते कारण सुरक्षेच कारण पुढे करून शिवसैनिक त्यांना येण्यासाठी मज्जाव केला आणि हे सर्व आनंद दिघे यांचे निकटवर्तीय शिवसैनिक होते.
@@Aryan63830 काय पण फालतू कारण देतात...मुंबईत बाळासाहेबांना शिवसैनिक लदून धोका होता....🤣🤣🤣
@@nikhila7668 मी काय बोललं फक्त शिवसैनिक त्यांना येऊ देत नव्हते
@@TheOpposition barobar
एकदा त्या रिक्षा वाल्या एकनाथ शिंदे ची ही नार्को टेस्ट करा की सत्य काय ते बाहेर येईलच उगाच कशाला नको त्या विषयावर चर्चा मग कळेल कोणी घातपात केलाय तो
Are tuzi kay layki ae sang tu rikshawala mhnto
Tyanchi narco test kelyawr je ghatpaat krnaryaacha naav samor eil na
Tyana purna Maharashtra hadrun jaiiiilll😃
ज्या बस मुळे अपघात झाला त्या गाडीच्या ड्राइवर चे पुढे काय झाले? ते पुढे का येत नाही? आपण त्याच्यावर कांही प्रकाश टाकू शकाल का?
Ekdum mst question
अरे ती बस सलमान खान चालवत होता
सॉरी भाई
अरे ती बस सलमान खान च ड्रायव्हर चालवत होता
Thanya madhlya vandana stand madhun punyala janari buss hoti ti, apghata nantar Gadicha break fail jhala hota ashi mahiti denyat ali
Dighe Saheb ka car bus se nahi takraya tha.
shivsena made him disappear
साहेब...तुम्ही कायम आमच्या जगण्याचा आदर्श असाल.
सत्य परेशान हैं ! पराजीत नहीं
असा हा धर्मवीर धर्माची स्थापना करून मोक्ष प्राप्ती केली. जय दिघे साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पुत्र लय हट्टी होता त्यामुळे पुत्र प्रेमा पोटी व पुत्रा ला वर काढण्या साठी हे सगळे करण्यात आले 💯
Khar bollas bhava 😞
100 % true
Prove krun dakhva
Ani tumcha kade mahiti asel tr prove police la pn dya ugach kahi pn bolu naka
आनंद दिघे साहेब साहेबान सारखा दूसरा नेता होनर नाही
धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बनवला नाही तर आयटी सेल चे किडे आता काय काय गोष्टी रचतिल राम जाने.
आज जे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसोबत केल आहे.त्याचीच भीती बाळासाहेब ठाकरेंना होती.कारण आनंद दिघेंच प्रस्थ व लोकप्रियता बाळासाहेब ठाकरेंच्यापेक्षा वाढत होती. त्यामुळेच कदाचित....!!!
Ka risk ghet ahes baba khar bolun ..
yes
Sangaych ky aahe tula
आगदि बरोबर
💯
मला असे वाटते की एकनाथ शिंदे हे आनंद दिघे साहेबाचे निष्ठवंत कार्यकर्ते होते. दिघे साहेबांबरोबर काय झालं हे त्यांनी कुणालाही न घाबरता तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगून द्यावे. तेव्हा खरंच दिघे साहेबांच्या आत्म्याला शांती मिळेल.
आनंद दिघे साहेब समर्थक...
सुशांतसिंगच काय झाले हे पण अजून एक रहस्य आहे.
खरे हिंदुहृदयसम्राट धर्मवीर आनंद दिघे साहेब
अरे मग बाळासाहेब कोण
😂😂😂
@@No_Filter_17 कुणास ठाऊक
@@No_Filter_17 Politician 💯
ते तुझ्या घरा पुरते,
बाळ ठाकरे यांनी आनंद दिघे यांना मारलं असं ठाण्यातील लोक आजही म्हणतात.
Asa ahe ki .. doghehi khup mothe hote .. Balasaheb pn ani dighe saheb pn .. lokana savaych aste charcha karaychi .. Tumhi mhanta te khara aselhi.. pn kiti lok boltat? .. ani mg tarihi thane made shiv senechi satta Kashi ky yete ? Tyach veli shinde ka nhi mg Baher padle ? Ani lokani hospital fodnyapeksha Matoshree fodla asta na mg … he sagla khota ahe
खरी गोष्ट आहे
@@Raj-ko6hx tumhi tumchya tarka nusar boltay, pn tya time la jvlche lokkanni je bghitlela, tyanna je mahiti ahe... Tech kharr ahe.... Dighenna marlela ahe... Jvlchya lokkan madhe amche gharatle hi lok tithechh hote ..
