जल तारा योजना खरंच सक्सेसफुल योजना डॉ वायाळ सरानी लावलेला शोध खरंच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे पडणाऱ्या पावसाचे पुनर्भरण स्विच खड्ड्यात साडेतीन लाख पाणी साचते त्यामुळे पाणी पातळी वाढते ही सोपी पद्धत शासनाला सुद्धा समजली नाही हे सरांना समजली प्रशासनाने शेततळे विहिरी यांना जसे अनुदान दिले जाते तसे या योजनेला अनुदान दिले पाहिजे किंवा ही योजना शासनाने राबवावी.
डॉ. वायाळ सर आणि दीपक भाऊ तुम्ही जलसंवर्धना बाबत शेतकरी मित्रांना उपयुक्त ठरणारी आणि शेती क्षेत्राचा कायापालट करणारी माहिती सादर केली तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद!
वायाळ सर आपणास शेतकऱ्यांच्या हिताची किती काळजी वाटते ते ह्या व्हिडिओतून जाणवते. तुम्हाला शेतकऱ्यांच्या हिताची वाटत असलेली कळकळ, तळमळ तुम्ही शोधलेल्या जलतारा संशोधनातून जाणवते. आपले खूप खूप अभिनंदन! तुमचे हे महान कार्य प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पोहोचो व प्रत्येक शेतकरी सुखी व समृद्ध होवो हीच सदिच्छा!
खुप आवश्यक योजना आहे ही ,प्रत्येक ग्राम पंचायतीनी यावरच प्रथम काम केले पाहिजे.महाराष्ट्र शासनाने याला प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे.सर्व कामे काही दिवस बाजुला ठेऊन शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल ,धन्यवाद सर , तुम्ही खरी मानव सेवा करत आहात.ईश्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.धन्यवाद.
बुणगे भाऊ आपनाला शतशः नमन नेहमी शेतकऱ्यांच भलं कस होईल या साठी नेहमी तत्पर व कार्य करत असता या पद्धती मुळे खूप छान कार्य व शेतकरी समृद्धी होईल सरांना व तुम्हांला सलाम जय जवान! जय किसान 🙏💐
राम राम दिपक सर, तुमचे सर्व प्रथम मना पासून खूप खूप आभार. कारण तुम्ही खरोखरच शेतकऱ्याचे खरे हितचिंतक आहात आज मला आणि सर्व शेतकरी मित्रांना पाण्याची टंचाई कशी संपवावी या सर्वात मोठ्या प्रश्नाचे मला ऊतर मिळाले आहे. या जलतरा प्रोजेक्ट मुळे, तुमच्या आज पर्यंतच्या सर्व व्हिडिओ पेक्षा सर्वात महत्वाचा व्हिडिओ पोस्ट केलात, त्या बद्धल खूप खूप मनापासून धन्यवाद.🙏🥰💐 🙏💐🌹जय गुरुदेव🌹💐🥰
राम राम सर तुमचं काम खूप अप्रतिम आहे असंच काम करत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे परमेश्वरी काम आहे तुम्ही खरच परमेश्वराचे परमेश्वराचे देवदूत आहात तुमचे तळमळ पाहून खूप आनंद वाटला
पाणी अडवायचं अडविलेले पाणी जिरवा अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे कला आहे आपण बाईक द्यायला आलात बाईक घेणारी व देणारे या सर्वांचे खूप खूप मनापासून अभिनंदन शुभेच्छा आम्ही शेतकऱ्यांनी हे केलेच पाहिजे हे करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे आपण जोपर्यंत शेतीच्या बाबतीत कलेने युक्तीने काम करत नाही तोपर्यंत आपण कारणे सांगत बसणार आहोत खूप छान माहिती आहे शुभेच्छा धन्यवाद धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र बारसी बार्शी
