मैत्री कंपनी मध्ये सर्वसामान्य गोरगरिबांचे पैसे अडकलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने विशेष लक्ष घालून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील त्या दृष्टीने योग्य ती कारवाई मैत्रेय कंपनी वरती करावी. आपण दिलेली माहिती खूपच अनमोल आहे. सध्या काय परिस्थिती चालली हे यातून निदान आम्हाला कळाले. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.🙏 एजंट लोकांना विचारलेही तरी ते काही माहिती देत नाही. किंबहुना त्यांना यातले काही माहितीही नाही.
मैत्रेय कं.त काम करणाऱ्या लबाडांनी- जवळच्यांनाच फसवले व गुंतवणूक करणाऱ्यांच्या रक्कमेतून कमिशनची भाड खाऊन ताजेतवाने झाले. गुंतवणूक करणाऱ्यांच्या रक्कमेचा परतावा करण्यात विलंब करणाऱ्यांचीही चौकशी व्हावी. व योग्य ते शासन करून गुंतवणूक करणाऱ्यांच्या रक्कमेचा अपहार न करता पैसे परत करावेत.
बोडक्याची माहिती दिली 😮, बाई आत की बाहेर माहीत नाही, २१०० कोटी की २६००? १.५कोटी फक्त परत केली रक्कम, आर्थिक गुन्हा शाखा येथे पैसे परत दिले का माहित नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत काढून घेण्यात आला का? ३० कोटी रुपये होटेल जळगाव, वाटत नाही, फारतर ५-७ कोटी असेल. शोध पत्रकारिता आणि नुसतं घरात बसून व्हिडिओ बनवणं, जमीन अस्मानाचा फरक आहे.
कंपनीला फायदा भरपूर होता...जमीन प्लॉट घेऊन खूप खूप त्याच्यात वाढ झाली होती... पण वर्षा सत्पाळकर हिनेच कंपनी बंद केली आणि पैसे हडप करून गोर गरीब मजूर वर्ग यांचा तळतळाट तिला नक्किच भरावा लागेल
पाहुण्या एजंटने मित्रमंडळी आणि नातेवाईक यांना व्यवस्थित परतावे मिळवून दिले असते तर मित्रमंडळी आणि नातेवाईक यांनी वाहवा नक्कीच केली असती;पण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांनी दुसऱ्या बाजूनेही विचार करायला हवा की एजंट लोकांनी मित्रमंडळी आणि नातेवाईक यांचा पैसा हा आपल्या घरात न ठेवता कंपनीच्याच घशात घातला आहे, त्यांनी लोकांच्या फायद्यासाठी विचार केला होता, नुकसान होण्यासाठी नाही हाही विचार करायला हवा.......
अहो ही लफडी करत बसण्यापेक्षा पोस्ट ऑफीस मध्ये पैसे ठेवा ना थोडे पैसे कमी मीळतील काय फरकं पडतो. लालच बुरी चिज है. दुप्पट पैसे देतो म्हणुन आतापर्यंत शेरेकर बॅंक घोटाळे कीती झालेत हे माहीती असुन सुध्दा लोकं असे का बळी पडतात?
खूप छान विषय घेतला दादा, धन्यवादफायद्यासाठी साठी नाही, जवळच्या नातेवाईकाला नाही म्हणता आले नाही. आमचे दोन लाख गेले,अजून एक पैसाही मिळाला नाही,काय करावे मार्गदर्शन करावे plz पलझ
मैत्रय वाले आलते माझ्याकडे 1 लाख गुंतवा ...फसवणूक झाल्यास घर विकून पैसे देइन म्हणाले ...पण पेपर च्या बातम्या वाचत असल्याने व स्वतःच्या ज्ञानावर विश्वास असल्याने वाचलो ... agant चे वडिलांना हार्ट अटाक आला
खुप छान व्हीडिओ बनवला सर...आपले मनस्वी अभिनंदन..! सर आपण मैत्रेय घोटाळ्याचा असाच पाठपुरावा करावा.माझे वैयक्तिक २-३ लाख अडकून पडले आहेत.मध्यंतरी आम्ही यवतमाळ येथे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ऑनलाईन माहिती भरली.मात्र अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही व आम्हाला आमचे पैसे अद्यापही परत मिळाले नाही.आपण पुन्हा या गोष्टीचा पाठपुरावा करावा.ही नम्र विनंती.पुनश्च धन्यवाद...!
