Kori Pati Production, Nitin Pawar & Team.. Hat's off to you guys... Can't express my feelings in words.. Awsome acting and effective topic.. Jaljaltit vastav jasa chya tasa mandlat.. Aaj chi situation ashi aahe ki shetkaryacha koni nahi, sagle jan political party madhe itke vibhagle gelet ki shetakaryana pan tyach najretun pahila jaat aahe.. Kadhi he na sampnara vastav aahe.. Navin satta yete nahin loka yetat, khup kashi apeksha aste pan nahi, saglech eka maleche mani, rajkaran aani corporate company ya madhe kahi farak nahi rahila, dhanda jhala aahe tya mule samaajik prashnana bagal deun aaple khise kase bhartil ya kade politicians lokancha laksha asta.. Aaj kalchya marathi web series pahat nahi karan kahi web series khup darjahin astat pan kori pati production you guys are tremendous.. I hope tumchya ya karyala kontya tari eka rajkarnyani manavar ghetla tari khup bara hoil.. 🙏 All the best and keep up the good work.. 👍🙏
मी कोरिपाटी टीम चा खूप आभारी आहे🙏🏻 काय शब्द आणि भावना ओतता प्रत्येकवेळी🙏🏻 हृदयाला भिडतो प्रत्येक भाग🙏🏻बापू ,संत्या, आव्या, बाब्या अगदी सर्व तुम्ही मराठी मातीचे हिरे आहात👌🏻👌🏻👌🏻 काय बोलावं तुमच्या अभिनयाबद्दल आणि अनमोल विषयांबद्दल🙏🏻 हृदयापासून जय शिवराय🚩🙏🏻🙏🏻 असेच यशस्वी व्हा🙏🏻🙏🏻🙏🏻 अप्रतिम फक्त अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻👌🏻 नितीन भाऊ तुमच्या डायरेक्शन ला सलाम आहे👌🏻👌🏻🚩🚩
दारू वर कमाई जास्त मिळते ना.त्यांना काय पडलं शेतकरी ची भावना आणि वेदना.भंगार सरकार आणि भंगार हे मंत्री.नावाला राहील आता जय जवान जय किसान.किसान हा असा मारतोय.मंत्रीला काही घेण धेन नाही पडलं.नालायक सरकार आणि नालायक मंत्री.
भाग चांगला आहे .पण नुसत शेतकरयाचे प्रश्न नका दाखवु.माहित आहे सिरियल ग्रामीण भागावर आहे. वेगवेगळे विषय हाताळा.शहरात राहणारे फार सुखी नसतात. प्रचंड competition असते. गावाकङची माणस मनाने साफ असतात. भाग चांगला झालाय .असेच विषय घया पण फवत शेतकरयाचे नकोत.शेवटी तुम्ही ठरवा नमस्कार
तुम्ही लय ग्रेट माणस आहात राव हृदयाला भिडणारे आणि सामाजिक व्यक्त वाला पाणी पडणार या गोष्टी तुम्ही सदैव दाखवतात तुमचा कॉन्टॅक्ट म्हणजे एकदम भारी मला अंगाला काटा फुटला बगितल्यानंतर
शेतकऱ्याच खर मरण दाखवलं आहे...🙏🙏😔😔 यावरच सर्व राजकारण आणि सर्व खेळ खंडोबा करतात हे सर्व.. महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला अगदी सत्य परिस्थिती मांडली...🙏🙏
नितीन सर आपणाला धन्यवाद आपण असे शेतकऱ्यांचे प्रश्न गावाकडच्या गोष्टी या या चॅनल मार्फत समाजापुढे मांडाव्यात. आपला देश हा कृषिप्रधान आहे म्हणून आपण मिरवतो पण माझ्या शेतकऱ्या ची व्यथा आपण या सोशल माध्यमातून मांडली तेव्हा आपला हा व्हिडिओ सरकार मायबाप यांनी पहावा व माझ्या शेतकरी बंधू ची ही व्यथा संपवावी व माझ्या शेतकरी राजाला विज ही सकाळी 5 ते सायंकाळी सहा यावेळेस पुरवावी जेणेकरून भविष्यात असे प्रसंग निर्माण होणार नाहीत हीच सरकार माय बापला एक अपेक्षा.....