काही काही तर म्हणतात T बाळू ने मारलं...🤕
मग शिष्य ठाकरे साहेबांचा फोटो का वापरतो.याला विरोध का करत नाही ठाणेकर
जर एकनाथ शिंदे ह्याना खरा मृत्यू कसा झाला आहे आणि हा कोणी केला हे माहीत आहे तर ठाण्यातील जनतेसमोर खरे चित्र उभे करावे हिच खरी गुरूदक्षिण दिघे साहेबांची असेल तरच त्यांच्या आत्म्यास शांती लागेल तुम्हाला सांगायच नसेल तर तुम्ही कधीच ह्या जन्मात दिघे साहेबांना आपले गुरू बोलू नका
आपला दिघे साहेबांचा कार्यक्ररता
Ekdum barobar
तूर्तास विषय निघालाच आहे मग.....
"लोकनेते बहुजननायक स्व.गोपीनाथ मुंडे साहेब".....यांचा 2014 साली केंद्रात "मोदी सत्तेत" आल्यानंतर अवघ्या 10-15 दिवसांत "दिल्लीत घात" कोणी केला मग......???
ते उघड आहे दिल्लीच्या मर्जीतील माणूस एकच होता देवेंद्र फडणवीस बाकी दोन स्व.गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे हे दोघे काही डाळ शिजू देणार नव्हते
🤣🤣🤣 आता तुला "हिंदू द्रोही, आधी हनुमान चालीसा म्हणून दाखव, पाकिस्तानी, काँग्रेसी" वगैरे विशेषण लावायला आंड भक्त येतील, तयार रहा.
Fadan20 😂😂😂no I never said that 😂😂
फडणवीस... आणि खडसे
हिंदु विरोधी नी केला.
May Anand Dighe Saheb Soul Rest In Peace
गोपीनाथ मुंडे साहेबांचे ही माहिती सांगा 2014 मध्ये भाजपा जिंकली त्यावेळेस असं वाटलं होतं की गोपीनाथ मुंडे साहेबच मुख्यमंत्री बनतील पण अचानक त्यांच्या गाडीला अपघात झाला ते सुध्दा एक रहस्य वाटत आहे....
👍
सगळ्यांना माहीत आहे दिघे साहेबांचं काय झालं ते पण बोलणार कोण
Kay zale???
एक्कु शिंदे हा सिनेमात जरी "*"माझा आनंद हरवला"* म्हणत असला तरी प्रत्यक्षात तो मुळशी पॅटर्न मधला *राव्हल्या* सारख्या *"अरारारारा खतरनाक"* म्हणत असणार.
नक्कीच ठाण्यातल्या भरपूर लोकांना माहित आहॆ आनंद दिघे साहेबांची लोकप्रियता वाढत होती हे बाळासाहेब ला बघवत नव्हते म्हणून काही घात केला असणार आणि तशीच गत शिंदे साहेबांची होणार होती कारण 2019 विधानसभा नंतर 30 आमदार घेऊन शिंदे साहेब मातोश्री वर गेले होते तेवाच त्यांचा कार्यक्रम ठरलं होता शिंदे साहेबाना मिलिंद नार्वेकर संजय राऊत यांनी बाळासाहेब यांचा बेडजवळ नेऊन मिठाची शपथ पण घ्यायला लावली होती असं बऱ्याचा बातम्यामध्ये आला होता तर शिंदे साहेबांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाहीतर त्यांचा पण दिघे साहेब झाला असता
मग महाराष्ट्रात शिंदे साहेबांना एवढी नावे का ठेवली जात आहेत ?
@@aishwaryakadam8290 kon thevt ahe naave baaap lekaaa fakt an tyance 4-5 palalele kutri
Manus ha kartrutvane ghadat asto nashibane nhi
@@criticalkeen8464 Barobar ahe tumach 👍 Pan UA-cam la comments vachate tevha 100 paiki 80 comments madhe tyana navech thevaleli asatat . Ani tyatil 40- 50 % comments tar gaddaar mhanunch asatat .
