@@navnathmetkari2585 बहुतेक लोकांकडे वर्षाकाठी भरलेला टॅक्स, महिन्याअखेरी असलेली चणचण, मुलांना सतत अभ्यास करा रे, पंधरा तास घराबाहेर राहून कॉम्प्युटर समोर कामं करणे, झोपण्या पुरते घरी येणे, इन्शुरन्स भरून संपलेल्या बँक बॅलन्स हे सगळं असतं. आणि प्रारब्ध प्रारब्ध करत जगणं असतं
आरक्षणाचा लाभ घेऊन ज्यांनी स्वत:ची आणि पर्यायाने कुटुंबाची प्रगती साधली आहे त्या त्या लोकांनी पुढील वेळेस स्वतःच्या समाजातील लोकांसाठी ह्या आरक्षणाचा त्याग केला तरच पुर्ण समाजाची आणि देशाची प्रगती होउन समानता येऊ शकेल.
परफेक्ट विश्लेषण. धन्यवाद. जात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देश अस्थीर राहील, अविकसित राहील. त्यासाठी जातीपातीचे उच्चाटन करण्यासाठी एखादी आघाडी उघडली गेली पाहिजे. मा. शिरसाठ, मा. प्रभाकर गायकवाड यांच्यासारख्या प्रामाणिक समाजसेवकांची आज देशाला गरज आहे. आरक्षण द्यायचेच असेल तर वर्षाला चार लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरजवंताला द्या. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे. यासाठी मोठे आंदोलन करावे लागेल. मी नेहमीच जातींच्या उच्चाटनासाठी आपल्या बरोबर आहे.
🙏सरकारी नोकऱ्यांमधील सुरक्षितता, ऐषोआराम, मलई हे फॅक्टर कसे काढून टाकता येतील हे पाहिले पाहिजे व तशा उपाययोजना केल्या पाहिजेत. त्याशिवाय सुधारणार नाहीत लोक.
British lokani tya soyi chalu keleyat Karan officers loyal rahvet tenchay sobat Ani jastit jast desh loot karta hyava Bina problem..aplacha deshychi seva karayla IPS ias la cr rupees cha Bangla Dene,baki sarv seva dilya mule toh baherchya duniyet Kay chalu aahe bagel ka?? Soyi suvidha madhe ramun javun tel Ky padel janata Kay jagte ka marte
@@saksheevasudev7014 त्याचा जात पत जी घाण आहे त्याच्याशी काय संबंध?? मुलीला कोणाबरोबर लग्न करावास वाटत हा तिचा प्रश्न आहे.मुसलमानशी करेल नाहीतर पारशी ख्रिसचन शी तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. समजलं. जाती पातीच्या घाणीशी संबंध काय?? बर त्यांचा धर्म आहे आमचा कुठे आहे?? कळलं काय रे बाळा.
राखीव जागेचे तत्व मान्य केल्यास समानता येईल असं मानणारा एक वर्ग होता व आहे. ह्या तत्वामुळे समानता आली का? हा प्रश्न कुणालाही पडला नाही. समाजात द्वेषाची भावना रूजवण्यात हे तत्व यशस्वी झाले.
घटनेत नमूद केल्या प्रमाणे तंतोतंत आरक्षण फक्त दहा वर्षे दिले असते तर आज ही परस्थिती च निर्माण झाली नसती राजकीय दुकानदारी मोडीत निघेल या भितीमुळे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी काही राज्यात बर्याच जातींना ओबीसी मधे टाकून त्या जातींच नुकसान केले.आज लोकसंख्या खुप झाली त्यामुळे मतांसाठी स्वार्थी राजकारणी लाभ घेतलेल्या ज्या जाती आहेत त्यांना वगळुन वंचित जातींना आरक्षणाचा लाभ फक्त दहा वर्षे द्यावा तरच शक्य आहे.
मुळात जातीच्या राजकारणातून धर्माच्या राजकारणातून देशाची प्रगती होउ शकत नाही. पण या विषयात भारत खुप पुढे गेला आहे. यामुळे आता परिणाम भोगणे क्रमप्राप्त आहे.
@@abhijitmehta172 समाज आर्थिक आधारावर एकमेकांकडे पहात नाही. जाती ह्याच आर्थिक विकासात हजारो वर्षे अडथळा होत्या. काहीच जातीचे लोक शिक्षण घेत होते. त्यामुळे हा मुद्दा जात सोडून पाहता येतच नाही.
@@rahula4815 त्याकरिता 70 वर्षे आरक्षण दिलेच की.. 2000 पर्यंत आरक्षण हे कमीपणा समजायचे.. पण नंतर लक्षात आले की आरक्षण मुळे आर्थिक उत्कर्ष होत आहे... त्यामुळेच प्रत्येक जण त्याकडे आशेने पहात आहे.... आणि प्रत्येक जण जात आरक्षण पहात राहिले तर येणारे दिवस.. जातीय भांडणे चालू होतील.. आता पूर्वी सारखे दिवस फार कमी राहिले आहेत.. हल्ली माणूस जाती पेक्षा त्यांच्या कडे असलेल्या पैसा कडे पहात आहे
@@abhijitmehta172 not 70, only 34 years. The cast based discrimination is still rampant everywhere. Poor people are still mostly the ones who are supposed to get reservations. And that too are poor because of the cast. It’s so modern to think casts have gone now.
@@rahula4815 आर्थिक दुर्बल घटक.. तेच तर सरसकट जातीवर आरक्षण नकोच आहे.. नाहीतर भुजबळ सारखे स्वतः ला अजून ओबीसी समजतात.. आणि त्यांच्या सारखीच त्याचा फायदा उचलतात .. जे खरच गरीब आहेत.. खेड्या पाड्यांवर आहेत.. त्यानाच आरक्षण दिले पाहिजे
ज्याची अर्थिक परिस्थिती बिकट असेल ,त्यानी या भारतात प्रथम जन्मलेल्या एका अपत्यांवर समाधान माना ,हा देशापेक्षा तुमच्या सफल जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे .या निर्णयानुसार मी सुखी झालो आहे .
**** लोकशाही ,घराणेशाही ,लबाडशाही, स्वार्थशाही, नेतेशाही...म्हणजे काय ? *** १.1947 ला भारत स्वतंत्र झाला व भारतात लोकशाही अस्तित्वात आली. २. लोकशाहीचा मूळ उद्देश लोकांना सुखी ,समृद्धी, स्वावलंबी व स्वाभिमानी बनवणे हाच होता.. ३. दुर्दैवाने 75 वर्षे झाली पण अजूनही हा हेतू साध्य होताना दिसत नाही. ४. लोकशाहीचे रूपांतर राजकारणात झाले, नेते , उद्योगपती श्रीमंत झाले, पण जनता मात्र गरीबच राहीली. ५. आता काहीतरी योजना आणून गरीब जनतेला अर्ज भरायला लावणे, सरकारी मदतीवर अवलंबून ठेवणे, दिशाभूल करणे असेच काम चालू आहे म्हणजे जनता भिकारीच आहे अजून सुद्धा.. ६. पूर्वी लोकांवर अन्याय झाला की परमेश्वर मानवी रूपात येऊन लोकांच्या अन्याय दूर करत असे.. उदाहरणार्थ श्रीकृष्ण , श्रीराम किंवा आत्ताच्या काळातील शिवाजी महाराज, महात्मा गांधी , अण्णा हजारे ७. आत्ताच राजकारण म्हणजे गरीब जनतेला मूर्ख बनवून हुशार व लबाड राजकारणी फक्त सत्तेसाठी भांडत आहे.. लोकांच यांना काहीच देणं घेणं देणं नाही असं वाटतं.. ८. जनतेच लोकशाहीतील योगदान - • मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, कर्ज काढून शिक्षण घ्यायचं , नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, भूक लागली की रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी.... ९. राजकारणींच लोकशाहीतील योगदान - • फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, पुतळ्यांच राजकारण, ..26 जानेवारी, 15 ऑगस्टला देशभक्तीच नाटक, भारत माता की जय..जय शिवराय.. जय श्रीराम.. जय महाराष्ट्र.. घोषणा देऊन लोकांना मूर्ख बनवायचं, 75 वर्ष झाली तरी राजकारणी लोकांचे हे पारंपारिक डावपेच लोकांना अजूनही समजत नाहीत..? ही कसली लोकशाही व राजकारण? १०. राजकारण व घराणेशाहीमुळे काय होतं हा पैसा स्वतःच्या मुलाबाळांना व स्वतःची घरं मोठी करण्यासाठी वापरला जातो, आमचा विरोध घराणेशाहीला नाही तर जनतेचा पैसा स्वतःच्या मुलाबाळांना मोठा करण्यासाठी वापरला जातो यासाठीच आहे. 11. दीडशे वर्ष भारताला इंग्रजांनी लुटलं आता ते काम आपलेच राजकारणी करत आहे.. 12. त्यामुळे भारतीय लोकशाहीला नेमक काय म्हणायचं ? लबाडशाही , स्वार्थशाही, नेतेशाही.. जिथे फक्त नेत्यांचे व त्यांच्या मुलाबाळांचे कल्याण होते.. १३. माझं राष्ट्रपतींना आव्हान आहे की त्यांनी पाच वर्षासाठी राजकारण बंद करून समाजकारण देशांमध्ये लागू कराव...( समाजकारण म्हणजे निस्वार्थी व विना मोबदला समाजाची सेवा )... मग बघू किती लोक सत्तेसाठी भांडतात..? १४. सत्ता आणि पैसा हेच आत्ताच राजकारण.. आणि त्यांचा तमाशा टीव्हीवरून फुकट बघणे हीच आत्ताची लोकशाही... १४. आपला जन्म हा फक्त घ्यायसाठी नाही तर देण्यासाठीही असतो हे राजकारणी लोकांना कधी कळणार..? जनतेचा पैसा लुबाडून मोठे झालेले राजकारणी गरीब व सामान्य लोकांचा कधी विचार करणार..? जिथे लोकांची प्रगती होत नसेल तर ती लोकशाही काय उपयोगाची ? हीच ती वेळ - लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची- १.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा.. २. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा... Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth..? ***आपल्याला जर पटत असेल तर सर्वत्र शेअर करा.. जनजागृती करा ...देश वाचवा..*** Sincere thoughts by Amit Pustake Issued in the national interest Who am I? (father of the nation) Mission - Wakeup & Educate India 1st battle(1947) - Independent India Next battle(2023) - Prosperous India let the Game Begins... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@@रोशनब्राह्मण नेत्यांच्या व जनतेच्या अज्ञानामुळे लोकशाही अपयशी होत आहे.. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य तरुणांना सोशल मीडियाद्वारे जनजागृती करावी लागते आहे..