ही real कंडिशन आहे पण आपण पण मतदान करताना 1000 rs घेतो याचा विचार करा नेत्यांना पण माहीत झाले काही काम नाही केले तरी चालते शेवटी रुपये दिले की काम होते
नितीनजी तुम्ही आपल्या शेतकऱ्याची शोकांतिका मांडली. त्याबद्दल तुमच्या टीमचे आभार. आणि असे एपिसोड पाहून तरी मायबाप सरकारला आणि प्रशासनाला जाग यावी एवढीच ईश्र्वर चरणी प्रार्थना. जय भवानी जय शिवराय.
खरच या विषयांची गरज होतीच खुप मोठा मुद्दा आहे हा मित्रानो शेतकर्या चे खरच खूप हाल होतात आणि आशा गोष्टी घडतात रोज कोणत्या ना कोणत्या गावत अस होतच. खरच सरकारला विनंती आहे दिवसाची लाइट शेतकऱ्यांसाठी मिळावी 🙏🙏🙏🙏🙏 kori pati production चे मनापासून धन्यवाद चांगला विषय मांडला आवडला episode छान होता.
सत्य परिस्थिती अधिकारी व सरकारच्या समोर आली ...असच शेतकारची सत्य परिस्थिती लोकांच्या लक्षात ,समोर आणा हि विनंती ....खुप छान काम करताय। ........असच करत राहा....👍👍
खरंच शेतकऱ्यांसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे शेतकऱ्याची कोणीही दखल घेत नाही आजचा नितीन सरण्या आजचा हा विषय मांडल्याबद्दल खूप धन्यवाद मी एक शेतकरी आहे.
खरी व्यथा मांडली आहे...गरज आहे ती बदल होण्याची...कधी महत्त्व येणार कृषिप्रधान असणाऱ्या देशात शेतकरी राजाला...खूप छान विषय मंडलात नितीन सर...सर्व टीम अतिशय उत्कृष्ट अभिनय...
गावच्या मातीचा सुगंध मनात दरवळतो हा कार्यक्रम बघताना ❤️😂😭 गावची ओढ असलेला मी एक कमनशीबी पण हि पोकळी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण होते ( धन्यवाद कोरी पार्टी प्रोडक्यशन ) 🙏🙏
वास्तव दाखवलं आहे 👌👌 कोणतंही सरकार सत्तेत येऊद्या पण शेतकऱ्यांना दिवसा वीज कोणीच देत नाही फक्त बाजारगप्पा नेत्यांच्या .. खूप छान एपिसोड 👌👌👌 @Support farmer
तुम्ही शेतकऱ्यांच्या अडचणी लोकांना दाखवतात. खूप छान खरंच तुम्ही सगळेजण खूप चांगले आहात. चित्रपट निर्माते खूप चित्रपट काढतात परंतु शेतकऱ्यांच्या जीवनावर पिक्चर काढायला काही लोकांना वेळ नाही, तुम्ही मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी दाखवता खरंच खूप चांगले आहे, तुम्हा सगळ्यांचा खूप धन्यवाद,
नितीन सर मानलं राव तुम्हाला काय विषय निवडलाय,खरोखर ही परस्थिती आहे पण काय करणार सरकार ला शेतकऱ्या पेक्षा उद्योग धंदे जास्त प्रिय आहेत. आपला आजचा एपिसोड हा सरकार पर्यंत पोचला पाहिजे
भाग आवडला तर नक्की सगळ्यांना पाठवा..!