@@aishwaryakadam8290 it cell of mavia
Kon cament kartay gaddar mhanun rashtravadi vale aani congres vale tyan tyanchi satta gelyach dukh aahe
आनंद दिघे साहेबांचं नक्की काय झालं खरोखरच सामान्य जनतेला समजलं पाहिजे मग जनतेला समजेल मराठी माणसांसाठी कोण होतं
मला पडलेले २/३ प्रश्न -
1. हे खरे आहे का,?
की एका नगरसेवकाच्या हत्येच्या आरोपात दीघे साहेब जेल मधे 2 वर्ष असताना मोठे साहेब त्यांना एकदाहि भेटायला गेले नवते. ( मोठया साहेबांची पॉलिटीकल पॉवर वापरून त्यांना लवकर बाहेर का काढले गेले नाही?)
2. दीघे साहेबांच्या अपघातानंतर हि मोठे साहेब एकदाहि त्यांना भेटायला गेले नवते का?
3. मोठे साहेब हे अंडरवर्ल्ड चे कार्यकर्ते/आपले नगरसेवक/आमदार/कार्यकर्ते यांच्याशी "मुंबई सागा" या चित्रपटा मधे दाखवल्यासारखे वागत होते का?
👉हे सर्व असे का?.
जसा मुंढे साहेब यांचा खून केला तसाच दिघे साहेब यांचाही झाला असणार
Khar aahe 😢
तो अपघात होता दिल्ली च्या ** त्या ठिकाणी** बरेच अपघात झाले आहेत videoपहा
दिघे साहेबांच्या मृत्युनंतर नारायण राणे,छगन भुजबळ,राज ठाकरे,गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली.
ठाण्यातील खूप लोकांना माहीत आहे आनंद दिघे साहेबांची लोकप्रियता वाढत होती हे बाळासाहेब ठाकरेंना बघवत नव्हते.म्हणून काही घात केला असणार.आणि तशीच गत एकनाथ शिंदे साहेबांची होणार होती.कारण 2019 विधानसभा नंतर 30 आमदार घेऊन शिंदे साहेब मातोश्रीवर गेले होती तेव्हाच त्यांचा कार्यक्रम ठरला होता.शिंदे साहेबाना मिलिंद नार्वेकर,संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या बेड जवळ नेऊन मिठाची शपथ पण घ्यायला लागली होती.आस बऱ्याच बातम्यांना मध्ये आल होता तर शिंदे साहेबांनी योग्य वेळी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. नाही तर त्यांचा पण दिघे साहेब झाला असता.
राजकारणातली घराणेशाही कारणीभूत आहे.ठाण्यातल्या जनतेला जावून विचारा
आनंद दिघे हे मरनार हे त्यांनी ३ महिने पूर्वी च सगीतले होते जुने ठाणे चे नागरिक हे जाणून आहे आणि दवाखाना कोणी जाला हे पण लोकांना माहित आहे आणि कोणी मारले हे पण लोकांना माहित आहे म्हणून आज पण ठाणे ची जनता ही शिवसेने बरोबर आहे
बरोब्बर
Koni ,nav nahi sangitla
दवाखाना कोणी जाळला .
Explain Kara mag dusari I'd banvun
आम्ही ठाणेकर आहोत आणि प्रत्येक जुना ठाणेकर तुम्हाला सांगू शकेल दिघे साहेब कसे गेले .
Tumhi sangaa
Sang mg
Murderer was powerful
Dusryach aikunach na... Ka swara gela hota baghayla.. halkya kanache lok
@@nishaadbhushan8689 tula thanya baddal kay mahiti aahe te bol
एकलव्याचा अंगठा शेवटी गुरुनेच कापला .
#घात
Barobar aahe
मी सहमत नाही हे काम कोणीतरी दुसऱ्यांनी केलं कदाचित नारायण राणे
@@Aryan63830
😂
महाभारतात अंगठा होता
पण येथे गळा होता
Ghatpat krnari loka powerful hoti
Samjalaaaa kahi ????