आज जर डॉ बाबासाहेब आंबेडकर हयात असते तर मला त्यांना एकच प्रश्न विचारावासा वाटेल तो असा की, तुम्हाला खरंच वाटतं की, तुमचा कल्पनेतील जात विरहित समाजव्यवस्था अथित्त्वात आली आहे, किंवा येऊ शकते किंवा त्यादृष्टीने योग्य प्रयत्न चालू आहेत?
अरे विनोद शिरसाठ १९५४ पासुन जातनिहाय जनगणना झालीच नाही व ती जाहीर झाली नाही, ती झालीच पाहिजे काही फूट बीट पडत नाही.. अजूनही जाती व्यवस्था नुसार arrange marriage होतात maximum पक्ष शी देणं घेणं नाही पण कोणाचा किती वाटा आहे आहे हे पहायची गरजच आहे..
मा शिरसाट साहेब अगदी सुंदर विवेचन अगदी बरोबर आहे जातींवर आधारित आरक्षण दिल्याने ग्रामीण भागात असंतोष वाढत आहे शासकीय कार्यालयात जातीय गट तयार होत आहेत हे भविष्यात फार घातक आहे जात निहाय जणगणना केल्याने भविष्यात फार घातक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होणार आहेत
"... या देशात प्रत्येक जातीत आणि प्रत्येक रचनेत आपापल्या विशेषाधिकारांचे रक्षण करणारे ब्राह्मण तयार होतात. हाती मिळालेले कालबाह्य कुरण त्यांना सोडायचे नसते....."- नरहर कुरुंदकर
Reservation demand from upper caste is primarily because of cost of education due to rampant privatization and lack of employment opportunities in government sector again due to privatization and most importantly losses in agriculture sector. Marathas, jats, Patels were agrarian castes and till the farming was making profits nobody demanded reservation. It is the major failure of affordable education and employment opportunity with an assurance of upward social mobilization. He missed this very important point. Reservation is very simple tactic to address the very complex problems.
Absolutely right. Govt. should make all education free to all the citizens of the country. For this govt. can charge the another tax for education to cover the cost of education. Education should be made basic and fundamental right of all the citizen.
पहिले कायदा वाचा ..... ज्ञान घ्या.त्यानंतर आपले मत द्या.उगाचच विरोध करायचा म्हणून करू नका.विषय माहीत करून घ्या. ज्या छत्रपतींचा डीपी लावलाय ते ज्ञान पंडित होते...त्यांचं नाव खराब करू नका ....तेवढं तरी भान असू द्या
कोणी धर्माचे राजकारण करुन सत्तेवर आले, तर आता कोणी जातीचे राजकारण करून सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोन्ही गोष्टी राष्ट्रीय एकता तोडण्याच्याच आहेत. फक्त डावपेच वेगळे.
मुळात आरक्षण का आणि कधी आणि कशामुळे देण्यात सुरू झालं याचा विचार करा , आणि राहिला देशातील ऐकते चा प्रश्न या देशातील उच्च वर्णीय लोकांच आणि मुलसमानच खूप चांगलं जमत अगदी रोजचे उठ बस आहे आणि लाड ही केला आहे करत आहेत। भारतात पाकीस्तान निर्माण झालं मजबूत होत आहे देश विरोधी घोषणा देतात , देव देवतांचे विटंबना करतात, तिरंगा मनात नाहींत। अस असताना ही यांच्या पेक्षा सगळ्यात जास्त त्रास बहुजन दलित गरिब शोषित जाती विनाकारण त्रास सहन करतोय। पण कधी देश विरोध केला नाही
देश विखंडित होता म्हणून परकीय आक्रमणे होत राहीली, मग आक्रमण इस्लाम धर्मियांचे असो अथवा गोरे, ख्रिश्चन धर्मियांचे असो. देश पुन्हा नव्याने विखंडित झाला तर काय होईल. ????
इतिहासाची पुनरावृत्ती होईल असे दिसतयं. आणि दुर्दैवाने पुन्हा देशाचे विघटन होईल. आपल्याकडेही माझा, तुझा , गाझा , त्याचा , west bank, east bank, north bank , south bank , south east bank , north east bank असे तुकडे होतील आणि याला आरक्षणावर राजकारण करणारे सध्याचे राजकीय नेतृत्व जबाबदार असेल.
Sarvat talented brahman parasi Jain Gujarati mulech Bharat mata pragati karat ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
शिरसाठ साहेब, आज तुम्ही जबरदस्त बोललात, तुम्हाला साष्टांग प्रणाम...🙏 तुमच्या समाजवादी विचारांचा मी विरोधक आहे पण आज तुम्ही बोललात ते अतिशय महत्वाचे आहे 🙏
@abbypun100 itar lokanchys tulnet general lokana 50%resarvation hote ani urlele 50% SC st OBC vjnt je 15% ahet tyana 50% evdhe varsh ata 10%open la arakshan vadhavle kay kheli keli BJP government ne sarv andolane (maratha,gujjar,jaat...etc)10% gundhal Li ani sawarnana ankhi extr 40%tasech thevle Mag sanga kon malai khatay
खूप सुंदर विश्लेषण आम्ही 100% सहमत आहोत परंतु एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे लोकसंख्येची वाढ आणि त्याचे दुष्परिणाम हे आरक्षण प्रश्नाला सुद्धा लागू आहे धन्यवाद
शिरसाटसर आपले .आरक्षण . व जातीनिहाय जनगणना करणे म्हणजेच जाती जातीत भविष्यात वाद वाढतच राहणार. शासन एका बाजूने जातिभेद करू नका दुसऱ्या बाजूने ॲट्रॉसिटी कायदा करणे योग्य नाही. त्यासाठी समान नागरी कायदा कराच. त्याशिवाय दुसरा पर्याय नाहीच.
१९३१च्या गणनेची आकडेवारी जाहीर करायला हवी आहे .१९४७पासून कोणत्या जातीतील किती ट्क्के लोकानी लाभ घेतला हे सुद्धा जनतेला जमजावे !प्रथम श्रेणी ते चतुर्थश्रेणी ४ गटात मिळावी . वंचीत जाती ना लाभ मिळावेत . कोणत्या जातीची लोकसंख्या वाढली किंवा कमी झाली हे समजेल .
नावाप्रमाणेच याच्या बोलण्यात विनोद आहे..😂😂.......खरी गोष्ट अशी आहे की समाजात फूट आहे कारण हजारो जाती आहेत......मग जात नाहीसे करयचा विचार सांग....आरक्षणामुळे फूट पडते असे कसे ? फूट जाती मुळे पडते......तसेच अमुक जात श्रेष्ठ तमुक कनिष्ठ हे कोणी ठरवले ? याच्या वर पण भाष्य कर....कुठले लोक कुठल्या परिस्थिती मधे आहेत है समजायचे असेल तर जात निहाय जनगणना गरजेची आहे.....नसेल तर जात मानू नका म्हणून सांगायचे...
सरकारने कितीही चांगल्याप्रकारे विकासाच्या योजना आणल्या परंतु स्थानिक राजकारण अंमलबजावणी करणारे जर प्रामाणिक नसतील तर विकास योजना गरजूंना मदत मीळत नाही व ते वंचित राहतात.
जातीजाती मध्ये भांडण होत असेल सरकारी नोकरी वरून. तर सरकारी नोकरीची value कमी करा. पगार आणि सुविधा कमी करा. Permanent system बंद करून टाका असं खेदाने म्हणावं लागेल.
जातीअंत झाला पाहीजे हे म्हणणारे फुरोघाणीच जातनीहाय जनगणना करण्याचा आग्रह धरतात.मंडल आयोगाने हिंदु धर्मात जातनीहाय फुट पाडण्याचे उत्तम कार्य केलय.हे कोणाच्या लक्षात येत नाही. हिंदु धर्मात फुट पाडणारा मंडल आयोग लागु केल्याबद्दल कोणी कोणाचा सत्कार केला.
