Vishwas Patil | मराठ्यांवर आरक्षण मागण्याची वेळ का आली?पानिपतकार विश्वास पाटलांची बेधडक मुलाखत| N18V
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- कुणबी नोंदी विश्वास पाटलांना सापडतात मग सरकारला का नाही? मराठ्यांवर आरक्षण मागण्याची वेळ का आली? पानिपतकार विश्वास पाटलांची बेधडक मुलाखत...
N18V | #marathareservation #vishwaspatil #manojjarangepatil #marathaarakshan #kunbicertificate #maratha #marathareservationagitation #vishwaspatilexclusive #vishwaspatilinterview #marathareservationstatistics #kunbimaratha #kunbicertificate #news18lokmat #kunbi #vishwaspatilonmarathareservation
#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
प्रचंड जातीचा अहंकार, भाऊ बंदकी, दुसऱ्या जातीचा द्वेष.. राजकारणाचा कंड ह्याने मराठा जातं देशोधडीला लागली
जरंगे पाटिल आपन विश्वास पाटिल याना सोबत घेउन्न आपन p m ho ya si am ya मंत्री असो यांचा वक्तव्य akun Yana खुप जानकारी आहे आणि ti सबूत सहित आपन। यांची मादत जरूर ghya
मराठा व कुणबी एकच आहेत सर आपण खुप छान माहिती दिली आहे आपले अभिनंदन
एक मराठा कोटी मराठा
मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
धन्यवाद सर खुप छान मुलाखत मराठा कुणबी समाजा बाबत.
सगळ्यात जास्त या कारखानदार ,संस्थाचालक व मराठा नेते यांनीच समाज देशोधडीला लावलाय.....
💯
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
@@aemssw2387चातुर्वर्ण्य व्यवस्था एक fraud आहे.
@@aemssw2387तुझ्या कपटी बामण फडतूस न महाराष्ट्रची वाट लावली आहे...
बामनाला मंदिरात full आरक्षण आहे..ते पण मागासलेले शूद्र आहेत अस म्हणायचं आहे का तुला..😂
@@ramgovindgunale2ही व्यवस्था आज प्रासंगिक नसली तरी समाजातील कामाच्या भूमिकेतून ही व्यवस्थाच स्थापन झाली
सरचे ऐकल्यावर असं वाटत की, श्रीमंत प्रथापित मराठाच गरीब मराठयांना लूटतो आहे..! माझं मन विषण्ण होत आहे..
अशी परिस्थिती प्रत्तेक समाजात आहे. एकदा नेता मोठा झाला की तो आपलं परक काहीच पाहत नाही. फक्त गरिबांची पिळवणूक करतो
@@vikas4483 प्रत्येक समाजात अस होत नाही, एखादं उदाहरण द्या मुंडे फॅमिली सोडून.....आणि मराठा समाज नेते सगळ्यांनाच लुटतात उदाहरण द्यायची सुद्धा गरज नाही
@@carname7391 बरोबर.
गरीब मराठ्यांना अक्कल नाही. जातीच्या नावाखाली राजकारणी आपल्याला येड्यात काढतात.
@@vikas4483असं काही नाही
आमचा माढा तालुक्याचा आमदार बबनराव शिंदे स्वतः कुणबीचे दाखला काढून आरक्षण वापरत आहे. आणि मराठा समाजाबद्दल तिरस्करणीय बोलतो आहे. त्यामुळे मराठा समाज प्रचंड चिडलेला आहे. ह्याला नेते जबाबदार आहेत.
त्याच्या ई ची गांग
लई हारमखोर आहे तो. त्याचा पोराला कुठ police भरती द्यायची.
तुम्ही त्याला या वर्षी पाढा बेहनचोद बबन शिंदे 7 वेळा आमदार झालाय या वेळेस माढयातील लोकांनी पाडा त्याला
जवळ जवळ सर्व राजकारणी लोकांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहेत हेच वास्तव आहे
एवढी जमीन, गायी,बैल,म्हशी सर्व काही भरपूर असताना हे सर्व मराठ्यांच्या हातून गेलं कसं ? ह्याचाही विचार गंभीरपणे होणं आवश्यक आहे.