धर्मवीर आनंद दीघे याचा खुनच करण्यात आला
शिवसेना पक्ष्या मध्ये एक नियम आहे कि,पक्षाने काय आदेश दिला कि तो गप्प करायचा का म्हणून विचारायचे नाही, त्यामुळं आता पर्यंत हे सगळे प्रकरण शांत होते💯
Barobr aahe
Right sir ji
बाळासाहेब ठाकरे यांनी काही नाही केलेलं जे केलं ते आसपासच्या बडव्यांनी केलं
पुत्र हट्टी होता, पुत्र प्रेम, पुत्र वर येणे 💯
पुत्रा ला वर काढायचे होतें हे सगळे राणे,राज, भुजबळ यांना समजले म्हणून तर ते लांब गेले💯
बाळासाहेब होते तोपर्यंत शिव सेने चे दिवस होते ,आता काही उरलं नाही याच वाईट वाटतं
2 नेते म्हणजे आंनद दिघे आणि राज ठाकरे जय महाराष्ट्र👍👍👍
Aagdi manatal bolet dada जय महाराष्ट्र 🚩🙏
Great 👍
ठाण्यात अनेकजण आज पण संशय घेतात.
कोहलपुरत पण चार जन घेत होते
त्याच्या मृत्यूचा बदला शिंदे नी मस्त घेतलाय... सगळ्यांना माहीत आहे कोणी कट रचला होता. पण स्पष्ट बोलू शकत नाही
Barobar bolas bhava
Barobar bolla bhava.....paristithi aniyantrit hou naye mhanun....
बरोबर बोला भावा
हा घातपात नक्कीच असू शकतो, कारण उल्हासनगर मध्ये सुद्धा बालासाहेब ठाकरेचे मानसपुत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका शिवसैनिकाचा खुन करण्यात आला होता, खरतर बाळासाहेब ठाकरेनी त्यांच्या पुत्रप्रेमासाठी असे बरेचजन घातपात करून बाजूला फेकलेत, राज ठाकरे पक्षाबाहेर पडण्याच हेच प्रमुख कारण असाव !
डोक्यावर पडल्यासारखे उत्तर देताय तुम्ही
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर .
राज ठाकरेंनी त्याला काहीतरी केले असेल...
कारण शेवट चां तोच होता.. आणि बाळासाहेब ठाकरे यांचे ऐकणारा होता..
क्राईम डायरी नुसार प्रथम आरोपी राज ठाकरे यांची चौकशी झाली पाहिजे होती
काय सांगता येत नाही... कदाचित घातही असू शकतो,
कारण,दिघे साहेबांची लोकप्रियतही वाढली होती, त्यामुळेसुद्धा
आणि शेवटच्या वेळी,नारायण राणे सुद्धा त्यांना भेटायला गेले होते.. त्यामुळे संशय व्यक्त होतोच..
दिघे साहेबांचा घात एकनाथनेच केला, कारण दिघे साहेब ठाणे जिल्ह्याचे राजे म्हणून ओळखले जायचे, त्यावेळी महत्वाकांक्षी एकनाथ ला पुढे जायला वाव नव्हता, जो व्यक्ती पक्षप्रमुखाच्या छाताडावर पाय देऊन मुख्यमंत्री होऊ शकतो तो दिघे साहेबांना सुद्धा संपवू शकतो.
Agdi barobar
संपूर्ण ठाणेकरांना माहीत आहे..!
पण बोलण्याची "कुर्बानी" देणार कोण..?
दिघे साहेब म्हणाले होते. निवडणुका आल्या की आमची आठवण शिवसेनेला होते. असे कुठेतरी मी वाचले होते
शिंदे चा आनंद दिघे होणार होता, पण कमळी कडे गेले वाचले, आनंद दिघे ना बाळासाहेब आणि त्यांच्या बडव्यांची संपविले आहे, हे सत्य आहे
Ani tech sangayla raj thakre ale hote pn tevdyat sagl game karun takl tyani
एखद्या पक्षातील एक छोटा कार्यकर्ता जेव्हा मोठा होत जातो तेव्हा त्याला संपवण्यासाठी सर्व व्यवस्था ही त्याचं पक्षातील राजकारणी करतात ही वस्तू स्थिती आहे....
आनंद दिघे - रामदास कदम - एकनाथ शिंदे... यांच्यात एकच साम्य आहे....... दाढी....टिळा..... तिघांना..... शिवसेना कडुन ... देण्यात येणारी.... वागणुक.....हिडीस फिडिस
ताई तु बोलते ते खर आहे की खोट आहे मला नाही माहित पण तु आंनद दिघे नाही तर आनंद दिघे साहेब म्हण 👍😊
जेव्हा आपण एखाद्या बरोबर विचारांनी लढुन जिंकू शकत नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं....