अनुसूचित जाती मधील एका विशिष्ट जाती नी सगळ्यात जास्त फायदा घेतला आहे, त्यामुळे मागासवर्गीय लोकांतली सगळ्यांना फायदा झाला नाही, हेच लोक धनिक झालेले आहे, हेच लोक इतर लोकांनां तुम्हाला मागास ठेवलं म्हणून चिथावणी देतात जेणे करून त्यांचं श्रीमंती इतरांच्या लक्षात येऊ नये
Tech tech lok reservation ghetat aani baakichya na boltat ki kahi dilech nahi mara dagad Kara dangal . SC ST IAS IPS IRS DOCTOR ENGINEER MP MLA Class 1 Clas 2 , Businessman che Por pori Reservation ghetat , jaativar sagle free madhe milte. Te baakichya na bhadkvtat . ST che reservation tar MEENA khatat sagle rajashthan che , centre madhe
नमस्कार आरक्षण लागू झाले त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परीणाम याचे वस्तुनिष्ठ चिकित्सा आवश्यक आहे. खरतर हा प्रश्न जास्त किचकट होण्यासाठी आरक्षण नाही. तर काही विशिष्ट जातींना पदोन्नती मधे आरक्षण वर्ग 1 पर्यंत आहे. हे खर दुखणे आहे. खरतर प्रवेशापासून तसेच वर्ग 1 व 2 मधे सरळसेवेत प्रवेश तेथे पण 50% आरक्षण आहे. त्यामुळे हे दुप्पट होत आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यावर आज ए. सी. किंवा ए. टि मधील लोकांची सरासरी संख्या आज 50% जास्त होत आहे. प्रश्र आहे ज्यांना शिकायचे आहे त्याला संधि मिळेल? शासकिय सेवेमधिल सोयी सवलती एकत्र बंद किंवा काही प्रमाणात 50% कमी कराव्यात. जसे प्रचंड सुट्या पगारी सुट्या निवृत्त वेतन सतस मिळणारा महागाई भत्ता. वेतन आयोग बंद करावे. पदोन्नती मधिल आरक्षण तात्काळ बंद व्हायला हवे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश पारीत केले आहे. संविधानाची पाईक हे मान्य करतील ही आशा करु या. धन्यवाद चर्चा मोकळेपणे झाली. शुभेच्छा आणि सदिच्छा
reservation ne ka OBC/Maratha etc. lokanna padava basaycha ahe? jevha 123 jaga merit ne bhartil tevha desh pragati karel asa nahi ka vatat? Reservation cha magni peksha sampurna reservation hatao hi magni ka nahi hot?
When you give some benefits to some people, it is always at the cost of loss to some other people. When you say some people benefitted and prospered because of reservation, some others would have lost their opportunities
जातीनिहाय आरक्षण कायमच बंद झालं पाहिजे 🙏 आरक्षण हा विषय स्वतःच खूप मोठा भेदभाव करतोय 💯 ह्या विषयामुळं आजपर्यंत हुशार आणि लायक व्यक्ती मागे राहते 🙏नकोच आता जाती आरक्षण
1:41 पाटील साहेब , ग्रामीण भागात या, मागासवर्गीय समाजाची स्थिती आपल्याला दाखवतो . आदिवासी भागात आदिवासींची काय स्थिती आहे, हे महराष्ट्र भ्रमण करून माहिती मिळवा भाऊ. मी २५ वर्षांपासून ग्रामीण भागात कार्यरत आहे .
तुम्हाला भारतीय समाजाची माहिती दिसत नाही. एक तर तुम्ही सधन असाल नाही तर शहरात रहात असाल. तुम्हाला अनुभव हवा असल्यास शहरातल्या कच्च्या घरामध्ये जाऊन बघा.
नक्कीच समाजात फूट पडत आहे जाती कोणी सोडायला तय्यार नाही जाती घट्टा झाल्या आहेत vatanukul घर बँका गाडी असलेले जात आणि आरक्षण सोडायला taiyar nahi yaanukeyvsanajaat asuya bhed nirman hot ahey
आपल्या म्हणणे प्रमाणे राजकारण्यांनी काय करायला पाहिजे होते ते सांगा . आर्थिक निकष ??? सध्या उत्पन्नाचा दाखला कसा मिळवला जातो ते पाहावं . ८०% below poverty आहे हे खरे आहे काय ??? जन्माने जात आहे तो धंदा व्यवसाय केला जातो काय ???
@@SahilRao12234 arakshan ani fees cha samandha nahi hyavar bollo.. Ani arakshan ha hakka nahi . Supreme court cha decision ahe . Tasech samvidhanatla article 16 pan vacha.
मुस्लिम आकरांतांनी हिंदूंचे धर्म परिवर्तन केले जात परिवर्तन केले त्यातून ही आकडेवारी जात जनगणना कळेल ईंग्रजांनी पण तसेच केलेले आहे ऊदाहरण औरंगजेबाने काय केले धर्म बद्दल जाती बद्दल
Tried in HAL , Mahavitaran etc after graduation due to Hindu Maratha never got shortlisted, most Hindu Maratha with high qualification are in private sector
Dear Vishal, Study more. One day you will be selected. You are not selected not because of your caste but because other students got more marks than you. We have to put more consistent efforts till you get the success. All the best.
They are talented then how come they are not in government? Everything burns down on the scores with respect to religion quota.As it is the percentage based on population.. This decision is taken based on government survey
सगळ्या राजकीय पक्षांचे लक्ष व्होट बॅंकेकडे असल्याने आरक्षणाचे विरुद्ध एकही पक्ष बोलणार नाही .सध्याचे आरक्षण बंद करुन सगळ्यांसाठी आर्थिक आरक्षण लागू करावे तरच समस्त जनतेला लाभ होईल व बोगस लाभार्थी बंद होतील .
मुळात राजकीय आरक्षण हे कोणत्याच जातीला देण्यात येऊ नये, कारण किती आरक्षित राजकारणी सत्तेत आल्या नंतर आपल्या समाजासाठी बोलतात..आता हेच बघा ना महाराष्ट्रात सर्वात जास्त मराठा आमदार, खासदार असून किती जण त्या समाजाच्या बाजूने उभे आहेत...पण सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण असलेच पाहिजे....आज पीएम कार्यालय, असो की राष्ट्रपती कार्यालय असो किती वरीष्ठ अधिकारी हे मागासवर्गीय आहेत जे आरक्षण वर्गातून आले आहे......शैक्षणिक आरक्षण सर्वच समजाला असले पाहिजे.......
23 मार्च 1983 नव्हे 23 मार्च b1994 ला तो काळा मराठा समाज विस्वास घाती GR निघाला ..मराठा हे कुणबी आहेत हे सत्य आहे..बऱ्याच लोकांना पूर्वी पासून माहित आहे पवार आणि भुजबळ नी मंडल आयोग ने 14% आरक्षण दिले असताना 14% आरक्षण पात्र समाजास आणखी फुकट 16% आरक्षण देऊन टाकले जे मराठा समाजाच होत या कायम मराठा समाजाबद्दल द्वेष आणि वाईट विचार असलेल्या लोकांनी हे कांड केले आहे 1994 ला...1994 ला शरद पवार .. मुख्यमंत्री आणि 1994 लाच मराठा समाजाच आरक्षण दुसऱ्यांना वाटलं त्याचा GR निघाला त्या वेळी छान भुजबळ हे गृहनिर्माण मंत्री आणि त्या सोबत ओबीसी कल्याण मंत्री होते तो GR निघताना.. मग लोकांनी अंदाज लावावा की आरक्षण पण लपवण्याचा भरपूर प्रयत्न झाला होत आहे. कुकर्म केलेले .सत्य किती ही झाकलं तरी लपणार नाही...याच मता चे स्वार्थासाठी काढलेल्या GR मुळे. मी स्वतः आणि माझ्यासारखे लाखो गरीब मराठा मुल जी सर्व जातींतील गरिबांची सेवा करू शक ले अस ते असे प्रामाणिक, हुशार शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे मुळे होऊ शकले नाहीत .. समाजाच नुकसान झाले.... ते 1994 पासून सुरु आहे........ खरंच सत्य मांडले आणि भ्रष्ट आणि घाणेरडा राजकारणी..... लाख तोफांची सलामी...आणि आता मराठा आंदोलक यांनी 1994 चा मराठा समाजाचा घात करणारा आणि मराठा समाजाच 16% आरक्षण फुकट ओबीसी ना वाटून टाकल त्याची श्वेत पत्रिका काढा म्हणून सरकार वर दबाव टाका...मराठा समाजच 1994 चे GR मुळे देशोधडीला लागला..त्यामुळे 1994 चे कुकर्म बाहेर आले तरच मराठा समाजाचं आरक्षण सोप होईल मित्रानो नाही तर पुढील पिढ्या ही वाया जाणार यांचे लाढ केले आणि यांचेबद्दल चमचे गिरी केली तर पिढ्या बरबाद होतील .1994 चा घोटाळा बाहेर आला तरच मराठा आरक्षण समस्या सुटेल आणि ओबीसी ना ही हे सत्य माहित होईल... लागा कामाला.. याचा हिशेब मिळाला पाहिजे लोक शाहीत माहितीचा अधिकार ही आहे... मराठा हे कुणबी आहेत हे जगाला माहित आहे पण..1994 चे कांड झाले त्या भ्रष्ट कुकर्म आणि निर्णय याची पाठराखण सर्वच राजकीय पक्षांनी केली आणि ते तसेच चालू ठेवले त्यात आताचे सत्ताधारी आणि मागचे सगळे लोकांचे हात बरबटले आहेत..त्यामुळे सगळे गप्प आहेत..पण कुकर्म बाहेर येणारच...... या लोकांनी अन्याय केला आहे हे सत्य आहे..