हे सर्व गोरगरीबांना देताना पाटलांनी हात आखडला नाही म्हणून हे गेलय सर्व.. आणि विशेष म्हणजे मराठा नेत्यांनी कडीपत्त्यासारखा मराठा समाजाचा वापर केला.
Nav varit gamavl sagla
@dipakvaidya1127 .. Gadya udavalya, darva pilya, baya nachivalya , paisa udhalala
मराठा समाजाच अरक्षणाचे पानीपत उध्दव ठाकरेनीच केले आहे पवार आज्ञेने. ठाकरे नीच त्याचे सरकार आसताना आरक्षण घालवले ...
"एक कुणबी लाख कुणबी "अशी दुरुस्ती करावी आणि या पुढे "कुणबी आरक्षण "असे नाव आंदोलनाला द्यावे .ग्रेट व्यक्तिमत्त्व 10:37
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
@@aemssw2387 वैश्य,क्षेत्रीय, शूद्र, ब्राह्मण कांहीही नसतं. ब्रम्हदेवाला गरोदर कोण केला होता..ब्रह्माच्या तोंडातून, हातातून,पायातून कसे जन्मतात? चातुर्वर्ण्य व्यवस्था एक fraud आहे सर
छ्त्रपती शिवाजी महाराज यांना शूद्र मानल्या मुळे ब्राम्हणांनी राज्यभिषेक
नाकारला. राजेने कशी वरून गागाभट्ट
पुरोहित आणून राज्यभिषेक करून घेतला.
@@aemssw2387आंबेडकरला धेड म्हणनार का ? कोकणातील भागात महाराला धेडच म्हटले जाते . साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकात हाच शब्द वापरला आहे मग आंबेडकरला का धेड म्हणत नाहीत कारण हीच जात अनुसूचित जातीत समाविष्ट होते .
आंबेडकरचा बाप ब्रिटिश नौकर होता तर तो मागास कसा ? नोकरी करणाऱ्याचा मुलगा मागास आणि शेती करणाऱ्याचा प्रगत असे कसे ?
मी सांगतो ना लाल फितीचा कारभार, माझ्याकडे कुणबीचे पुरावे आहेत, मला 1 लाख मागत होते सर्टिफिकेट साठी, मी दिले नाही. आता सरकारने आदेश दिले तर मला कुणबीचे प्रमाणपत्र मिळेल अगदी कमी खर्चात. विशेष म्हणजे मला प्रमाणपत्र काढून देण्यासाठी पैसे मागणार मराठा समाजाचाच दलाल होता.
एक नंबर विश्वास पाटील सर... मान ऊंच होते असे मराठा लोक समाजा बद्दल बोलल्या बद्दल..
Thank you Bade sir... 🙏🙏
पानिपतकार विश्वास पाटील १९८६ च्या गॅझएटर मध्ये चोवीस पाने मराठे आणि कुणबी यांचे विश्लेषण आहे क्षत्रिय मराठे फक्त २% कोल्हापूर संस्थेतत आहेत तर मराठा कुणबी ९०% आहेत, माझ्याकडे ओरिजनल गॅझएटर आहेत, कुणाला अभ्यास करायचा असेल तर मी द्यायला तयार आहे
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
गॅझेट मध्ये असलेल्या नोंदी व्यक्तिगत नाहीत ती सार्वजनिक नोंद आहे
ते गॅझेट पाठवू शकता का
आमचे आजोबा कुणबी होते. वडीलांच्या दाखल्यावर मराठा आलं. हे कोणी केलं, तर शाळेत प्रवेश देणाऱ्या गुरुजींनी..
गुरुजी जन्म दाखल्यावरून जात लिहितील साधी गोष्ट आहे
Mazya vadilanchya tc var MARATHA hot ... mazya tc var kunbi maratha kel sir ni shalemadhe..
AS vatat ahe ki ... jat and dharm donhi document varun kadhun takav...No Caste No Religion..
होय बरोबर त्या वेळच मास्तर लय हुशार ४थी पास आता ते हाय नाही कोणास माहीत
शाळेत कोणतीही नोंद आहे ती मुलाच्या पालकांनी sangitalepramane मास्तर नोंद करतात. मास्तर ना मुलाच्या कोणत्याच बाबी महत नसतात. ज्या नोंदी झालेल्या आहेत त्याला आपले उच्च पणा चा मोह आडवा आलेला आहे.