आंबेडकर नी हे देखील सांगितलं होतं की मुसलमान लोकांवर विश्वास ठेवू नये, मुसलमान कधीही देशाशी प्रामाणिक राहत नाही.... पण काही लोकं तर त्यांच्या सोबत राहून बैलं कापून खायला लागले ...भडवे सले... 😂😂😂😂😂
नमस्कार सर, खूपच छान योजना आहे. आपण खूपच मनःपूर्वक छान कार्यक्रम राबवित आहात.व शेतकरी बांधवांसाठी ही योजना वरदायी ठरणारी आहे. आपल्या अशा शुभदायी लाभदायक योजनेकरीता आपणास लाख लाख शुभेच्छा! प्रभाकर ढवळे अकोला
अत्यंत अभमानाची गोष्ट आहे वायाल सर मी आपणास आपल्या टीम सह माझ्या गावी आमंत्रित करीत आहे . भुसावळ तालुका. दुष्काळी भागात अत्यंत उपयुक्त काम आपण करत आहात त्या बद्दल खरच आनंद होतो
Jaigurudev, सर नमस्कार.अलौकिक आपले कार्य आहे,सर्व देशाला पाण्याचा मोठा प्रश्न आहे,टंचाई आहे,भयानक स्थिती आहे.सर्वत्र आपल्या मार्गदर्शनाचा लाभ प्रसारित करण्यात यावा.अभिनंदन सर. जय गुरुदेव.
खूप छान सर ! तुमच्यामुळे खूप महत्वाची माहिती मिळाली. एक आशेचा किरण दिसू लागला. मी मुंबईला असते. मला या पद्धतीने आमच्या शेतीचे जलतारा अवतरित करावयाचा आहे. आपले मोलाचे योगदान सर्वांना लाभत आहे. याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन ! तुमच्या व तुमच्या परीवारा विषयी मंगल कामना व्यक्त करते. खरोखर तूम्ही शेतकरी मित्र आहात. तुमच्या मेहनतीमुळे सर्व शेतकरी बांधव सुखी होवोत , समृद्ध होवोत.
नमस्कार सर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात दर वर्षी दुष्काळ पडतो तुम्ही एकदा आमच्या तालुक्यात प्रबोधनाचा कार्यक्रम घेतलं तर बरं होईल आम्ही जलतारा स्वयं सेवक व्हायला तयार आहे
फार चांगला प्रयोग आहे साहेब तुमचा मी मागच्या वर्षी 400 ट्रिप विहिरीचा डबर 30 बाय 200 फुट फलांबी 10 फूट खोल अंडरग्राउंड केल जमिनीमध्ये खूप चांगला फायदा आहे जमिनीला निचरा पण होतो आणि पाणी थांबून धरते पाण्याची पातळी वाढते
सर्व काळी काढुंन घ्या खडक लागे पर्यंत खुंप फायदा होता दादा मी तर माझ्या बोर जवळ ३०-३०चा मींटर आनी खोली २० फुंट केली तर बोरला खुंप पानी आले मोटर बंद करायचे काम नाही
त्या खड्यावर कांदा गोण्या व साड्यांचा कपडा अंथरून वरून माती टाकली तर खड्डा दहा पंधरा वर्ष चालतो.मी हिंगोली जिल्हा गाव बेलुरा गुठ्ठे वैजनाथ जगन्नाथ गुठ्ठे शेतकरी आहे.
धन्यवाद साहेब मला हा वरील व्हिडिओ पाहून माझे गाव माळावर आहे ओलीत होईल असे वाटते माझ्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी मनसे मेले तीथेच आता जलतारा मुळे ओलीत होईल असे वाटते धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏🙏 मी तुम्हाला टीम बनवून फोन करतो व हे माझ्या टीम ला भेटायला घेऊन येतो परत धन्यवाद 🙏
खरोखर सर आपण खूप मोलाचा मार्गदर्शन करतात आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे आणि दीपक भाऊ तुम्ही सरांची मुलाखत घेऊन खूप खूप मोठं शेतकऱ्यांपर्यंत सरांना पोहोचण्याचा कार्य केला आहे त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद सरांचा मोबाईल नंबर पाहिजे मला.