सेंकुलर सरकारणी फक्त जाती भेद टिकवण्यासाठी आरक्षण आणि ऍट्रॉसिटी टिकवून ठेवला आहे सरकारी कागदातून जात गेली तर 3 पिढ्यात जात संपेल पण ती टिकवण म्हणजे हिंदू भेद फूट डालो राज करो नाहीतर मुस्लिमांत आणि इसाई लोकांत कधी जाती शोधळ्यात का? कारण त्याचं ऐक्काथा मत मिळतात म्हणून त्यांच्या जाती विषयी नाही बोलायच फक्त हिंदूं विषयी बोलायच
काही ठिकाणी एखाद्याचे म्हणजे आरक्षण वाल्याचे शिक्षण कमी असून सुद्धा तो माणूस अनुभव नसताना वरच्या पोस्ट ला जाऊन बसतो . आणि त्याच्या पेक्षा जास्त शिकलेला आणि अनुभवी माणूस त्याच्या हाताखाली काम करतो. आणि त्या मूर्ख साहेबाला सलाम करतो ज्याला काहीच अनुभव नसतो. यावेळी संत मीराबाई च्या करम कि गती न्यारी संतो या भजनाची आठवण येते. मुरक तुम राज दियत हो, पंडित फिरत भिकारी , आणि संत गोरा कुंभाराचा अभंग विठ्ठला तू वेडा कुंभार करम कि गती न्यारी संतो ua-cam.com/video/-ygH9dAJeL4/v-deo.htmlsi=PI-cMRjO6sEZH2wJ
देशाच्या लोकसंख्या बाबत कोणता आकडा बोलला जातो 140 करोड तर हे झालेच पाहिजे की ! आणि 1931ला जनगणना सुरूवात झाली बोलताहेत तर तेव्हा किती लोकसंख्या होती आता किती आहे
भारतातले आरक्षित लोकं आणि त्यांचे पगार व असलेली प्रापर्टी, गणना व्हावी.
अगोदर अनारक्षित लोक स्वतःहून संपत्ती ची माहिती द्यायला तयार व्हायला पाहिजे मोठा भाऊ या नात्याने
लोकप्रतिनिधींना मिळणारा प्रचंड लाभ हे सत्तालालसेचे मुख्य अराजकतेचे कारण संपवणे शक्य आहे का?
@@navnathmetkari2585 बहुतेक लोकांकडे वर्षाकाठी भरलेला टॅक्स, महिन्याअखेरी असलेली चणचण, मुलांना सतत अभ्यास करा रे, पंधरा तास घराबाहेर राहून कॉम्प्युटर समोर कामं करणे, झोपण्या पुरते घरी येणे, इन्शुरन्स भरून संपलेल्या बँक बॅलन्स हे सगळं असतं. आणि प्रारब्ध प्रारब्ध करत जगणं असतं
50 takke open aarashan babat che Kay he sanga
सरकारी नोकरी साठी आठापीठा का ? याच्यातच ऊतर आहे. महसुलाच्या ७०% पगार ऊरलेल्यात भ्रष्टाचार .
एकदम बरोबर आहे.
आरक्षणाचा लाभ घेऊन ज्यांनी स्वत:ची आणि पर्यायाने कुटुंबाची प्रगती साधली आहे त्या त्या लोकांनी पुढील वेळेस स्वतःच्या समाजातील लोकांसाठी ह्या आरक्षणाचा त्याग केला तरच पुर्ण समाजाची आणि देशाची प्रगती होउन समानता येऊ शकेल.
जातीय जनगणना आवश्यक आहे.सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक न्यायासाठी आवश्यक आहे
मराठा आरक्षणावर लढणर्या ची पण मुलाखत घ्यावी ही विनंती! मराठा समाजाची मागणी ही पूर्णतः चुकीची नाही... त्यांचा मागणीत पण अर्थ आहे!
आरक्षणाचा फायदा खरोखर पीडित आणि गरीब लोकांना होत आहे का? की मोठे धेंड फायदा उचलत आहेत
Zhaa Asta tar aaj arashan sample aste, magchya 70 varshahun adhik clay reservation
हो ना
तु कोण आहेस भडविच्या ?
तस पाहिले तर अखिलेश यादव परिवार ला आरक्षण दिल पाहिजे काय
आहेच की?
परफेक्ट विश्लेषण. धन्यवाद. जात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देश अस्थीर राहील, अविकसित राहील. त्यासाठी जातीपातीचे उच्चाटन करण्यासाठी एखादी आघाडी उघडली गेली पाहिजे. मा. शिरसाठ, मा. प्रभाकर गायकवाड यांच्यासारख्या प्रामाणिक समाजसेवकांची आज देशाला गरज आहे. आरक्षण द्यायचेच असेल तर वर्षाला चार लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरजवंताला द्या. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे. यासाठी मोठे आंदोलन करावे लागेल. मी नेहमीच जातींच्या उच्चाटनासाठी आपल्या बरोबर आहे.
आर्थिक निकषावर आरक्षण ऑलरेडी आहे. आरक्षण हे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण हे तीनही फॅक्टर चा विचार करून दिले आहे.
ua-cam.com/video/mas1ZZHwQeg/v-deo.html
🙏सरकारी नोकऱ्यांमधील सुरक्षितता, ऐषोआराम, मलई हे फॅक्टर कसे काढून टाकता येतील हे पाहिले पाहिजे व तशा उपाययोजना केल्या पाहिजेत. त्याशिवाय सुधारणार नाहीत लोक.
चहापाणी, नाष्टा करण्याचे महीना लाख दीड लाख कोण नको म्हणणार?
आधी सरकारी नोकऱ्या सुरु तर करा.
कंत्राटी नोकऱ्या नकोत. गुलामगिरी आहे ही.
सायमंड ला परत बोलवा....मस्त होते ते दिवस
British lokani tya soyi chalu keleyat Karan officers loyal rahvet tenchay sobat Ani jastit jast desh loot karta hyava Bina problem..aplacha deshychi seva karayla IPS ias la cr rupees cha Bangla Dene,baki sarv seva dilya mule toh baherchya duniyet Kay chalu aahe bagel ka?? Soyi suvidha madhe ramun javun tel Ky padel janata Kay jagte ka marte
@@kiransawant2251 का बंद पडल्या आहेत का सरकारी नोकऱ्या?
अरे मग जात च बंद करा. जो जात लावेल त्याला 5 वर्षे सक्त मजुरी.
सगळेच म्हणजे 80% भारताचे प्रश्न मिटतील.
20% आपण सोडवू.
तूझ्या बहिणीचे लग्न पारशी किंवा मुस्लिम घरात लावून दाखव मग बोल बाळ
@@saksheevasudev7014
त्याचा जात पत जी घाण आहे त्याच्याशी काय संबंध?? मुलीला कोणाबरोबर लग्न करावास वाटत हा तिचा प्रश्न आहे.मुसलमानशी करेल नाहीतर पारशी ख्रिसचन शी तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. समजलं.
जाती पातीच्या घाणीशी संबंध काय??
बर त्यांचा धर्म आहे आमचा कुठे आहे??
कळलं काय रे बाळा.
Uttam Vichar Kiran ji..Me RSS and Hindutvawadi lokanna nehmi hech mhanto..tumhi jaat hi sankalpana jya divshi sampvaycha karal tya divshi samajatle kityek prashna sut til..mula muli mokli hotil jatichya bedyatun ...jativarun lakshya Dharma palanakade jaeil
Jaat thevun tumhi sanatani dhramvadi houch shakat nahi asa maza mat ahe..
@@saksheevasudev7014mala parsi lokancha problem nahi, pn k2a var thukat pn nahi
@@dattatrayalimaye2756 tu he islam wadi loka na sang na jaun,
राखीव जागेचे तत्व मान्य केल्यास समानता येईल असं मानणारा एक वर्ग होता व आहे. ह्या तत्वामुळे समानता आली का? हा प्रश्न कुणालाही पडला नाही. समाजात द्वेषाची भावना रूजवण्यात हे तत्व यशस्वी झाले.
घटनेत नमूद केल्या प्रमाणे तंतोतंत आरक्षण फक्त दहा वर्षे दिले असते तर आज ही परस्थिती च निर्माण झाली नसती राजकीय दुकानदारी मोडीत निघेल या भितीमुळे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी काही राज्यात बर्याच जातींना ओबीसी मधे टाकून त्या जातींच नुकसान केले.आज लोकसंख्या खुप झाली त्यामुळे मतांसाठी स्वार्थी राजकारणी लाभ घेतलेल्या ज्या जाती आहेत त्यांना वगळुन वंचित जातींना आरक्षणाचा लाभ फक्त दहा वर्षे द्यावा तरच शक्य आहे.
Kon bolatay samanta nahi ali.ha 100%nahi pan 50 % tari mhanu shaktoy.. vichar kara 1947 agodar cha bharar ani 2023 cha bharat.
हो अगदी बरोबर ओळखलं तुम्ही.
Ekahi jaati ni aarakshan sodle nahi .
मुळात जातीच्या राजकारणातून धर्माच्या राजकारणातून देशाची प्रगती होउ शकत नाही.
पण या विषयात भारत खुप पुढे गेला आहे.
यामुळे आता परिणाम भोगणे क्रमप्राप्त आहे.
2community special status and Hindu are under law it's why it happened
Brobar aahe
हे एका ब्राम्हणांकडून ऐकून बरे वाटले.
कृषी प्रधान देश काढून आता जाती प्रधान देश आहे सांगा.
👌
👌🏻
ओबीसी जात समाजात 400 जाती आहे
आंबेडकरी जणता आरक्षण लागू जात्यावर सहकारी नोकऱ्या करून अति श्रीमंत झाले तरी पिढ्या न पिढ्या आरक्षणाची मलयी खात आहे
कोणी किती पिढ्या मलई खाल्ली आणि खात आहेत हे इतिहास वाचावा आणि विचार करावा
हरिजन वाडा, मातंग वसाहत मध्ये जावून बघा किती सरकारी नोकरी ला आहेत ते,
अगोदर जमिनीचे समान वाटप करा
@@ScorpioN-hu7lk ata jamini hi gya, ani mag amhi bhika magun jagato rastya var, ware bhimatya
गरीब आणि श्रीमंत जनगणना व्हावी आणि त्यावर आरक्षण दिले जावे
गरीब श्रीमंत बरोबर भौगोलिक स्थान.. ह्यावरच आरक्षण पाहिजे....