हा स्टेटस ठेवलेला आहे मी
Kori Pati Production, Nitin Pawar & Team.. Hat's off to you guys... Can't express my feelings in words.. Awsome acting and effective topic.. Jaljaltit vastav jasa chya tasa mandlat.. Aaj chi situation ashi aahe ki shetkaryacha koni nahi, sagle jan political party madhe itke vibhagle gelet ki shetakaryana pan tyach najretun pahila jaat aahe.. Kadhi he na sampnara vastav aahe.. Navin satta yete nahin loka yetat, khup kashi apeksha aste pan nahi, saglech eka maleche mani, rajkaran aani corporate company ya madhe kahi farak nahi rahila, dhanda jhala aahe tya mule samaajik prashnana bagal deun aaple khise kase bhartil ya kade politicians lokancha laksha asta.. Aaj kalchya marathi web series pahat nahi karan kahi web series khup darjahin astat pan kori pati production you guys are tremendous.. I hope tumchya ya karyala kontya tari eka rajkarnyani manavar ghetla tari khup bara hoil.. 🙏
All the best and keep up the good work.. 👍🙏
पोलीस भरतीवर एक व्हीडिओ बनवा की सर लय हाल हुतंय,,,, पोरांची अवस्था लय बेकार हाय
Vishayach nhi na ..
अत्यंत त् चांगला विषय उचलत धन्यवाद
हा सिरियल टीव्ही वर यावा असं कोण कोणा कोणाला वाट त त्यांनी लाईक करा
Thx
Mla vatat
हो
TV पेक्षा मोबाईल वर जास्त लोक बघतात...
Chanla subscribe kar appla
खूप खूप धन्यवाद अश्या भागाची गरज होती... माझा शेतकरी राजा जगाचा पोशिदा... सलाम माझ्या शेतकरी राजाला
खरी परिस्तिथी दाखवली आहे सर तुम्ही, शेतकऱ्याचा विचार कोणीच करत नाही
याच सर्व श्रेय आधीच्या goverment ला जात 😊
@@prashantmahadik6515तुझा जन्म देखिल पुर्वीच्या सरकारमुळेच झालाय.फक्त बाप कोण ते शोध.
@@keepsocialdistance1643gandu Tula khup garaj ahe shodhaychi 😂 mala maja bap mahit ahe
वा बापु वा काय अभिनय केला तुम्ही ,आज खरच काळजाला भिडला हा भाग
खूप महत्त्वाच्या मुद्दाला हात लावला नितीन सर!!!!!
नितीन पवार सरांना मोठासा पुरस्कार मिळावा.खुप छान आणी महत्वाच्या विषयांना हात घालतात सर.तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
बोलायला शब्द नाहीत
नितीन सर खुपच काळजाला भिडणारा विषय
आणि शंभर टक्के खरे
पण शेतकरयावरच दुनिया चालते
राम कृष्ण हरी माऊली
आम्ही पण शेतकरीच आहे रात्री पाणी लावायचं आणि सकाळी कामावर जायचं खूप त्रास होतो, कारण शेतीवर भागत नाही. तेवढा कोणत्याच पिकाला दर येत नाही
मी कोरिपाटी टीम चा खूप आभारी आहे🙏🏻 काय शब्द आणि भावना ओतता प्रत्येकवेळी🙏🏻 हृदयाला भिडतो प्रत्येक भाग🙏🏻बापू ,संत्या, आव्या, बाब्या अगदी सर्व तुम्ही मराठी मातीचे हिरे आहात👌🏻👌🏻👌🏻
काय बोलावं तुमच्या अभिनयाबद्दल आणि अनमोल विषयांबद्दल🙏🏻 हृदयापासून जय शिवराय🚩🙏🏻🙏🏻
असेच यशस्वी व्हा🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम फक्त अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻👌🏻
नितीन भाऊ तुमच्या डायरेक्शन ला सलाम आहे👌🏻👌🏻🚩🚩
ज्या देशात दारू, बार चालु होतात आणि शिक्षण बंद
त्या देशाच काय होणार ?
निव्वल येडझंव मंत्री आहे. दारू पिन शिक्षण घेन्यापेक्षा जास्त सोप झाल आहे.
बरोबर आहे
रट हवं त अता
सर्व मूर्खपणाचा कळस केलाय या मंत्र्यांनी
यांना फक्त सत्ता हवी असते
दारू वर कमाई जास्त मिळते ना.त्यांना काय पडलं शेतकरी ची भावना आणि वेदना.भंगार सरकार आणि भंगार हे मंत्री.नावाला राहील आता जय जवान जय किसान.किसान हा असा मारतोय.मंत्रीला काही घेण धेन नाही पडलं.नालायक सरकार आणि नालायक मंत्री.