चार एकर शेतात व चिभड शेत आहे ठिक होईल ना? सर खुप खुप धन्यवाद सर खरोयच जगाच्य कल्याणा संताच्यासंताच्या विभुती आपणसंत आहे हे अटल सत्य आहे रामकृष्ण हरी मालुली 🎉🎉
भगवंताने तुम्हाला उदंड आयुष्य देऊ आणि असंच कार्य तुमच्या हातून घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना
हा व्हिडिओ मी आज बघितला पण हा प्रयोग माझ्या वडिलांनी दोन वर्षा पूर्वी केला आणि आमच्या विहिरला या मूळ खुप जबरदस्त फरक पडला आहे 🙏
Abhinandan
सर....त्या दगडाच्या खड्ड्यात साप राहायला लागले तर!!!!
@@sudhirnarnaware7556त्यांना येथे राहू नका असं सांगा.
सरकार नको त्या लोकांना पुरस्कार देतात .अशा लोकांना पद्मश्री दिला पाहिजे. धन्यवाद सर 🙏पुढील कार्यासाठी तुम्हाला व तुमच्या टिमला आभाळभर सुभेच्छा 👍🙏🌷🌴🌾✌️
हे साहेब सरकारची चाटू गिरी करणारे नाहीत.
खूप साधी सोपी पध्दत आहे संपूर्ण देशात हे पध्दत लागू केले पाहिजे.देशाचे नवीन कृषीमंत्री शिवराज चौहान यांना हयाचे प्रेझेंटेशन दिले पाहिजे.
बघा तेवढं जमल तर पाठवा
जल तारा योजना खरंच सक्सेसफुल योजना डॉ वायाळ सरानी लावलेला शोध खरंच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे पडणाऱ्या पावसाचे पुनर्भरण स्विच खड्ड्यात साडेतीन लाख पाणी साचते त्यामुळे पाणी पातळी वाढते ही सोपी पद्धत शासनाला सुद्धा समजली नाही हे सरांना समजली प्रशासनाने शेततळे विहिरी यांना जसे अनुदान दिले जाते तसे या योजनेला अनुदान दिले पाहिजे किंवा ही योजना शासनाने राबवावी.
Sir.farach.chan.mahiti.dili
सर्वांत महत्त्वाचं मुद्दै मांडून शेती विशेष माहीती दिली त्याबदद्ल मी फार आभारी आहे जय शेतकरी मित्र शेतकरी मित्र फलटण सातारा
@@palvepravinkumar8702
हा प्रकल्प 100% सध्याचे कृषिमंत्री शिवराज मामा देशपातळीवर राबवतील त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे लागेल.
डॉक्टर साहेब आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम . आपले हे कार्य अनमोल आहे . अप्रतिम कार्य .
🌹🌹 जयगुरुदेव 🙏🙏 🌹🌹
शिवाजी महाराजांनी सुद्धा किल्ल्यावर सुद्धा उन्हाळात सुद्धा मी पाणी पाहिलेले आहे.
शेतकऱ्यांसाठी हे काम फार चांगलं करत आहात धन्यवाद.
खूप सुंदर कल्पना आहे याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे आणि ती अमलात आणली पाहिजे ❤
डॉ. वायाळ सर आणि दीपक भाऊ तुम्ही जलसंवर्धना बाबत शेतकरी मित्रांना उपयुक्त ठरणारी आणि शेती क्षेत्राचा कायापालट करणारी माहिती सादर केली तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद!
Dhev manus Apliya karayala Adesh
वायाळ सर आपणास शेतकऱ्यांच्या हिताची किती काळजी वाटते ते ह्या व्हिडिओतून जाणवते. तुम्हाला शेतकऱ्यांच्या हिताची वाटत असलेली कळकळ, तळमळ तुम्ही शोधलेल्या जलतारा संशोधनातून जाणवते. आपले खूप खूप अभिनंदन! तुमचे हे महान कार्य प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पोहोचो व प्रत्येक शेतकरी सुखी व समृद्ध होवो हीच सदिच्छा!