सर म्हनतात ते खर आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोनत्या संघर्षाला तोंड द्यावे लागते ती तीथ गेल्याशिवाय कळत नाही.
सर,माझ्या वडिलांची त्यांना पुरेल इतके शेत होते. आम्ही चार भाऊ आहोत. आमच्या वाट्याला फक्त आणि फक्त दोन दोन च खाचरे आली आहेत. त्यामुळे आम्ही मजूरी केल्या शिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुलांना शिक्षण नाही. आरक्षण मिळाले असते तर कमीतकमी फी माफी होऊन त्यांचे शिक्षण झाले असते.
वडिलांनी त्यांना पुरेल एवढेच शेत असताना 4 पोरं जन्माला घातली हि त्यांची चुक, दोनच पोरं जन्माला घातली असती तर आज जे हाल होतात ते झाले नसते.
पाटील सरांचा अभ्यास तर दांडगा आहेच, मुलाखतकार पण उत्कट (passionate) आहे.
एकटे शरद पवार किती संस्थेचे तहहयात अध्यक्ष आहेत याचे वर एक व्हिडीओ करावा. संपत्ती एका च घराने किती ओरपावी हे बाहेर येईल
सदानंद मोरे यांची एक मुलाखत घ्या या विषयावर
मेरिट ची बुज राखा. विद्यार्थी कष्ट करून मेरिट मिळवतात. त्यांचे मेरिट चे 50% टक्के जागा कमी करू नका. मराठा आरक्षण सर्व आरक्षण 50% मध्ये बसवा.
ही मुलाखत सर्व वाहिन्यांनी दाखवावी. लोक भलतीकडेच भुई थोपटताहेत. आणी अनाजी अनाजी करत ओरडताहेत. त्यांना उत्तर कसे सापडणार.
Jatiy vad... Better government should remove both caste and religion on document then may be officially there is no proof who belongs to whom...
बडे साहेब तुम्ही या कालावधीत खुप छान बातम्या दिल्यात धन्यवाद
अशी वास्तव वादी मुलाखत दाखवल्या बदल धन्यवाद 🙏🏻
अहो साहेब हे जे आमदार संस्था चालक मराठे यांनी गरीब मराठ्यांना काहीच मदत केली नाही कारन हे जातीनुसार आपल्या मागे आहेतच पन दुसर्या समाजाला मदत केली ती मत वळवण्यासाठी याच योग्य उदाहरन म्हनजे शरद पवार
💯
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
@@aemssw2387 तुला मुद्दा समजलाच नाही आजही उदयन राजे संभाजी राजे यांना नकोय आरक्षन आरक्षन गरीब मराठ्यांना हवय ईथ 400 वर्षी पुर्वी च्या महाराजांचा विषय का समाज कीती बदलली 400 वर्षात महाराज नव्हते शुद्र पन आजचे मराठे शुद्रान पेक्षा वाईट अवस्था आहे हा मुद्ा कायम पेटतच राहनार
अगदी बरोबर आहे
कृतघ्न
Thank you Vilas, चर्चा घडून आणल्या बद्दल keep it up जेणेकरून कुणबी मराठा हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्र राज्य समजेल
खूप छान मुलाखत आहे असे आम्हाला संबोधित करा धन्यवाद जय महाराष्ट्र
साहेब प्रस्थापित मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणावर राजकारन केले आहे त्यामुळे गरीब मराठा आज भोगतो आहे
आगधी बरोबर भाऊ
या साहेबांनी आम्हा खेङयातील मराठा तरुणांनाच परिस्थिती जवळून पाहिले आम्ही एक पॅन्ट दोन शर्ट वर वर्ष वर्ष काढणार पोर अजूनही आहोत एवढी मराठ्यांची अवस्था आहे
हेच खरे वास्तव आहे
साहेब सत्तेत असले की, वाफ थंड असते का ? आणि ते पाय उतार झालू की,ती गरम होवून बाहेर येती का ?या मुळे लोकांमध्ये अ विश्वास निर्माण होतो.
कुणबी व मराठा एकच असतानां महाराष्ट्र शासन नोंदिंची शोधाशोध का करतय?
1999 ते 2014, 2020-2021 या काळात का नाही आरक्षण देण्यात आले?