Darudyanna corona zala tri chalel pn students he bhavishy aahe risk nko yasathi band hote ata chalu hotay
खरंय बरं का .....शेतकऱ्यावर रात्रीची लाईट देऊन हे काय आपल्यावर उपकार नाही करत ...हा तर खूप अंन्याय होतोय ...
लिखाण एक नंबर क्यलिटी माणूस एकटा मरत नाय एक बाप आणि एक नवरा ही दोन मरत्यात आणि तेवडीच quality डिलिव्हरी by संत्या भाई
खूप छान विषय मांडलाय. भारत हा कृषीप्रधान देश आहे बोलतात पण खरा केव्हा बनेल याची आजुन शेतकरी वाट बघत आहे..🙏🙏👍
बरोबर बोलला भावा हा शिवरायाचा माहाराटृ आहे जय जिजाऊ जय शिवराय
भाग चांगला आहे .पण नुसत शेतकरयाचे प्रश्न नका दाखवु.माहित आहे सिरियल ग्रामीण भागावर आहे. वेगवेगळे विषय हाताळा.शहरात राहणारे फार सुखी नसतात. प्रचंड competition असते. गावाकङची माणस मनाने साफ असतात. भाग चांगला झालाय .असेच विषय घया पण फवत शेतकरयाचे नकोत.शेवटी तुम्ही ठरवा नमस्कार
बरोबर बोललो भावा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभुराजे 🚩🚩
@@rashmivalimbe7758 आहो mydam competiction aahe eth शेतकऱ्याचा जीव पणाला लावावं लागत........
@@tukaramjadhav3034 tila nahi kalayache tevde....
sunilyadav
डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आजचा व्हिडिओ आहे 😔😔👌
अप्रतिम
नेहमीच सद्य परिस्थिती उत्तम रित्या दाखवली जाते
गावाकडच्या गोष्टी म्हटलं कि विषय काळजाचा येतोच
सत्य हे आहे की सहन करणाराला अजूनच सहन करावे लागते त्याच्या दुःखाची किंमत फक्त अश्रू.
तुम्ही लय ग्रेट माणस आहात राव हृदयाला भिडणारे आणि सामाजिक व्यक्त वाला पाणी पडणार या गोष्टी तुम्ही सदैव दाखवतात तुमचा कॉन्टॅक्ट म्हणजे एकदम भारी मला अंगाला काटा फुटला बगितल्यानंतर
व्हा! खरच शेतकऱ्याची वस्तुस्थिती दर्शविली तुम्ही सगळ्यांनी खरंच तुम्हा सर्वांना माझं सलाम. शेतकरी क्षणो क्षणी असाच मरत आसतो. 👌👍💐💐🙏
शेतकऱ्याची सतत व्यथा मांडणारी वेब सीरीज गावाकडच्या गोष्टी
Barobar ahe
शेतकऱ्याच खर मरण दाखवलं आहे...🙏🙏😔😔 यावरच सर्व राजकारण आणि सर्व खेळ खंडोबा करतात हे सर्व..
महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला अगदी सत्य परिस्थिती मांडली...🙏🙏
नितीन सर आपणाला धन्यवाद आपण असे शेतकऱ्यांचे प्रश्न गावाकडच्या गोष्टी या या चॅनल मार्फत समाजापुढे मांडाव्यात. आपला देश हा कृषिप्रधान आहे म्हणून आपण मिरवतो पण माझ्या शेतकऱ्या ची व्यथा आपण या सोशल माध्यमातून मांडली तेव्हा आपला हा व्हिडिओ सरकार मायबाप यांनी पहावा व माझ्या शेतकरी बंधू ची ही व्यथा संपवावी व माझ्या शेतकरी राजाला विज ही सकाळी 5 ते सायंकाळी सहा यावेळेस पुरवावी जेणेकरून भविष्यात असे प्रसंग निर्माण होणार नाहीत हीच सरकार माय बापला एक अपेक्षा.....