किती तळमळीने आत्मीयतेने सांगत आहेत.धनयवाद!
खुप आवश्यक योजना आहे ही ,प्रत्येक ग्राम पंचायतीनी यावरच प्रथम काम केले पाहिजे.महाराष्ट्र शासनाने याला प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे.सर्व कामे काही दिवस बाजुला ठेऊन शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल ,धन्यवाद सर , तुम्ही खरी मानव सेवा करत आहात.ईश्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.धन्यवाद.
बुणगे भाऊ आपनाला शतशः नमन नेहमी शेतकऱ्यांच भलं कस होईल या साठी नेहमी तत्पर व कार्य करत असता या पद्धती मुळे खूप छान कार्य व शेतकरी समृद्धी होईल सरांना व तुम्हांला सलाम जय जवान! जय किसान 🙏💐
राम राम दिपक सर, तुमचे सर्व प्रथम मना पासून खूप खूप आभार. कारण तुम्ही खरोखरच शेतकऱ्याचे खरे हितचिंतक आहात आज मला आणि सर्व शेतकरी मित्रांना पाण्याची टंचाई कशी संपवावी या सर्वात मोठ्या प्रश्नाचे मला ऊतर मिळाले आहे. या जलतरा प्रोजेक्ट मुळे, तुमच्या आज पर्यंतच्या सर्व व्हिडिओ पेक्षा सर्वात महत्वाचा व्हिडिओ पोस्ट केलात, त्या बद्धल खूप खूप मनापासून धन्यवाद.🙏🥰💐
🙏💐🌹जय गुरुदेव🌹💐🥰
राम राम सर तुमचं काम खूप अप्रतिम आहे असंच काम करत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे परमेश्वरी काम आहे तुम्ही खरच परमेश्वराचे परमेश्वराचे देवदूत आहात तुमचे तळमळ पाहून खूप आनंद वाटला
सर खूपच सुंदर काम करताय आपण, आपणास द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत.पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा.
वायाळ सर आपल्या या जलधारा प्रकल्प कार्यास कोटी प्रणाम
पाणी अडवायचं अडविलेले पाणी जिरवा अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे कला आहे आपण बाईक द्यायला आलात बाईक घेणारी व देणारे या सर्वांचे खूप खूप मनापासून अभिनंदन शुभेच्छा आम्ही शेतकऱ्यांनी हे केलेच पाहिजे हे करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे आपण जोपर्यंत शेतीच्या बाबतीत कलेने युक्तीने काम करत नाही तोपर्यंत आपण कारणे सांगत बसणार आहोत खूप छान माहिती आहे शुभेच्छा धन्यवाद धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र बारसी बार्शी
चांगली गोष्ट ह्या जगाला पटत नाही चालत नाही
सर आप को दिल से सलाम आप की उम्र लंबी हो आप किसानों कि दुवा लेना का काम कर रहे हो यह सरकार भी करने वाली नहीं है
जय गुरुदेव
जलपुनर्भरणाचा अत्यंत महत्त्वकांक्षी व कमी खर्चिक असणारा हा प्रकल्प आहे
हेच डा.बाबासाहेब आंबेंडकरांनी जलसंधरन मंत्री असताना सांगिंतले...!
जय महाराष्ट्र जय संविंधान जय भारत. ....!
आंबेडकर नी हे देखील सांगितलं होतं की मुसलमान लोकांवर विश्वास ठेवू नये, मुसलमान कधीही देशाशी प्रामाणिक राहत नाही....
पण काही लोकं तर त्यांच्या सोबत राहून बैलं कापून खायला लागले ...भडवे सले... 😂😂😂😂😂
राजकारण अंड
नमस्कार सर, खूपच छान योजना आहे. आपण खूपच मनःपूर्वक छान कार्यक्रम राबवित आहात.व शेतकरी बांधवांसाठी ही योजना वरदायी ठरणारी आहे. आपल्या अशा शुभदायी लाभदायक योजनेकरीता आपणास लाख लाख शुभेच्छा!