बाळासाहेब यांनी मराठी माणूस माणूस म्हणून स्वताच्या तुंबड्या भरल्या आणी त्याचा उपभोग त्यांचे घेत आहे
खरी बात आहे
💯👍
Truth Must come out !
Dharmveer anad dighe saheb was great 🚩🚩
हा कोणताही भूकंप करू शकत नाही हा पोचट आहे दिघे साहेब यांचा हा फक्त सांगकाम्या होता
सर्वाना माहिती आहे, काही लोकांना त्यांचा प्रभाव देखावला नाही
सरळ सरळ उघड आहे दिघे साहेबांचा घातपात च झालेला आहे , पणं सत्य लपत नसत शिंदे साहेबांच्या रूपाने जे सरकार आलंय ते दिघे साहेबांचं च सरकार आहे .. दिघे साहेब हे सदैव आपल्या स्मरणात राहतील , शिवसेना वाढवण्यात आणि मोठी करण्यात दिघे साहेबांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता.. त्यामुळे शिवसेना कुणाची खाजगी प्रॉपर्टी नसून शिवसैनिकांची आहे हे स्पष्ट आहे ..
सगळ सोडा पण बाळासाहेब स्वतःला वाघ म्हणायचं मग गर्दी ला घाबरून का गेले ते? दिघे साहेबांच्या अंतिम संस्काराला का गेले नाही?
😅
Ghabarle balasaheb.
अजुन राडा झाला असता
त्या आधी ही पुत्र प्रेमा पोटी हे झाल होत
आणि आत्ता जे काही होतंय ते ही पुत्र प्रेम
शिवसैनिक ❌ दिघेसैनिक ✅
100% वाढती प्रसिध्दी बगवली नाही
Thanks dhanayvad madam FOR giving political knowledge
शिंदे यांच्या वायफळ बोलण्यात काही अर्थ नाही नारायण राणे जे बोलले ते अंतीम सत्य आहे
आनंद दिघे साहेब यांना प्रणाम करून काही गोष्टी लक्षात आणून देऊ का ? 1) आनंद दिघे साहेब कसे गेले हा प्रश्न इतके वर्ष का विचारला नाही किंवा ज्यांना माहिती आहे त्यांनी का सांगितलं नाही ? मग आताच का ? ज्यांनी धर्मवीर पहिला असेल त्यांनी शेवटाची पाच मिनिट अगदी बारकाईने पुन्हा आठवून पहा एकनाथ शिंदे ( CM) साहेबांच्या पिंड दानाचे वेळी कसली तरी प्रतिज्ञा केल्या प्रमाणे निग्रही चेहरा करतात आणि कावळे पिंडाला शिवतात . काय शल्य होत त्याची प्रतिज्ञा शिंदे साहेबांनी तेंव्हा केली ? प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट केवळ लोकांना सांगण्या साठी निर्माण केला खरे निर्माते दिग्दर्शक शिंदे साहेब च आहेत . आनंद दिघे साहेब अगदी झोकून देऊन काम करायचे परिणामी प्रकृती ची हेळसांड झाली च असणार शिवाय त्यांचं SMOKING अशा परिस्थिती त MASSIVE HEART ATTACK अगदी अशक्य नाही . हॉस्पिटल जाळलं आणि त्या बरोबर सत्य ही . कृपया 20 - 22 वर्षांनी या महान नेत्याच्या मृत्यू च राजकारण होऊ नये हीच सदिच्छा ईश्वर दिघे साहेबांच्या आत्म्याला शांती देवो .
jar tevha shinde ne awaz kela astana tar tyanchya pan photo var haar chadla asta anni jari tasa nasta jhala tari tyanchya bolnya la titka mahtva dhila nasta karan tevha te itke mothe neta navhte...
te बोलतात na eka ghamadi anni shakti shali rajyala khali uttravchya asel tar aaplya la titka शक्तिशाली banava lagta paatbal titka lagta je tevha tyachyakade nasava.. je aaj ahai mhanun aaj tyani ha उठाव kela assava
Saglyanna changla mahit ahe kuni Marla tyanna pn bolnar kunich nhi 😃
Because person was tooo powerful
घातपात होता की दुसरे काही हे फक्त शिंदे साहेबच सांगू शकतात
आनंद दिघेंचा अपघातात मार तरी लागला होता पण गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला स्क्रॅच सुद्धा पडले नव्हते तर त्यांचा मृत्यू कसा झाला 🤫
व्हायग्रा चा ओव्हरडोस.