सुंदर एपिसोड, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, जय जवान जय किसान
ही real कंडिशन आहे
पण आपण पण मतदान करताना 1000 rs घेतो
याचा विचार करा
नेत्यांना पण माहीत झाले काही काम नाही केले तरी चालते शेवटी रुपये दिले की काम होते
नितीनजी तुम्ही आपल्या शेतकऱ्याची शोकांतिका मांडली. त्याबद्दल तुमच्या टीमचे आभार. आणि असे एपिसोड पाहून तरी मायबाप सरकारला आणि प्रशासनाला जाग यावी एवढीच ईश्र्वर चरणी प्रार्थना. जय भवानी जय शिवराय.
संतोष भाव शिवरायाचे नाव घेतले, खूप छान वाटले धन्यवाद.
खूप छान शेतकऱ्याचा जगणार आज तुम्ही सर्वांसमोर आणले सर्वांचे मनापासून आभार शेतकरी बंधूंनो
🙏🏼🙏🏼🙏🏼
बोलायला शब्दच नाहीत माझ्याकडे
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खरच या विषयांची गरज होतीच खुप मोठा मुद्दा आहे हा मित्रानो शेतकर्या चे खरच खूप हाल होतात आणि आशा गोष्टी घडतात रोज कोणत्या ना कोणत्या गावत अस होतच. खरच सरकारला विनंती आहे दिवसाची लाइट शेतकऱ्यांसाठी मिळावी 🙏🙏🙏🙏🙏 kori pati production चे मनापासून धन्यवाद चांगला विषय मांडला आवडला episode छान होता.
माणूस मंगळावर पोहचला पण आमच्या गावाकडे ना लाइट ना रस्ता पोहचला आमचा देश विश्वगुरु बनतोय.......
शेतकऱ्यांची खरी व्यथा मांडल्या बदल कोरी पाटीचे आभार 🙏🙏
आज पर्यंत सर्वतोम भाग होता, मन हेलाऊन टाकल
दवाखान्यात वारली पेंटिंग बघून खूप आनंद झाला आणि episode खूप छान आहे महाराष्ट्रात ल्या प्रत्येक शेतकरी ची अवस्था दाखवून दिली आहे ..
सत्य परिस्थिती अधिकारी व सरकारच्या समोर आली ...असच शेतकारची सत्य परिस्थिती लोकांच्या लक्षात ,समोर आणा हि विनंती ....खुप छान काम करताय। ........असच करत राहा....👍👍
डोळ्यातून अश्रू काढले राव ❤️❤️🙏🙏
आजचा एपिसोड डोळ्यामध्ये पाणी आणणारा होता द ग्रेट
सरकारला कधी समजणार शेतकऱ्याचे दुःख ,खूप छान विचार मांडले आजच्या भागात.
कोना कोना ला वाटत नितिन सर सातारचि शान आणि केलेवाडी जान tyani ठोका like
खुप छान विषय मांडला आहे... शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून सगळ आहे...
जय जवान जय किसान ❤️❤️❤️❤️❤️
खरंच शेतकऱ्यांसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे शेतकऱ्याची कोणीही दखल घेत नाही आजचा नितीन सरण्या आजचा हा विषय मांडल्याबद्दल खूप धन्यवाद मी एक शेतकरी आहे.
जबरी वाटल भाऊ डोळे भरून आले शेतकरी राजा जिंदाबाद
ज्या दिवशी शेतकरी स्वतःसाठी कष्ट करेल त्या दिवशी शेण पण मिळणार नाही खायला हे लक्षात ठेवाव सरकारने मी पण शेतकरीच आहे संतापलेला..........
तेच म्हणायचं आहे मला पण
२ वर्षे जर शेतकरी फक्त आपल्या कुटुंबासाठी पिकवेल ना त्या वेळी कळेल
1नंबर एपिसोड धन्यवाद संतोष भाऊ, बापू, अविनाश भाऊ खूप छान एपिसोड दाखवला शेतकऱ्यांची खरी परिस्थिती मांडली संपूर्ण टीम चे मनापासून आभार
शेती मालाला योग्य बाजार भाव नाही... यावर एक एपिसोड बनवा... कोरी पाटी 🙏
डोळ्यातून पाणी आलं सर खूप छान🙏👍👌
खुप सुंदर विचार मांडले आहेत, नितीन सर, तुम्ही समाजातील शेतकर्यासाठी मोठा बदल घडवून आणू शकता. असेच शेतकर्यांचे प्रश्न मांडत जातात.