प्रभाकर ढवळे अकोला
उद्देश, माहिती उत्तमच आहे. पानी फाऊंडेशन व ग्राम पंचायतींनी ह्याचा नक्की उपयोग करून घ्यावा. पाण्याचा साठा १००% झाला पाहिजे.
खुप खुप छान पद्धत व सोप्पी पध्दत आहे धन्यवाद ❤❤❤❤❤❤
अत्यंत अभमानाची गोष्ट आहे वायाल सर मी आपणास आपल्या टीम सह माझ्या गावी आमंत्रित करीत आहे . भुसावळ तालुका. दुष्काळी भागात अत्यंत उपयुक्त काम आपण करत आहात त्या बद्दल खरच आनंद होतो
धन्यवाद डॉक्टर साहेब तुम्ही खूप खूप चांगली माहिती दिलात शेतकरी राजा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Jaigurudev, सर नमस्कार.अलौकिक आपले कार्य आहे,सर्व देशाला पाण्याचा मोठा प्रश्न आहे,टंचाई आहे,भयानक स्थिती आहे.सर्वत्र आपल्या मार्गदर्शनाचा लाभ प्रसारित करण्यात यावा.अभिनंदन सर. जय गुरुदेव.
अशीच. आपले. हातून. कल्याण कारक. लोक. सेवा. घडो. हीच. ईश्वर चरणी प्रार्थना
खूप छान सर ! तुमच्यामुळे खूप महत्वाची माहिती मिळाली. एक आशेचा किरण दिसू लागला. मी मुंबईला असते. मला या पद्धतीने आमच्या शेतीचे जलतारा अवतरित करावयाचा आहे. आपले मोलाचे योगदान सर्वांना लाभत आहे. याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन ! तुमच्या व तुमच्या परीवारा विषयी मंगल कामना व्यक्त करते. खरोखर तूम्ही शेतकरी मित्र आहात. तुमच्या मेहनतीमुळे सर्व शेतकरी बांधव सुखी होवोत , समृद्ध होवोत.
खुप छान माहिती दिली, धन्यवाद आपले,, शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल,,
सरांच्या कामाला सलाम. शेतकऱ्यांसाठी देवाने पृथ्वीवर पाठवलेला देवमाणूस
खुप छान माहिती दिली डॉ. साहेब धन्यवाद 🙏🙏
सुन्दर आणि महत्वपूर्ण कार्य.
सर आम्हाला पण अकोला जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी आपले मार्गदर्शन करा सर
नमस्कार सर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात दर वर्षी दुष्काळ पडतो तुम्ही एकदा आमच्या तालुक्यात प्रबोधनाचा कार्यक्रम घेतलं तर बरं होईल आम्ही जलतारा स्वयं सेवक व्हायला तयार आहे
फक्त यूट्यूब वर कमेंट करून फायदा नाही, तर डॉ. वायाळ सरांशी दिलेल्या नंबर वर संपर्क साधून प्रत्यक्ष कार्य पूर्ण करावे. धन्यवाद!🙂🙏
सर....त्या दगडाच्या खड्ड्यात साप राहायला लागले तर!!!!
तुमचा प्रयोग खूप चांगला आहे तुम्ही सर्वठिकाणी जहीरातकरा कोकणात प्रयोवा असे वाटते
@@ashwinidhavale6590 कोकणात फ्लाँप होईल. खडकाळ जमिनीत पाणी ओढलं जाणार नाही.
@@ashwinidhavale6590 फ्लाँप होईल कोकणात खडकाळ जमीन पाणी शोषून नाही घेणार.
आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय हरी विठ्ठल 🙏🏻 आपल्याला भेटायची खूप इच्छा आहे मी एक साधा वारकरी माणूस आहे
सर अतिशय छान सुंदर मार्गदर्शन केले आम्हाला आवडले..