@@abhijitmehta172
समाज आर्थिक आधारावर एकमेकांकडे पहात नाही. जाती ह्याच आर्थिक विकासात हजारो वर्षे अडथळा होत्या. काहीच जातीचे लोक शिक्षण घेत होते. त्यामुळे हा मुद्दा जात सोडून पाहता येतच नाही.
@@rahula4815 त्याकरिता 70 वर्षे आरक्षण दिलेच की.. 2000 पर्यंत आरक्षण हे कमीपणा समजायचे.. पण नंतर लक्षात आले की आरक्षण मुळे आर्थिक उत्कर्ष होत आहे... त्यामुळेच प्रत्येक जण त्याकडे आशेने पहात आहे....
आणि प्रत्येक जण जात आरक्षण पहात राहिले तर येणारे दिवस.. जातीय भांडणे चालू होतील..
आता पूर्वी सारखे दिवस फार कमी राहिले आहेत.. हल्ली माणूस जाती पेक्षा त्यांच्या कडे असलेल्या पैसा कडे पहात आहे
@@abhijitmehta172 not 70, only 34 years. The cast based discrimination is still rampant everywhere. Poor people are still mostly the ones who are supposed to get reservations. And that too are poor because of the cast. It’s so modern to think casts have gone now.
@@rahula4815 आर्थिक दुर्बल घटक.. तेच तर
सरसकट जातीवर आरक्षण नकोच आहे.. नाहीतर भुजबळ सारखे स्वतः ला अजून ओबीसी समजतात.. आणि त्यांच्या सारखीच त्याचा फायदा उचलतात ..
जे खरच गरीब आहेत.. खेड्या पाड्यांवर आहेत.. त्यानाच आरक्षण दिले पाहिजे
ज्याची अर्थिक परिस्थिती बिकट असेल ,त्यानी या भारतात प्रथम जन्मलेल्या एका अपत्यांवर समाधान माना ,हा देशापेक्षा तुमच्या सफल जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे .या निर्णयानुसार मी सुखी झालो आहे .
OBC माजलेत आता.
**** लोकशाही ,घराणेशाही ,लबाडशाही, स्वार्थशाही, नेतेशाही...म्हणजे काय ? ***
१.1947 ला भारत स्वतंत्र झाला व भारतात लोकशाही अस्तित्वात आली.
२. लोकशाहीचा मूळ उद्देश लोकांना सुखी ,समृद्धी, स्वावलंबी व स्वाभिमानी बनवणे हाच होता..
३. दुर्दैवाने 75 वर्षे झाली पण अजूनही हा हेतू साध्य होताना दिसत नाही.
४. लोकशाहीचे रूपांतर राजकारणात झाले, नेते , उद्योगपती श्रीमंत झाले, पण जनता मात्र गरीबच राहीली.
५. आता काहीतरी योजना आणून गरीब जनतेला अर्ज भरायला लावणे, सरकारी मदतीवर अवलंबून ठेवणे, दिशाभूल करणे असेच काम चालू आहे म्हणजे जनता भिकारीच आहे अजून सुद्धा..
६. पूर्वी लोकांवर अन्याय झाला की परमेश्वर मानवी रूपात येऊन लोकांच्या अन्याय दूर करत असे.. उदाहरणार्थ श्रीकृष्ण , श्रीराम किंवा आत्ताच्या काळातील शिवाजी महाराज, महात्मा गांधी , अण्णा हजारे
७. आत्ताच राजकारण म्हणजे गरीब जनतेला मूर्ख बनवून हुशार व लबाड राजकारणी फक्त सत्तेसाठी भांडत आहे.. लोकांच यांना काहीच देणं घेणं देणं नाही असं वाटतं..
८. जनतेच लोकशाहीतील योगदान -
• मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, कर्ज काढून शिक्षण घ्यायचं , नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, भूक लागली की रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी....
९. राजकारणींच लोकशाहीतील योगदान -
• फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, पुतळ्यांच राजकारण, ..26 जानेवारी, 15 ऑगस्टला देशभक्तीच नाटक, भारत माता की जय..जय शिवराय.. जय श्रीराम.. जय महाराष्ट्र.. घोषणा देऊन लोकांना मूर्ख बनवायचं, 75 वर्ष झाली तरी राजकारणी लोकांचे हे पारंपारिक डावपेच लोकांना अजूनही समजत नाहीत..? ही कसली लोकशाही व राजकारण?
१०. राजकारण व घराणेशाहीमुळे काय होतं हा पैसा स्वतःच्या मुलाबाळांना व स्वतःची घरं मोठी करण्यासाठी वापरला जातो, आमचा विरोध घराणेशाहीला नाही तर जनतेचा पैसा स्वतःच्या मुलाबाळांना मोठा करण्यासाठी वापरला जातो यासाठीच आहे.
11. दीडशे वर्ष भारताला इंग्रजांनी लुटलं आता ते काम आपलेच राजकारणी करत आहे..
12. त्यामुळे भारतीय लोकशाहीला नेमक काय म्हणायचं ? लबाडशाही , स्वार्थशाही, नेतेशाही.. जिथे फक्त नेत्यांचे व त्यांच्या मुलाबाळांचे कल्याण होते..
१३. माझं राष्ट्रपतींना आव्हान आहे की त्यांनी पाच वर्षासाठी राजकारण बंद करून समाजकारण देशांमध्ये लागू कराव...( समाजकारण म्हणजे निस्वार्थी व विना मोबदला समाजाची सेवा )... मग बघू किती लोक सत्तेसाठी भांडतात..?
१४. सत्ता आणि पैसा हेच आत्ताच राजकारण.. आणि त्यांचा तमाशा टीव्हीवरून फुकट बघणे हीच आत्ताची लोकशाही...
१४. आपला जन्म हा फक्त घ्यायसाठी नाही तर देण्यासाठीही असतो हे राजकारणी लोकांना कधी कळणार..? जनतेचा पैसा लुबाडून मोठे झालेले राजकारणी गरीब व सामान्य लोकांचा कधी विचार करणार..?
जिथे लोकांची प्रगती होत नसेल तर ती लोकशाही काय उपयोगाची ?
हीच ती वेळ -
लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची-
१.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा..
२. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...
Indian constitution says
सत्यमेव जयते..
So am I telling the truth..?
***आपल्याला जर पटत असेल तर सर्वत्र शेअर करा.. जनजागृती करा ...देश वाचवा..***
Sincere thoughts by
Amit Pustake
Issued in the national interest
Who am I? (father of the nation)
Mission - Wakeup & Educate India
1st battle(1947) - Independent India
Next battle(2023) - Prosperous India
let the Game Begins... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कोणत्याही शाहीचा उद्देश लोकांना सुखी, समृद्ध बनवणे हा असतो हे केवळ पुस्तकी ज्ञान आहे.
@@रोशनब्राह्मण
नेत्यांच्या व जनतेच्या अज्ञानामुळे लोकशाही अपयशी होत आहे..
त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य तरुणांना सोशल मीडियाद्वारे जनजागृती करावी लागते आहे..
आज जर डॉ बाबासाहेब आंबेडकर हयात असते तर मला त्यांना एकच प्रश्न विचारावासा वाटेल तो असा की, तुम्हाला खरंच वाटतं की, तुमचा कल्पनेतील जात विरहित समाजव्यवस्था अथित्त्वात आली आहे, किंवा येऊ शकते किंवा त्यादृष्टीने योग्य प्रयत्न चालू आहेत?
अरे विनोद शिरसाठ १९५४ पासुन जातनिहाय जनगणना झालीच नाही व ती जाहीर झाली नाही, ती झालीच पाहिजे काही फूट बीट पडत नाही.. अजूनही जाती व्यवस्था नुसार arrange marriage होतात maximum पक्ष शी देणं घेणं नाही पण कोणाचा किती वाटा आहे आहे हे पहायची गरजच आहे..
मा शिरसाट साहेब अगदी सुंदर विवेचन अगदी बरोबर आहे जातींवर आधारित आरक्षण दिल्याने ग्रामीण भागात असंतोष वाढत आहे शासकीय कार्यालयात जातीय गट तयार होत आहेत हे भविष्यात फार घातक आहे
जात निहाय जणगणना केल्याने भविष्यात फार घातक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होणार आहेत
जात निहाय जनगणना करण्याची गरज नाही कारण प्रत्येक व्यक्तीस आधार कार्ड आहे त्याची नोंद सरकारकडे आहे. लाचार अधीकारी लाचखोरी करण्याचीच काम करतात कामगिरीवर
.....जातीय जनगणना........प्रत्येक राज्यात....करायला पाहिजे.......😀😀😀😀😀
"... या देशात प्रत्येक जातीत आणि प्रत्येक रचनेत आपापल्या विशेषाधिकारांचे रक्षण करणारे ब्राह्मण तयार होतात. हाती मिळालेले कालबाह्य कुरण त्यांना सोडायचे नसते....."- नरहर कुरुंदकर
Reservation demand from upper caste is primarily because of cost of education due to rampant privatization and lack of employment opportunities in government sector again due to privatization and most importantly losses in agriculture sector. Marathas, jats, Patels were agrarian castes and till the farming was making profits nobody demanded reservation. It is the major failure of affordable education and employment opportunity with an assurance of upward social mobilization. He missed this very important point. Reservation is very simple tactic to address the very complex problems.
Absolutely right. Govt. should make all education free to all the citizens of the country. For this govt. can charge the another tax for education to cover the cost of education. Education should be made basic and fundamental right of all the citizen.
@@anaghabhosale6519tumhala saglech fokat pahije
जय भीम वाल्या आंबेडकरी जनतेला 10 वर्षे आरक्षण बाबासाहेब आंबेडकर यांनी सुधारणा व्हावी म्हणून मागून घेतली होती पण त्यांचे 10 वर्षे संपली च नाही असे का?