खुप खुप छान एपिसोड, खुप छान शेतकऱ्याची व्यथा मांडली तुम्ही खरंच दिवसा 3फेज लाईट हवी. 👌👌👌
खूप छान एपिसोड. अतिशय उत्तम सादरीकरण. सगळ्यांचा च अभिनय कड्डक....👍👍👍👍👍👍
निशब्द असा हा भाग आहे
खरी व्यथा ही फक्त चर्चा आणि चर्चाच बनून राहते.
आजपर्यंतचे सगळे एपिसोड अप्रतिम होते,तर काही एपिसोड नी डोळ्यात अश्रू आणले.. nice acting by santya,aaba,bapu,avya
नितीन सर खुपच मस्त भारी विषय निवडला आहे तुमी , गरज आहे आता शेतकऱ्यांना दुपारच्या लाईट ची 👏
शब्द नाहीत माझ्याकडे विषय मनाला लागला आहे ही घटना माझ्याबरोबर घडली आहे
आजचा एपिसोड खूप खूप आवडला विषय काळजाला भिडणारा होता म्हणूनच वेबसिरिज खूप खूप आवडते पुढील वाटचालीस सर्व टीमला खूप शुभेच्छा शुभेच्छा
शब्द नाहीत खूप छान आज चा एपिसोड बापू संतोष हटसोप यार तुमाला 👍🙏👌😘😘
खरी व्यथा मांडली आहे...गरज आहे ती बदल होण्याची...कधी महत्त्व येणार कृषिप्रधान असणाऱ्या देशात शेतकरी राजाला...खूप छान विषय मंडलात नितीन सर...सर्व टीम अतिशय उत्कृष्ट अभिनय...
गावच्या मातीचा सुगंध मनात दरवळतो हा कार्यक्रम बघताना ❤️😂😭 गावची ओढ असलेला मी एक कमनशीबी पण हि पोकळी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण होते ( धन्यवाद कोरी पार्टी प्रोडक्यशन ) 🙏🙏
शेतकऱ्याच्या जीवनातील एक गोष्ट...एक गोष्ट तुम्ही जगाला दाखवून दिलीत....योग्य मुद्दा मांडलात #vishayhard
शेतकरी हा संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे आणि त्यालाच त्याचा नाय मिळत नाही
खरी परिस्थिती आहे
अत्यंत वाईट दिवस शेतकऱ्यांचे आहेत पण ते कोणाला च दिसत नाहीत फक्त म्हणन्यापूर्ता आपला देश कृषीप्रधान आहे .
माझ्या सोबत झालेल गोष्टी दाखवलात साहेब खुप आठवण येते माणूस एकटा मरत नाही साहेब पूर्ण परीवार मरतो माझ्या वडिलांना देखील साप चाऊन मरण पावले
मी पण रात्रीचं पाणी पाजतो राणाला
जबरदस्त भाग आहे आजचा...!
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा आणि सरकारी व्यवस्थेच्या गलथान कारभाराची वास्तविकता मांडणारा 👍👍👍
Shivrayancha Maharashtra Shabdh Aaikun Aangavar Shahare Aale 🙏 🚩
जय किसान👳,जय जवान👮,जय महाराष्ट्र 🚩
आज खरोखर या एपिसोडणे डोळ्यात पाणी आणले शब्द च नाहीत काही बोलायला खरी शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे
Kharch.. khupch chan episode..👌🏻👍🏻 shetakaryanch Jiwan asech ast
हा भाग पाहुन शेतकऱ्यांना किती त्रास सहन करावा लागतो हे सर्वांना कळु दे शेतकरी आहे तर सर्व काही आहे मस्त
खूप छान एपिसोड आहे पाहून डोळे पाणावले तुम्ही खर दाखवता इथे सगळं धन्यवाद सर
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सत्य परिस्थिती या भागात दाखवली खरचं खुप छान भाग.....