आपण केलेला प्रयोग मि नक्कीच करणार काळाची गरज आहे..
आपले व चॅनेलचे हार्दिक अभिनंदन💐💐
फार चांगला प्रयोग आहे साहेब तुमचा मी मागच्या वर्षी 400 ट्रिप विहिरीचा डबर 30 बाय 200 फुट फलांबी 10 फूट खोल अंडरग्राउंड केल जमिनीमध्ये खूप चांगला फायदा आहे जमिनीला निचरा पण होतो आणि पाणी थांबून धरते पाण्याची पातळी वाढते
Great work sir proud of you and your team🎉
तुम्ही सर खुप ग्रेट आहात आपले आभार किती मानावे तेवढे कमी आहेत आमच्या गावाला पण पाणी टंचाई आहे तर आपण आलात तर खुप बर होईल
14:04 दादा अजून एक काम करा. पाणी वाढवणारी झाडं बांधावर लावायला लावा. उंबर वगैरे वड पिंपळ अर्जुंन. आणि कोरडे जिल्हे सोलापुरसारखे इथे ही सुरुवात व्हावी.
नमस्कार सर, अतीशय सुंदर उपक्रम, रस्त्याच्या बाजुला सुद्धा या प्रमाणे केल्यास पुराचे प्रमाण कमी होईल असे मत आहे🌹🌹🤝🤝🤝
एकच नबंर माहिती दिली दिपक भाऊ फारच सुंदर अप्रतिम माहिती आहे खरंच छान माहिती विश्लेषण केले आहे
खूपच चांगलं काम आहे तुमचं सर सर यवतमाळ जिल्ह्यामध्ये फार दुष्काळ आहे हो
सर आपण आम्हा शेतकरी बांधवांना खूप महत्त्वाची माहिती दिली त्या बद्दल आपणास खूप खूप धन्यवाद.
सर अतिशय उत्तम उपक्रम आपल्या माध्यमातून ऐकायला मिळाला धन्यवाद🎉
आपले कार्य अद्वितीय आहे धन्यवाद सर
डॉ वायाळ सर तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
अपली शेती आपली प्रयोगशाळा, खूप खूप धन्यवाद भाऊ
खूप छान माहिती आहे... मी माझ्या गावातल्या शेतकऱ्यांना ही माहिती नक्की पोहचवेल
सरकारने अशा व्यक्तींना प्रोत्साहन दिले पाहिजे परंतु असे होताना दिसत नाही.😊
सर तुमचा नियोजन अतिउत्तम आहे मी स्वतः जल तारा योजना मध्ये सहभागी होणार
दिपक भाऊ माहिती खूप छान आहे 🙏🌷🙏
पन काळी च्या जमीनीमध्ये पाणी मुरत नाही
50टक्के फायदा होतो 🙏
सर्व काळी काढुंन घ्या खडक लागे पर्यंत खुंप फायदा होता दादा मी तर माझ्या बोर जवळ ३०-३०चा मींटर आनी खोली २० फुंट केली तर बोरला खुंप पानी आले मोटर बंद करायचे काम नाही
सलाम dr वायाळ सर !💐💐🎉💐
Dr. Purushottam Wayal sir, khup khup dhanyawad. Aapale prayatna hamkhas yashaswi zale aahe. Aapanas adrushya ashank aashirwad miltil. Dhanyawad
खूप छान संकल्प आहे, जय गुरुदेव ❤
खुप चांगला प्रयोग धन्यवाद देतो
त्या खड्यावर कांदा गोण्या व साड्यांचा कपडा अंथरून वरून माती टाकली तर खड्डा दहा पंधरा वर्ष चालतो.मी हिंगोली जिल्हा गाव बेलुरा गुठ्ठे वैजनाथ जगन्नाथ गुठ्ठे शेतकरी आहे.