अत्यंत वाईट अवस्थेत ते हॉटेल रम वर होते बदनामी झाली असती म्हणून एकसिडेंट चा बनाव रचला
राजकारण आपल्या ठिकाणी पण, दिघे साहेबांबाबत काही घातपात झाला असेल तर शिंदे साहेबांनी त्वरित माहिती सामान्य जनतेला द्यावी. आणि इतके दिवस हे गूढ का लपवून ठेवलं याचही उत्तर द्यावं.
Dighe Saheb was a great leader, politician , person.
Proud to be Dighe ❤
खरं सांगायचं तर कोणीतरी ठाण्यातला कट्टर शिवसैनिक बोलत होता, आत्ता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना सर्वात जास्त फायदा झाला आनंद दिघेंनंतर आणि राजाला संपवायला जवळचा एकतरी व्यक्ती लागतोच भलेही अग्रणी स्थानावर हिंदु सम्राट आहेत पण लाभार्थी कोणीतरी वेगळेच आहेत
Absolutely murder 💯
त्यांना अटॅक च आला होता हा फक्त त्यानं विश्रांती साठी राजीनामा मागितला होता आणि ते काम कोण केलं इतकाच विषय आहे.बाळासाहेब ठाकरे राजीनाम्याचा विरोधात होते
Prove it
@@sameersalunkhe2260 नंबर द्या नारायण राणे च्या तोंडून ऐका
@@sameersalunkhe2260 truth not die ...... you ask Thakre family
Yes and Rikshavala was the murderer
आम्हाला सुद्धा संशय येतो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे त्यांच्या मृत्यूचा आम्हाला संशय येतो यांच्या मृत्यूचा आम्हाला संशय येतो प्रमोद महाजन यांच्या मृत्यूचा बंद रूम मध्ये सुनावणी झाली ती वीस वर्षासाठी लॉक करून ठेवली आहे नेमकं काय झालं ते जनतेला कळलं पाहिजे प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजन यांच्यात द्वेष निर्माण किंवा दरी निर्माण करण्यात करण्यात कुणाचा हात होता
Thane che devat hote only dharmveer Anand dige shahebh Anand dige Jai shree ram jai maharashtra 🚩🚩
Amhi Thanekaran Sathi te Deva peksha kamhi navte 🚩
Ghaaat kuni kela sarvanna changala mhit ahe
Pn tsa bolun kuni ni dakhvt
दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला ते फक्त त्यांना ट्रिटमेंट करणारे डॉक्टरच अधिक स्पष्ट सांगू शकतील, आम्ही काय सांगणार,
हातामध्ये शक्ती असल्याशिवाय अशा गोष्टी बोलता येत नाहीत पण संशयाला निश्चित आता जागा आहे आणि संशय हा सिद्ध करता येऊ शकतो
धर्मवीर दिघे साहेब यांच्या मृत्यूच्या कारण महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे म्हणून तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुटली
आनंद दिघेंचा घात झालाय हे सर्वांना माहीत आहे पण बोलणार कोण???
दिघे मातोश्री ला वरचढ ठरत असल्याने खटकत होते...
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏
धर्मवीर सिनेमा नीट पाहिलात तर एक गोष्ट लक्षात येईल त्यात नारायण राणे ज्यावेळी आनंद दिघेना भेटतात त्यावेळी त्यांचा तोंडी एक शब्द असतो तो म्हणजे 'आता थांबा' आणि त्याच वेळी दरवाजा जवळ उभा असलेला कार्यकर्ता संशयाने नारायण राणे यांच्याकडे बघतो.
काही शिवसेनेच्या जवळच्या लोकांकडून असे सांगन्यात येते की दिघे हॉस्पिटल मध्ये असताना नारायण राणे हे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचा निरोप देतात की साहेबांनी तुम्हाला शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदावरून काढलं आहे. याच गोष्टीचा आनंद दिघे धसका घेतात आणि त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका येतो.
Murderer kon ahe saglyanna changla mahit ahe pn bolnar kunich nhi 😃
खर आहे
नारायण राणे ने मारलं