पहिले कायदा वाचा ..... ज्ञान घ्या.त्यानंतर आपले मत द्या.उगाचच विरोध करायचा म्हणून करू नका.विषय माहीत करून घ्या.
ज्या छत्रपतींचा डीपी लावलाय ते ज्ञान पंडित होते...त्यांचं नाव खराब करू नका ....तेवढं तरी भान असू द्या
कोणी धर्माचे राजकारण करुन सत्तेवर आले, तर आता कोणी जातीचे राजकारण करून सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहेत.
या दोन्ही गोष्टी राष्ट्रीय एकता तोडण्याच्याच आहेत.
फक्त डावपेच वेगळे.
मुळात आरक्षण का आणि कधी आणि कशामुळे देण्यात सुरू झालं याचा विचार करा , आणि राहिला देशातील ऐकते चा प्रश्न या देशातील उच्च वर्णीय लोकांच आणि मुलसमानच खूप चांगलं जमत अगदी रोजचे उठ बस आहे आणि लाड ही केला आहे करत आहेत। भारतात पाकीस्तान निर्माण झालं मजबूत होत आहे देश विरोधी घोषणा देतात , देव देवतांचे विटंबना करतात, तिरंगा मनात नाहींत। अस असताना ही यांच्या पेक्षा सगळ्यात जास्त त्रास बहुजन दलित गरिब शोषित जाती विनाकारण त्रास सहन करतोय। पण कधी देश विरोध केला नाही
इतक्या वर्षांपासून झोपले होते का?, मराठा आरक्षणाचा विषय आल्यावर सगळ्यांना आरक्षणाचे तोटे दिसायला लागतात. वा रे लोकशाही आणि वा रे विचारवंत
We have seen people paying 7thousand for yearly engineering fees and using a iPhone.
Yes and they are getting more facilities than GN
आणि ज्याच्याजवळ पन्नास पन्नास एकराचे नंबर आहेत त्यांचं काय?
सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार असावा, सर्व संस्था अनुदानित असाव्यात.
Mhnje parat swarthy vichar krtay tumhi
आरक्षणाचा लाभ मागास समाजातील सधन आणि प्रगत लोकच घेत आहेत..
क्रिमिलिएर प्रमाणपत्र २०० रुपयात लाखोचा इन्कमटॅक्स भरणाऱ्याना भेटतात..
देश विखंडित होता म्हणून परकीय आक्रमणे होत राहीली, मग आक्रमण इस्लाम धर्मियांचे असो अथवा गोरे, ख्रिश्चन धर्मियांचे असो. देश पुन्हा नव्याने विखंडित झाला तर काय होईल. ????
इतिहासाची पुनरावृत्ती होईल असे दिसतयं. आणि दुर्दैवाने पुन्हा देशाचे विघटन होईल. आपल्याकडेही माझा, तुझा , गाझा , त्याचा , west bank, east bank, north bank , south bank , south east bank , north east bank असे तुकडे होतील आणि याला आरक्षणावर राजकारण करणारे सध्याचे राजकीय नेतृत्व जबाबदार असेल.
Tya veles ladayala kshtriya pahije
Sarvat talented brahman parasi Jain Gujarati mulech Bharat mata pragati karat ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
फुटलेला समाज मधे कुटला फुट ?
Phootlela samaja madhe kutla phoot ?
या मानसाला खर तर सरकार ने थिंक टैंक मद्धे घ्याव. 🎉🎉🎉
खूप महत्वाचे मुद्दे त्यानी मांडले आहेत.
सगळ्यात अल्पसंख्यांक असलेलं समाज म्हणजे - कर दाता. तो पण डायरेक्ट कर भरणारा
Creamy layer che income limit 8 lakh ahe, kay artha ahe hyala, jar koni 8 lakh kamavtoy toh aarthik magaslela kasa kay?
स्वातंत्र्याला 75 वर्षे झाले केन्द्र सरकार मध्ये 900 पैकी फक्त 3 सचीव OBC समाजाचे आहेत हे कशाचे लक्ष्यन आहे
They might not be competent
हे एवढे मोठे पद बुद्धीवर हवे की जातीवर. अकार्यक्षम माणसाला जातीवर काम द्याय चे की त्यांच्या बुद्धी अक्कल यांवर. लक्षणं एकच कार्यक्षमच पुढे जाणार
Are baba they formulate scheme for all people not for only non obc people
शिरसाठ साहेब, आज तुम्ही जबरदस्त बोललात, तुम्हाला साष्टांग प्रणाम...🙏 तुमच्या समाजवादी विचारांचा मी विरोधक आहे पण आज तुम्ही बोललात ते अतिशय महत्वाचे आहे 🙏
कोणत्या जाती ने आता पर्यंत मलाई खाल्ली, हे जातीय जनगणना मुळे माहीत होईल
General lokana sarvat jast malai milali karan resarvation purn rabavlech nahi kontyach sarkarne
@abbypun100 itar lokanchys tulnet general lokana 50%resarvation hote ani urlele 50% SC st OBC vjnt
je 15% ahet tyana 50% evdhe varsh ata 10%open la arakshan vadhavle kay kheli keli BJP government ne sarv andolane (maratha,gujjar,jaat...etc)10% gundhal Li ani sawarnana ankhi extr 40%tasech thevle
Mag sanga kon malai khatay
@@ravindrarote4957तुम्ही खरोखरच मेंदुने मागास आहात कारण ज्यांना आरक्षण नाही तेच general category मध्ये येतात.
सगळे आरक्षणं बंद करा.
आरक्षणाने गरिबी दूर होत नाही....कुबड्या घेण्याची सवय लागते
जतनिहाय census करूनreservation चे percentage adjust kele pahije. Sc ची population १३% नाहीये
जातं व्यवस्था जितकी वाईट त्यापेक्षाही आरक्षण व्यवस्था वाईट.
आरक्षणामुळे प्रत्येक संस्थेचा दर्जा घसरला, प्रत्येक ठिकाणी अराजकता वाढत आहे.
खूप सुंदर विश्लेषण आम्ही 100% सहमत आहोत परंतु एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे लोकसंख्येची वाढ आणि त्याचे दुष्परिणाम हे आरक्षण प्रश्नाला सुद्धा लागू आहे धन्यवाद
लोकसंख्येची असीमीत वाढ हे चिंताजनक आहे. सीमीत वाढ सृष्टीसही अपेक्षित आहे.
हो बरोबर बोललात तुम्ही.
Ekda fukatch khayachi savay lagali vikatch god lagat nahi
ब्राह्मणांना प्रत्येक क्षेत्रात१००% आणखी आरक्षण द्या.
Right ❤❤❤😂
कंत्राटी पद्धतीने नोकर भरती... काँग्रेस सरकारने आणली...पेन्शन बंद..काँग्रेस सरकारने केली.... असंतोष बीजेपी सरकार विषयी का?...
मग आता केंद्र सरकार कंत्राट भरती बंद का करत नाही
शिरसाटसर आपले .आरक्षण . व जातीनिहाय जनगणना करणे म्हणजेच जाती जातीत भविष्यात वाद वाढतच राहणार. शासन एका बाजूने जातिभेद करू नका दुसऱ्या बाजूने ॲट्रॉसिटी कायदा करणे योग्य नाही. त्यासाठी समान नागरी कायदा कराच. त्याशिवाय दुसरा पर्याय नाहीच.
१९३१च्या गणनेची आकडेवारी जाहीर करायला हवी आहे .१९४७पासून कोणत्या जातीतील किती ट्क्के लोकानी लाभ घेतला हे सुद्धा जनतेला जमजावे !प्रथम श्रेणी ते चतुर्थश्रेणी ४ गटात मिळावी . वंचीत जाती ना लाभ मिळावेत . कोणत्या जातीची लोकसंख्या वाढली किंवा कमी झाली हे समजेल .
विनोद शिरसाठांची ही मुलाखत खुप छान आवडली..मी जात टाकली आरक्षण टाकले फक्त भारत माता की जय म्हटले
जातनिहाय जनगणना ही काळाची गरज आहे भावा उगा स्वतची अक्कल पाजळू नको
हरी नरके बोलतात असाच वाटल ...खूप धन्यवाद साहेब ...सगळ्या सवर्ण मागास जातीच्या लोकांनी एकदा नक्की बघा आणि विचार करा
जे समाज, इतरांपेक्षा आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागे आहेत, त्यांच्या साठी सरकारकडून, विषेश शैक्षणिक, आर्थिक तरतूद करायला हवी.
इतर धर्मात त्यांच्या त्यांच्या जातींची जनगणना होत नाहीये, मग फक्त हिंदूंमध्येच का ?
तुला काय problem आहे
नावाप्रमाणेच याच्या बोलण्यात विनोद आहे..😂😂.......खरी गोष्ट अशी आहे की समाजात फूट आहे कारण हजारो जाती आहेत......मग जात नाहीसे करयचा विचार सांग....आरक्षणामुळे फूट पडते असे कसे ? फूट जाती मुळे पडते......तसेच अमुक जात श्रेष्ठ तमुक कनिष्ठ हे कोणी ठरवले ? याच्या वर पण भाष्य कर....कुठले लोक कुठल्या परिस्थिती मधे आहेत है समजायचे असेल तर जात निहाय जनगणना गरजेची आहे.....नसेल तर जात मानू नका म्हणून सांगायचे...
बहुतेक SC ST ना सुद्धा नाॕनक्रिमीलेयर लागणार भविष्यात !