Please make this video in Hindi... All people can do this across india.. Very good concept and sucess
खुप छान मार्गदर्शन केले आहे 🎉🎉🎉❤❤
Dr. Wayal sir and deepak sir thanks lot, great work
नमस्कार सर,फार उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
अतिशय छान काम
शासनाने दखल घेणे गरजे चे आहे 🙏
वायाळ सर व दिपकभाऊ आपल्या कार्याला सलाम
सर तुमच्या सारखे सगळे लोक देवदुत् च आहात...तुम्हाला खूप शुभेच्छा
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
शेतकऱ्याचे, दोन फायदे होते,,एक पाणी साठवणूक,,दूसरा फायदा,, सुपिक माती वाहून जात नाही,,दिलेलं खत ते वाहून जात नाही,,,खूप छान सर,,,धन्यवाद💙🙏💙
खूपच छान माहतीपूर्ण दिली ❤
Great work thanks and thanks for dipak sir 🙏 👍
Very good idea sir, Congratulations ❤❤❤
दिपक सर धन्येवाद आसे नवीन विडीव आनत जा माहीती होते
1 नंबर काम आहे उपक्रम आहे सर🎉
पद्मश्री द्या खूपच छान माहिती आहे
A very great information...
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ❤ subscribed
Great Sirji, Inspiring Information.
9:32 खुपच छान माहिती मिळाली . मला सुद्धा शेतात दहा खडडे करावयाचे आहेत . कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
छान अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो,सर
खुप छान उपक्रम आहे वायाळ साहेब दीपक साहेब
धन्यवाद साहेब मला हा वरील व्हिडिओ पाहून माझे गाव माळावर आहे ओलीत होईल असे वाटते माझ्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी मनसे मेले तीथेच आता जलतारा मुळे ओलीत होईल असे वाटते धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏🙏 मी तुम्हाला टीम बनवून फोन करतो व हे माझ्या टीम ला भेटायला घेऊन येतो परत धन्यवाद 🙏
खूपच छान उपक्रम.
1 no kam aahe sir salute
आदर्श प्रकल्प योजना , शतशः प्रणाम
वायाळ सर आपल्या जलधारा कोटी कोटी प्रणाम
सर तुम्हाला माझा एक हजार सॅल्युट सर असे देशप़ेमी आम्हाला हवे आहेत.
अतिशय स्तुत्य उपक्रम !
Very good job doing sir by heart salute to you
खूप छान माहिती. धन्यवाद वायाळ सर 💐
Asech temprature Kami karnya sathi zade lava zade jagva hi skim chalu Kara jene karun temprature pan Kami hoil aani pawsala suddha changla hoil.....
Shetkaryani shetatil zade na todta bandhavar kamachi ( aamba ,jambhul,fanas etc.)zade lavavet .
Hi kalachi garaj aahe. 🙏🙏
Uttam idea maharatra siyay purn bharatat rabavu shakato
धन्यवाद सर,खूप छान माहिती दिलीत 🙏🏻
फार सुंदर सांगितले आभारी आहे
जय गुरुदेव दादा खूप छान काम आहे तुमचं
धन्यवाद सर
खुपच छान माहिती सांगितली!
चांगली माहिती दिली
खरोखर सर आपण खूप मोलाचा मार्गदर्शन करतात आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे आणि दीपक भाऊ तुम्ही सरांची मुलाखत घेऊन खूप खूप मोठं शेतकऱ्यांपर्यंत सरांना पोहोचण्याचा कार्य केला आहे त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद सरांचा मोबाईल नंबर पाहिजे मला.
Khup changale ahe mi pan kele ahe pani patali wadhate
Dipak bhau you are great .
सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🌹🙏
चार एकर शेतात व चिभड शेत आहे ठिक होईल ना? सर खुप खुप धन्यवाद सर खरोयच जगाच्य कल्याणा संताच्यासंताच्या विभुती आपणसंत आहे हे अटल सत्य आहे रामकृष्ण हरी मालुली 🎉🎉