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
@@user-ux3he1yc4vशिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
वर्ण व्यवस्थे नुसार मराठा क्षत्रिय आहेत
आता आम्ही कुणबी क्षत्रिय म्हणून नोंद करायची का?
मराठा ही जात नव्हतीच कुनबी हीच जात आहे.मराठा हा प्रांत वाचक शब्द आहे.
अस नाही आहे शिवाजी महाराज फक्त 96 कुळी मराठ्यांवर विश्वास ठेवायचा, "जातिवंत 96 कुळी मराठ्यांना हे काम द्या"... "जातिवंत 96 कुळी मराठ्यांना या मोहिमेवर पाठवा" असा उल्लेख त्यांच्या प्रत्रात आढळतो
Right...
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
@@veerrao977
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
Prantvachak shabd tumhich javal kela ki kuni ladla
Pn maratha lokch mhnyche na...aamhi khalchya jatiche nahi...aamhi bhari aahe...patil is brand vagire vagire....ata patil jr brand aahe....tr ha brand ka bhik magtoy mg aarkshnachi...tech smjt nahiye....mhne patil ala,patil is brand😅😅....i think they asking for reservation due to jelaousy of other castes.....
98% मराठे आधीपासूनच गरीब होते. 2% श्रीमंत मराठ्यांच्या मुळे गरीब मराठा स्वतः ला श्रीमंत समजू लागले. त्यांची श्रीमंती ही आपल्या मुलाबाळांच्या काहीच उपयोगाची नाही, हे यांना आता समजले आहे, म्हणून आरक्षण पाहिजे.
Kahihi khota naka bolu sarpanch gavatil garib lokankade bagnych nazara sagle tumchykade ahet
Sadawarte ch interview bagg
@@Videos-jx5wk बर्याच मराठा समाजाला जमीनी या कुळकायद्यामुळे मिळाल्या आहेत. फक्त काही लोकांना जास्त जमिनी होत्या. प्रत्येक गावात सरकार लोकांना जमिनी जास्त असत. हे लोक वेगवेगळ्या जातीचे असत. त्यांच्याकडे सर्व जातीतील लोक मजूरी करत. ही ग्रामीण परिस्थिती होती.
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
@@aemssw2387 साहेब शिवाजी महाराजच काय कोणीच शुद्र नाही. सर्व क्षत्रिय (क्षत्रिय म्हणजे शेती करणारे, मूळ शब्द खत्तीय आहे जो , सध्याचा खेती हा हिंदी शब्द झाला आहे) आहेत. शिवाजी महाराज हे सिसोदिया वंशी आहे, सिसोदिया हे गुहीलोत वंशी आहेत आणि पुन्हा गुहीलोत हे मौर्यवंशी खत्तीय आहेत. शुद्र कोणीच नाही, ही स्टेप पॅस्टोरीस्ट लोकांनी आपल्या आपल्यात लावलेली भांडणे आहेत. आपण सर्व एकच आहोत. आपल्या संस्कृतीत भेळमिसळ करून आपल्याला चुतिया बनवले आहे. आपले पूर्वज शिकलेले नव्हते , पण आपण तर शिकलेलो आहोत , मग हा डाव आपण ओळखला पाहिजे.
विश्वास सर पण या मराठा प्रस्थापिताना कोणी प्रस्थापित बनवल? 😂😂😂
त्यात वरून संभाजी ब्रिगेड सारखी संस्था काढल्या या प्रस्थापितानी. 😂😂😂
मनोहर कुलकर्णीने संभाजी ब्रिगेड काढले.
@@rekhasambhajisuryawanshi7349चूक. शरदराव पवार साहेबांनी काढली
खोट बोला पण रेटून बोला. 😂😂😂
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
@@rekhasambhajisuryawanshi7349
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
समाजात दरी आहे, कुणी खूपच श्रीमंत तर कांहीं खूपच गरीब
Mahatma gsandhi hynchya hatye nanter bramhnanana tumhi sampawaicha prayatna kelat. Accept kara adhi.
💩💩😁
सरकारी कार्यालयातील कागदपत्रे वरीष्ठ अधिकारी 10/12 वर्ष झाले कि ते रद्युत घातले जातात. नाहीतर तर जिळले जातात.