लागलं पाहिजे मित्रा
...तेंव्हाच sc st मधील लाभ न घेतलेल्या वर्गाला लाभ मिळेल...नाही तर तेच तेच
सरकारने कितीही चांगल्याप्रकारे विकासाच्या योजना आणल्या परंतु स्थानिक राजकारण अंमलबजावणी करणारे जर प्रामाणिक नसतील तर विकास योजना गरजूंना मदत मीळत नाही व ते वंचित राहतात.
जाती जातीतील संघर्ष निश्चित कमी होइल .
जातीजाती मध्ये भांडण होत असेल सरकारी नोकरी वरून. तर सरकारी नोकरीची value कमी करा. पगार आणि सुविधा कमी करा. Permanent system बंद करून टाका असं खेदाने म्हणावं लागेल.
Barobar
Need to implement creamy layer in schedule caste and schedule tribe reservations also 😂😂😂😂
भेदभाव जाती व्यवस्था मुळे होतो, आर्थिक आधारावर नाही आपल्या देशात
जातीअंत झाला पाहीजे हे म्हणणारे फुरोघाणीच जातनीहाय जनगणना करण्याचा आग्रह धरतात.मंडल आयोगाने हिंदु धर्मात जातनीहाय फुट पाडण्याचे उत्तम कार्य केलय.हे कोणाच्या लक्षात येत नाही. हिंदु धर्मात फुट पाडणारा मंडल आयोग लागु केल्याबद्दल कोणी कोणाचा सत्कार केला.
अनुसूचित जाती मधील एका विशिष्ट जाती नी सगळ्यात जास्त फायदा घेतला आहे, त्यामुळे मागासवर्गीय लोकांतली सगळ्यांना फायदा झाला नाही, हेच लोक धनिक झालेले आहे, हेच लोक इतर लोकांनां तुम्हाला मागास ठेवलं म्हणून चिथावणी देतात जेणे करून त्यांचं श्रीमंती इतरांच्या लक्षात येऊ नये
वाट्टेल ते आरोप करु नका. अनुसुचित जाती सम्पुर्ण भारतात १५% आहेत. त्या जातींमधील सर्व घटकाना काय फायदा झाला की ते धनवान झाले याचा पुरावा द्या.
@@nnova8644 कितीही reservation मिळाले तरी नोकऱ्या करून कोणी खूप धनवान होत नाही.. आणि कोणाला धनवान होता यावं ह्यासाठी आरक्षण नाहीये..
Shastri😂😂 badala o ata tari kiti ti haramkhori
shastri, you are trying nicely to devide the SC community. But you can not stop their progress.
Tech tech lok reservation ghetat aani baakichya na boltat ki kahi dilech nahi mara dagad Kara dangal .
SC ST IAS IPS IRS DOCTOR ENGINEER MP MLA Class 1 Clas 2 , Businessman che Por pori Reservation ghetat , jaativar sagle free madhe milte. Te baakichya na bhadkvtat .
ST che reservation tar MEENA khatat sagle rajashthan che , centre madhe
नमस्कार आरक्षण लागू झाले त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परीणाम याचे वस्तुनिष्ठ चिकित्सा आवश्यक आहे. खरतर हा प्रश्न जास्त किचकट होण्यासाठी आरक्षण नाही. तर काही विशिष्ट जातींना पदोन्नती मधे आरक्षण वर्ग 1 पर्यंत आहे. हे खर दुखणे आहे. खरतर प्रवेशापासून तसेच वर्ग 1 व 2 मधे सरळसेवेत प्रवेश तेथे पण 50% आरक्षण आहे. त्यामुळे हे दुप्पट होत आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यावर आज ए. सी. किंवा ए. टि मधील लोकांची सरासरी संख्या आज 50% जास्त होत आहे. प्रश्र आहे ज्यांना शिकायचे आहे त्याला संधि मिळेल? शासकिय सेवेमधिल सोयी सवलती एकत्र बंद किंवा काही प्रमाणात 50% कमी कराव्यात. जसे प्रचंड सुट्या पगारी सुट्या निवृत्त वेतन सतस मिळणारा महागाई भत्ता. वेतन आयोग बंद करावे. पदोन्नती मधिल आरक्षण तात्काळ बंद व्हायला हवे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश पारीत केले आहे. संविधानाची पाईक हे मान्य करतील ही आशा करु या. धन्यवाद चर्चा मोकळेपणे झाली. शुभेच्छा आणि सदिच्छा
Right
जनगणना जातनिहाय कशी नाही? तुम्ही हिंदू, जात आणि पोटजात विचारतात? ते काय असते... हे समजून सांगावे
जातींवर आधारित आरक्षण रद्द करा.एकच आर्थिक निकषावर आरक्षण.
समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे
Cashess India Sobat , CasteLess India Zala Pahiji
मोठ्या पदावर , आज् सुद्धा ... सचिव पदावर 120 स्वरन v फकत 3 obc आहेत. जाती मुळे हे आकडे बाहेर आलीत. म्हणून जात जनगणना जरुरी आहे
Obc reservations were applied from 1990,
reservation ne ka OBC/Maratha etc. lokanna padava basaycha ahe? jevha 123 jaga merit ne bhartil tevha desh pragati karel asa nahi ka vatat?
Reservation cha magni peksha sampurna reservation hatao hi magni ka nahi hot?
When you give some benefits to some people, it is always at the cost of loss to some other people. When you say some people benefitted and prospered because of reservation, some others would have lost their opportunities
छान उद्बोधक माहिती...👍🏾
जातीनिहाय आरक्षण कायमच बंद झालं पाहिजे 🙏 आरक्षण हा विषय स्वतःच खूप मोठा भेदभाव करतोय 💯 ह्या विषयामुळं आजपर्यंत हुशार आणि लायक व्यक्ती मागे राहते 🙏नकोच आता जाती आरक्षण
1:41 पाटील साहेब , ग्रामीण भागात या, मागासवर्गीय समाजाची स्थिती आपल्याला दाखवतो . आदिवासी भागात आदिवासींची काय स्थिती आहे, हे महराष्ट्र भ्रमण करून माहिती मिळवा भाऊ. मी २५ वर्षांपासून ग्रामीण भागात कार्यरत आहे .
तुम्हाला भारतीय समाजाची माहिती दिसत नाही. एक तर तुम्ही सधन असाल नाही तर शहरात रहात असाल. तुम्हाला अनुभव हवा असल्यास शहरातल्या कच्च्या घरामध्ये जाऊन बघा.
@@rahulpachghare2125Mag jati nihay aarakshan kadhun aarthik nikashanwar aarakshan thewa. Tya mule talent maar khanar nahi aani saglyanna yogya sandhi milel.
गू खा मग पाटील...
@@SahilRao12234 He kay logic aahey. Ekala ek aani dusryala ek?
नक्कीच समाजात फूट पडत आहे जाती कोणी सोडायला तय्यार नाही जाती घट्टा झाल्या आहेत vatanukul घर बँका गाडी असलेले जात आणि आरक्षण सोडायला taiyar nahi yaanukeyvsanajaat asuya bhed nirman hot ahey
आपल्या म्हणणे प्रमाणे राजकारण्यांनी काय करायला पाहिजे होते ते सांगा . आर्थिक निकष ??? सध्या उत्पन्नाचा दाखला कसा मिळवला जातो ते पाहावं . ८०% below poverty आहे हे खरे आहे काय ??? जन्माने जात आहे तो धंदा व्यवसाय केला जातो काय ???
चूक आहे, उलट जात निहाय जनगणना जाती द्वेष अधिक वाढवेल
त्यापेक्षा जात ही संकल्पना पूर्णपणे नष्ट करा, जात राहिलीच नाही तर जातीची गणना करणे यात अर्थच राहणार नाही -
जातीमुळे शिक्षण, पिण्याचे पाणी, मान, पैसे हे काहीही शेकडो वर्षे नाकारून पुन्हा सगळ्या जात समान अशा समानतेच्या गोष्टी करणे हे क्रूर आहे.
जात कधीच जाणार नाही,भारतातून.
Free che khanare nahi sodnar . Caste certificate var sagle free madhe milte.
He mhanlayla soppa ahe ,Pan tyacha kai hot nahi.
Tamilnadu madhe lok adnav lavat nahi. Jati nashta zalya ahet.
Tari tithech saglyat jasta arakshan ahe.
Arakshan kadhun bagha , udya akkha Tamilnadu bechirakh kartil te lok.
@@vedhh7727 Jaativar sagle free milte aahe , caste certificate te savta gheun firtat jaativad kartat . Reservation waalech caste caste kartat sagle free milte . Tech caste certificate gheun bombaltat . Tech caste sodnar nahit
आरक्षण मुक्त भारत
Fakt shikshan mofat kara arkshanachi garj padnar nahi aani nokaritil aarkshan bhand kara karan sarkari nokarancha pagar ha sarvsamany jantechya karatun keli jato
Ekacha gharat bap arkshanatun shikshak jale parat tyanchya mulala mulagila mofat shikshan nokari tyamule magaslelya samajala tyacha nemka fayta hot nahi
Perfect, I agree Sir.
@@SahilRao12234 mag caste wise vegveglya pramanat fee savlat ka?
Magaslelya samajala shikshan parvadave mhanunach ahe na?
Mag fukat kela tar sagle shiktil.
@@SahilRao12234 arakshan ani fees cha samandha nahi hyavar bollo..
Ani arakshan ha hakka nahi . Supreme court cha decision ahe .
Tasech samvidhanatla article 16 pan vacha.
@@SahilRao12234 yes , thanks for proving my point .
Agree karayla pan motha mann lagta 😊👍
जाती निहाय जनगणनेतून जर धोकादायक आहे तर प्रथम जातीय आरक्षण बंद केले पाहीजे जेनेकरून मेरीटवरून सर्व व्यवहार पाहीजे.