वास्तव दाखवलं आहे 👌👌
कोणतंही सरकार सत्तेत येऊद्या पण शेतकऱ्यांना दिवसा वीज कोणीच देत नाही फक्त बाजारगप्पा नेत्यांच्या ..
खूप छान एपिसोड 👌👌👌
@Support farmer
दनक्या एपिसोड ✌️✌️✌️🙏
जय किसान👳,जय जवान👮,जय महाराष्ट्र 🚩🚩
बाप्पू तुमचा नवीन गाणं छान आहे
गार गावाकडची हवा ना बाई ला सोस ना गारवा आवडलं
तिस वर्षापुर्वीची आठवन झाली.माझी चुलतीच पण असच झालं.😥😥😥
शेतकऱ्याचा मुद्दा बद्दल धन्यवाद पुर्ण टीमचं एक शेतकरी
गरिबांसाठी लढता लढता राजकारणी श्रीमंत कस काय होतात राव😣
मस्तच छान गरज होती हे दाखवून देन्याची खरंच शेतकऱ्याची कींमत नाही
बघता बघता 100 वा एपिसोड कधी एवढया जवळ आला समजलंच नाही राव😯
याची दखल मिडिया आणि सरकारने घ्यायला पाहिजे व शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा केला पाहिजे
21 व्या दशकात पण ग्रामीण भागात अजून हॉस्पिटल शाळा सुविधा अजून उपलब्ध नाही ये.. खुप वाईट वाटत
याच सर्व श्रेय आधीच्या goverment ला जात ☺
खांग्रेसची देण आहे
Kaljala haat ghtala aajchya episode ne 😢 salam tumchya team la 👍
Totally speechless........
Ratri 10.00 te 6.00
Sheti pradhan desh
🤫🤫🤫
नितीन सर शब्द नाहीत हो .... खरी परिस्तिथी मांडली ..अति उत्तम ..हा भाग पुरस्कारासाठी पात्र....
शेतकऱ्यांची व्यथा दाखवल्याबद्दल कोरी पाटी चे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏
खरच विषय खुप चांगला निवडला तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित...👍
मस्त अप्रतिम, उत्तम मांडणी,चांगला विषय हाताळलात🙏💐✌️👍
नितीन पवार सर सल्युट....जबरदस्त भाग.....
Jagevarun ubh rahun salute ahe ya episode la aani GKG team la💪💯❤️🚩🇮🇳
तुम्ही शेतकऱ्यांच्या अडचणी लोकांना दाखवतात. खूप छान खरंच तुम्ही सगळेजण खूप चांगले आहात. चित्रपट निर्माते खूप चित्रपट काढतात परंतु शेतकऱ्यांच्या जीवनावर पिक्चर काढायला काही लोकांना वेळ नाही, तुम्ही मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी दाखवता खरंच खूप चांगले आहे, तुम्हा सगळ्यांचा खूप धन्यवाद,
संकल्पना तुमची मला आवडली सरकारला जाग आली पाहिजे शेतकऱ्याची
नितीन सर मानलं राव तुम्हाला काय विषय निवडलाय,खरोखर ही परस्थिती आहे पण काय करणार सरकार ला शेतकऱ्या पेक्षा उद्योग धंदे जास्त प्रिय आहेत. आपला आजचा एपिसोड हा सरकार पर्यंत पोचला पाहिजे
मानलं भावानो तुम्हाला खरचं शेतकरी आंदोलनाचा मुददा तुम्ही उचलला
अगदी मनातला विषय मांडला 🙏🙏🙏
शेतकरी तेव्हाच सुखी होईल जेव्हा ईलेक्शनला नोटावर मतदान होईल
लाख मोलाचा भाग दाखवला नितीन सर..... खूप सुंदर
खरी वस्तुस्थिती मांडली आज तुम्ही या भागामध्ये 🙏🙏🙏
हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. शेतकरी मिंदा नाही.💪💪💪
1 न विषय मांडला संतोष बापु अव्या
मस्त वाटल आज शेतकर्याचा विषय मांडला....
खरी परीस्थिती आहे ही शेतकरी कुटुंबांची 😥😥
सत्य परिस्थिती...
कोरी पाटी ला सलाम.