मराठी समाजाने एक राहिले पाहिजे पण तसे होत नाही समाजा मध्ये वाद भरपूर आहे
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
माझ्याकडे १९११ पासून सगळे आहेत पण सगळे मोडी मध्ये आहेत... कोल्हापूर मधील
नाशिक जिल्ह्यात शिक्षण संस्था ह्या मराठ्यांच्या आहेत. पण मराठा समाजाला काहीही मदत नाही. ते स्वतःच मोठे आहे. हजारो कोटी रु कमवतात.
1 मराठा विद्या प्रसारक समाज
2 क का वाघ संस्था
3 लोकनेते हिरे संस्था ह्या संस्था तील
मग बाळासाहेब आंबेडकर काय सांगत आहेत. की ह्या काहीं मराठा सरंजमदार.. किंवा निजामी मताठा नेते हे ह्यातली खरी मेख किवा अडसर आहे..😂😂😂😂
बाळासाहेब आणि बाबासाहेब आंबेडकर योग्य होते पण आमचे जे राणे सारखे पुढारी आहेत ना कमवून बसलेले ते आता बाकीच्या समाजाला पुढे येऊ देणार नाहीत
तो तर sc श्रेणी मध्ये स्थान द्यायला तयार आहे, ते मान्य होईल का तुम्हाला
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
@@amitbhauशिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
@@aemssw2387शिवाजी महाराज शुद्रच होते. त्यात न बोलायला काय झालं
विश्वास पाटील सर आपण खूप छान माहिती महाराष्ट्र समोर आणली. धन्यवाद सर 🙏🏻
विश्वास पाटील साहेब आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहात.. धन्यवाद
विश्र्वास राव, मी नम्रपणे प्रश्न करताे की, मराठ वाड्यात ह्या नाेदीं कमी का सापडतात. आपन जसा आैरंगाबाद, जालन्याच्या उल्लेख केला तेव्हा नांदेड, परभणी, बीड ची परस्थिती काय आहे? व ह्या नाेदीं गेल्या कुठे, व कारण काय, व त्यास कारण जवाबदार?
पानिपत मराठ्यांचे झाले असे म्हणणे चुकीचे आहे....पानिपत पेशव्यांचे झाले... मुरखानो विनाकारण मराठ्यांना बदनाम करू नका....
मोडी लिपी सोडून दिल्याने झालेले आणखी एक नुकसान.
चांगली माणसे नेहमीच योग्य विचार व्यक्त करतात. I respect Vishwasrao पाटील सर..He is a balanced thinker and a great writer.
.
12:14 12:14 ooik😊😊😂..😊😊😊
o😊oo
Viswas patil chi panipat hi kadambari ch ek imaginary aahe....ऐतिहासिक संशोधन करून लिहीलेली नाही ती.....
एकट्या गेवराई तालुक्यात दहा हजार कुणबी नोंदी सापडल्या, जरांगे पाटील म्हणतात, पण यापूर्वी अधिकारी उपलब्ध करत नव्हते!
Ur day uu
खुप छान मुलाखत आणि गरीब मराठा यांच वास्तव
अगदी बरोबर मराठा समाजात दरी आहे मोठे मोठेच होत आहेत त्यांना गरीब मराठ्यांचे देणे घेणे नाही.
सर्व आरक्षण आर्थिक निकषावर लागु व्हायला पाहिजे तेही सगळ्या जातींना
Sudama kota enjoy kara
अत्यंत सुंदर विषय घेतला असून माहिती सुदंर सगितली आहे
शरद पवार मुख्यमंत्री असतांनाच obc टक्का हा 14वरून 30टक्का नेल
खरय ! पाटील सर म्हणातात गावाकडची हीच स्थिती आहे
काहीच्या दूष्ट स्वभाव वृत्तीमुळे ह्या नोंदी दडपून ठेवल्या असाव्यात . काही ठिकाणच्या रेकॉर्ड टापटीपच्या निमित्ताने अडगळ म्हणून जाळून टाकले असावे .