जातीमुळे शिक्षण, पिण्याचे पाणी, मान, पैसे हे काहीही शेकडो वर्षे नाकारून पुन्हा सगळ्या जात समान अशा समानतेच्या गोष्टी करणे हे क्रूर आहे.
मराठी माणसाला आरक्षणापासून वंचित ठेवले हा अन्याय नाही का?
फोडा आणि राज्य करा
सत्ये बाहेर पडू नये म्हणून जात निहाय जनगणना केली नाही
जातनीहाए जनगणना झालीच पहीजे जय जिजाऊ जय शिवाजी बोल पचासी जय मुलनीवाशी आपन भाजपा चे चाटु आहा का
मुस्लिम आकरांतांनी हिंदूंचे धर्म परिवर्तन केले जात परिवर्तन केले त्यातून ही आकडेवारी जात जनगणना कळेल ईंग्रजांनी पण तसेच केलेले आहे ऊदाहरण औरंगजेबाने काय केले धर्म बद्दल जाती बद्दल
Tried in HAL , Mahavitaran etc after graduation due to Hindu Maratha never got shortlisted, most Hindu Maratha with high qualification are in private sector
Private sector is the future and its growing.
Only 6% of jobs are in govt, and its getting less every year.
Dear Vishal, Study more. One day you will be selected. You are not selected not because of your caste but because other students got more marks than you. We have to put more consistent efforts till you get the success. All the best.
You are only talking about Hindu Maratha. But what about others castes who come under OPEN catagory
कृपा करून ...असले गेलेले राजकारण करू नका ....चांगली तयारी करा
ऑल the बेस्ट , तुला छान नौकरी लागो ! OBC जिंदाबाद ....... जय OBC
They are talented then how come they are not in government? Everything burns down on the scores with respect to religion quota.As it is the percentage based on population.. This decision is taken based on government survey
पण आम्हाला मताच तर ध्रूविकरण करता येतय.देशाशी कुणाला काय देण घेण आहे.मला खुर्ची मिळाली कि झाल.या विचाराचै राजकारणी असले की दुसर काय होणार.
काही वर्षा अगोदर आरक्षण घेणाऱ्यांना कमीपणा वाटत होता, आरक्षण घेणाऱ्याच्या घरात बाबासाहेब आंबेडकर याचा फोटो आहे का, नाही
जंगणणाने फूट आणि जातपात मुले समूर्धी वाढतेय😂😂😂
सगळ्या राजकीय पक्षांचे लक्ष व्होट बॅंकेकडे असल्याने आरक्षणाचे विरुद्ध एकही पक्ष बोलणार नाही .सध्याचे आरक्षण बंद करुन सगळ्यांसाठी आर्थिक आरक्षण लागू करावे तरच समस्त जनतेला लाभ होईल व बोगस लाभार्थी बंद होतील .
मुळात राजकीय आरक्षण हे कोणत्याच जातीला देण्यात येऊ नये, कारण किती आरक्षित राजकारणी सत्तेत आल्या नंतर आपल्या समाजासाठी बोलतात..आता हेच बघा ना महाराष्ट्रात सर्वात जास्त मराठा आमदार, खासदार असून किती जण त्या समाजाच्या बाजूने उभे आहेत...पण सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण असलेच पाहिजे....आज पीएम कार्यालय, असो की राष्ट्रपती कार्यालय असो किती वरीष्ठ अधिकारी हे मागासवर्गीय आहेत जे आरक्षण वर्गातून आले आहे......शैक्षणिक आरक्षण सर्वच समजाला असले पाहिजे.......
Kon aahe ha
Zero Abhay’s
Dwesh
Zero confidence
ABE MAG LIVING war JAT ka lihita
Leaving var jaat lihaych karan apli system .
Pudhchya shala college madhe jatinihay arakshanacha fayda milava mhanun
हे आरक्षणावर मी ऐकलेल सर्वात चांगल विश्लेषण! याचा दुसरा भाग आलाय का?
23 मार्च 1983 नव्हे 23 मार्च b1994 ला तो काळा मराठा समाज विस्वास घाती GR निघाला ..मराठा हे कुणबी आहेत हे सत्य आहे..बऱ्याच लोकांना पूर्वी पासून माहित आहे पवार आणि भुजबळ नी मंडल आयोग ने 14% आरक्षण दिले असताना 14% आरक्षण पात्र समाजास आणखी फुकट 16% आरक्षण देऊन टाकले जे मराठा समाजाच होत या कायम मराठा समाजाबद्दल द्वेष आणि वाईट विचार असलेल्या लोकांनी हे कांड केले आहे 1994 ला...1994 ला शरद पवार .. मुख्यमंत्री आणि 1994 लाच मराठा समाजाच आरक्षण दुसऱ्यांना वाटलं त्याचा GR निघाला त्या वेळी छान भुजबळ हे गृहनिर्माण मंत्री आणि त्या सोबत ओबीसी कल्याण मंत्री होते तो GR निघताना.. मग लोकांनी अंदाज लावावा की आरक्षण पण लपवण्याचा भरपूर प्रयत्न झाला होत आहे. कुकर्म केलेले .सत्य किती ही झाकलं तरी लपणार नाही...याच मता चे स्वार्थासाठी काढलेल्या GR मुळे. मी स्वतः आणि माझ्यासारखे लाखो गरीब मराठा मुल जी सर्व जातींतील गरिबांची सेवा करू शक ले अस ते असे प्रामाणिक, हुशार शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे मुळे होऊ शकले नाहीत .. समाजाच नुकसान झाले.... ते 1994 पासून सुरु आहे........ खरंच सत्य मांडले आणि भ्रष्ट आणि घाणेरडा राजकारणी..... लाख तोफांची सलामी...आणि आता मराठा आंदोलक यांनी 1994 चा मराठा समाजाचा घात करणारा आणि मराठा समाजाच 16% आरक्षण फुकट ओबीसी ना वाटून टाकल त्याची श्वेत पत्रिका काढा म्हणून सरकार वर दबाव टाका...मराठा समाजच 1994 चे GR मुळे देशोधडीला लागला..त्यामुळे 1994 चे कुकर्म बाहेर आले तरच मराठा समाजाचं आरक्षण सोप होईल मित्रानो नाही तर पुढील पिढ्या ही वाया जाणार यांचे लाढ केले आणि यांचेबद्दल चमचे गिरी केली तर पिढ्या बरबाद होतील .1994 चा घोटाळा बाहेर आला तरच मराठा आरक्षण समस्या सुटेल आणि ओबीसी ना ही हे सत्य माहित होईल... लागा कामाला.. याचा हिशेब मिळाला पाहिजे लोक शाहीत माहितीचा अधिकार ही आहे... मराठा हे कुणबी आहेत हे जगाला माहित आहे पण..1994 चे कांड झाले त्या भ्रष्ट कुकर्म आणि निर्णय याची पाठराखण सर्वच राजकीय पक्षांनी केली आणि ते तसेच चालू ठेवले त्यात आताचे सत्ताधारी आणि मागचे सगळे लोकांचे हात बरबटले आहेत..त्यामुळे सगळे गप्प आहेत..पण कुकर्म बाहेर येणारच...... या लोकांनी अन्याय केला आहे हे सत्य आहे..
सवर्ण जातींना आजही अस वाटत की आमची दादागिरी कायम असावी, आमच्या पुढे काय आमच्या बरोबर सुद्धा कोणी येऊ नये. आणि तुम्ही गप्पा मारत आहेत की आरक्षण सोडावे.
सेंकुलर सरकारणी फक्त जाती भेद टिकवण्यासाठी आरक्षण आणि ऍट्रॉसिटी टिकवून ठेवला आहे सरकारी कागदातून जात गेली तर 3 पिढ्यात जात संपेल पण ती टिकवण म्हणजे हिंदू भेद फूट डालो राज करो नाहीतर मुस्लिमांत आणि इसाई लोकांत कधी जाती शोधळ्यात का? कारण त्याचं ऐक्काथा मत मिळतात म्हणून त्यांच्या जाती विषयी नाही बोलायच फक्त हिंदूं विषयी बोलायच
काही ठिकाणी एखाद्याचे म्हणजे आरक्षण वाल्याचे शिक्षण कमी असून सुद्धा तो माणूस अनुभव नसताना वरच्या पोस्ट ला जाऊन बसतो . आणि त्याच्या पेक्षा जास्त शिकलेला आणि अनुभवी माणूस त्याच्या हाताखाली काम करतो. आणि त्या मूर्ख साहेबाला सलाम करतो ज्याला काहीच अनुभव नसतो. यावेळी संत मीराबाई च्या करम कि गती न्यारी संतो या भजनाची आठवण येते. मुरक तुम राज दियत हो, पंडित फिरत भिकारी , आणि संत गोरा कुंभाराचा अभंग विठ्ठला तू वेडा कुंभार
करम कि गती न्यारी संतो
ua-cam.com/video/-ygH9dAJeL4/v-deo.htmlsi=PI-cMRjO6sEZH2wJ
देशाच्या लोकसंख्या बाबत कोणता आकडा बोलला जातो 140 करोड तर हे झालेच पाहिजे की ! आणि 1931ला जनगणना सुरूवात झाली बोलताहेत तर तेव्हा किती लोकसंख्या होती आता किती आहे
जे मूळ आहे त्यावर औषध नको का?
जातीय जनगणना केली तर ज्याचा त्याचा हिस्सा त्यांना मिळेल शेवटी म्हणून जाती गळल्या की आपोआप भारतीयत्व निर्माण होईल.
अरे भल्या माणसा देशातील सर्वांचे भले कसे होणार … ४ ते ५ % लोकच सगळं खाणार का? त्यासाठी जातीगत जनगणना आणि इकोनॉमिकल सर्व्हे होणे गरजेचं आहे.