विश्लेषण आणि अभ्यास त्यांचा छान आहे आरक्षण देण्याचे मला वाटते माझ्या मते तर दोन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे जातीनिहाय आर्थिक निष्कर्षावर ती सर्वांना आरक्षण लागू करणे मग तू कोणत्याही समाजाचा आर्थिक निष्कर्षावर त्याला आरक्षण चालू करणे दुसरा मार्ग आरक्षण देताच येत नाहीये सर्वांचे आरक्षण काढून घेणे कारण इथून पुढे हे कोणी मान्य करणार नाही की त्यांना 30% 25% मार्क पाडून ते आत मध्ये मी मराठ्यांची मुलं हे 80 82 ते 90% पाडून हे बाहेर मध्ये विनोद समाजामध्ये कीड निर्माण होईल अराजकता भरपूर माजल याच्यामुळे त्यामुळे वरील दोन पैकी एक निर्णय तिने घेणे गरजेचेच आहे आता
अरे दादा, जात नष्ट करायची मागणी करा, म्हणजे आरक्षण आपोआपच रद्द होईल.जात नसेल तर आरक्षणाची गरज नाही
॓॓॓ मराठा कुणबी पार्टी ॓ बनवून निवडणूकीला उतरुया.
प्रत्येक मराठा कुणबीने वर्गणी काढून सुशिक्षित मराठा कुणबी तरुणांना आपला आरक्षण प्रश्न सोडविण्यासाठी निवडून देण्याची शपथ घेऊया.
विश्वासराव गोंधळलेले आहेत ज्यांच्या साठी आरक्षण आहे' तो समाज ही अत्यंत गरीब आहे'
मग आता आम्ही मराठा समाजाने 96कुळी कुणबी म्हणवून घ्यायला पाहिजे
मराठा ही जात नाही प्रांत आहे , कुणबी जात आहे ,काही लोकांनी मराठा ही जात करून टाकली
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
पाटील सर यांनी जे हाल मराठ्यांचे झाले त्यांना सुद्धा भोगावे लागले आहेत त्यांना बोलताना त्यांची तळमळ होत होती. माझ्या डोळ्यातून पाणी आले.
सगळ्या मराठा समाजाला आरक्षण देन चुकीचं होईल. 4 ते 5 टक्का मराठा हा गरीब आहे. बाकीचे याचा फायदा घ्यायला बघतात. अन् आरक्षण भेटल तर हे श्रीमंत च गरीब मराठा वर dominate करतील
गुण्या सदावर्ते फकत भेटावा त्याच्या सकट त्याला जाळू... आता संयम संपला आता युद्ध
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
विश्वास पाटील यांची माहिती अगदी बरोबर आहे
विश्वास पाटील ह्यांनी चांगलं विश्लेषण केलं पण existing OBC मध्ये ह्या पेक्षा वाईट परिस्थिती आहे त्या बद्दल पण बोलल पाहिजे...
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
Economic development ROJGAR KAMAVA SEVA NEEDS
शिक्षण मोफत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे नकरण्याच खरं कारण काय याचा सामाजिक अभ्यास कसा आहे यावरही चर्चा व्हावी
याचा अर्थ इंग्रजांपेक्षा आपल्या स्वतंत्र देशातील राजकारणी हे इंग्रजांपेक्षा नीच आहेत यांनी फोडा आणि राज्य करा ही नीती वापरली त्याची सुरुवात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सुरवात केली
पाटील साहेब तुम्ही फार हालत दिवस काढले.मला वाटते प्रस्तापित तुमी म्हणता ते मराठा तरी आहेत का? जे 116 प्रस्तापित आहेत. त्यांना मराठ्यांनी राजकारणातून बाहेर काढा. ही हात जोडून विनंती आहे.
जे भुकेसाठी वाटेल ते सहन करणारा समाजाच्या जगण्याचं काय हाल होते .तो मुद्दा पाटलांचा विचारा.
तरुण मुलांनी पुढाकार घेतला पाहिजे,तरच बद्दल घडेल
भुजबळांच्या कानात बोळे घातले आहेत का?
त्या एकाच माणसाच्या डोक्यात भुंगा वळवळ का करतो?
पाटील साहेब तुमच्या म्हणयाने मराठा समाजाचे एवढे हाल आहेत तर मग इतर मागासवर्गीय यांचे तर काय हालअपेष्टा असेल त्यावर तर बोलायलाच नको मग
Patil Saheb
Ata Ek Navin Theory Mandaycha Chance Aahe
Sodu Naka
Maratha Samajachya Shikshan Sanstha Udyog Dhande Sahakari Banka Hya Sarwanche Malak Maratha Aahe Pan Prashasakiya Kabja Brahmin Samajacha Aahe
सध्या हिंदू मराठा मुलांच्या शाळा दाखवल्यावर बिगर मागास अशी नोंद केली जाते. हा निर्णय कोणत्या सरकारने व कधी घेतला हे पाहिले तर विश्वास पाटील म्हणतात त्याप्रमाने मराठा कुणबी लोक शोधता येतील व हा बदल कोणी केला हेही सापडेल. याचा खरा जनक कोण?
मराठे ही जात नसून तो व्यक्तीचं समूह आहे. हे सर्वात प्रथम आपण लक्षात घ्यायला हवे.
Patil Sir
Parkiya Akramana Viruddh Ladhle Tyana Arakshan Dyaycha Ka Nahi
Maratha Samajatil 33 Surnames Ase Aahet Je Pure Kshatriya Aahet
Jyani Dev Desh Ani Dharma Sathi Pran Panala Lavale Tyana Arakshan Dya
सर,आताचे ठग आणि त्यांचे पाळीव बगलबच्चे हे मान्य करतील का?
त्यांनी मान्य केले तर मग त्यांची दुकाने चालतील का?
सर खूपच महत्वाची माहिती,सलाम तुम्हाला 🙏
Vishwasrao Patil ह्यांना SRA चे CEO हे पद सांभाळता आले नाही ते काय आरक्षणा विषयी ज्ञान देणार.
आदरणीय विश्वास पाटलाना स.नमस्कार. आपले काम निश्चितच दिशादर्शक आहे.
खूप खूप छान अतिशय सुंदर मुलाखत पाटील सरांनी शासञ शुध्द विश्लेषण केल खूप खूप धन्यवाद
Respect to Vishwas Patil sir
50% open made marathe ahet na .te bahusankh 3:52 ya aslyne Ani samjik rity ucchy varniy aslyane te vegale reservation ka magtahey???
corruption. jo vibhagun janate paryant ala asta tyachya ne plots flat factorya, cars h
nete loka ani chamche lok karatat.
marathi netyannich maharashtrachya janate cha ghat kela aahe.
मराठा मराठ्यांना का आरक्षण देऊ शकला नाही .हा प्रश्न एकदम रोखठोक .
विश्वास पाटील बोलताना अगतिक झाल्या सारखे वाटतात
Well done Bade ji❤
ओबीसी आरक्षण मराठा समाजाच्या हकाच आहे
महाराष्ट्रातील सुशिक्षित वर्गाला राखीव जागा असाव्यात, असे वाटत आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी श्रमाचे महत्त्व हे कमी होत चालले आहे, त्यासाठी दर्जेदार उच्च शिक्षण व्यवस्था राबविण्यात सत्ताधारी वर्गाला काही अपवाद वगळता बिलकुल रस नव्हता.
सरकार ने ही माहिती घ्यावी व मराठा समाजाला आरक्षण द्यावे
पाटील साहेबांनी एवढी मेहनत घेतल्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार❤🙏
bhau - amhi deto arakshan shikshan swaunsthet - asa hot nahi baba. minority edu institutions madhe tyanna arakshan legaly deta yeta. mojority madhe nahi. tithe kaydya pranamane reservation dyava lagata.
खुप अभ्यास आहे सर तूमचा मन जिंकले तुम्ही
*शिंदे समिती काय फक्त हजार नोंदी सांगतेय.. आणि हे लाखो मध्ये आहेत म्हणत आहेत*
खुप खुप धन्यवाद साहेब.... खुप महत्त्वाची माहिती शोधली साहेब.... अशा महान व्यक्तींची गरज आहे समाजाला.....
patil sir, tell about the investigation of your corruption charges before the retirement from the govt of Maharashtra...
हो मी गूगल वर पाहिले आहे
खरंय
Maratha LEADERS cha RATRIS KHEL CHALU AHE.
बाबा साहेब आंबेडकरानी आरक्षन हे सामाजिक मागासलेला समाज आहे त्यांना आर्थीकाना नाही
Mag sonar kay arthik magas aahet kay tyana tar aarkshan aahe