हिरकणी पुरस्कार प्राप्त उद्योजिका वर्षा सत्पाळकर अस कस करू शकते. गरिबांचा पैसा मिळालाच पाहिजे गरिबांचे रक्त आहे ते विश्वासघात करणे म्हणजे पापाचे ओझ घेऊन जाणे आहे.
मित्राने, पाहुण्यांने सांगितले म्हणून policy काढली म्हणणाऱ्या लोकांनी जर स्वतःच्या लोभी वृत्तीवर नियंत्रण ठेवले असते, तर फटका बसला नसता. जोपर्यंत माणसाच्या मनातील लालच संपणार नाही,तोपर्यंत हे चिट फंड पसरतच राहणार....
या कंपनीचे काम करण्यासाठी माझ्याकडे आमच्या एका पाहुणीने चारवेळा चकरा मारल्या खूप प्रयत्न केले पण मी नाही या जाळ्यात आडकले परंतु माझ्या भावजईचे माञ 20000 हजार गेले कारण एजंट तीची मावशीच होती 😕
अनाथ आश्रम ला कधी थोडी मदत केली तर खूप उपकार होतील. असेही गेले आहेत. जर चांगले काम करून रिटर्न मिळाले तर मिळाले. आमच्या आश्रम ला काही मदत करा नकीच यशप्राप्ती होईल
LIC ❤❤❤ आज गेली ६५ वर्षे लोकांच्या सेवेत विश्वसनीय कार्यरत आहे.... लोकांना लगेच श्रीमंत व्हायचं आहे...अस होत नाही.... त्यामुळे मैत्रेय अशा कंपन्यांना वाव मिळतो....
सर खूप खूप आभार एक विडिओ citrus check in, twinkal royal twinkle star मालिक एकच आहे ओमप्रकाश गोयन्का यांच्या वर एक विडिओ बनवा 2013 पासुन पैसे अडकले आहेत
@@anandsalve4230 अहो असे scam वाल्या कंपनी मध्ये पैसे टाकले तर आपण काहीच करू शकत नाही... सगळ्यात safe investment जमीन, सोन,विमा, IPO, कंपनीचे share अशी असते... तिथे काही ना काही ऑथॉरिटी असते आपले पैसे 80-90% सुरक्षित असतात... या असल्या कंपन्या पळूनच जातात... नेटवर्क कंपनीमधे कधीच गुंतवू नये..
आमचे घरमालक (मैत्रेय एजंट) यांनी माझ्या वडिलांना सुद्धा खूप वेळा या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले होते...पण माझे वडील शिक्षक...त्यांनी ह्या कंपनीवर माझा विश्वास नाही असे स्पष्ट सांगितले 🗣️
या संपूर्ण व्हिडिओ मध्य फ्कत 3कंपन्यांची माहिती टाकली दादा तुम्ही पण मैत्रीय सुवरणसिद्धी हि पण चौथी कंपनी होती तिचा काही उल्लेख नाही जरा ति पण माहिती पाठवली असती तर बरे झाले असते दादा😢😢
जास्त व्याज दर मिळतो म्हणून बर्याच सेवानिवृत्त झालेल्या लोकांनी पैसे गुंतवले आणि आता मुद्दल सुध्दा मिळत नाही. हरामखोर आहेत. त्यांच्यावर कारवाई काही होत नाही. हजारो चे घोटाळे करून पंचवीस पन्नास करोड केस वर खर्च करून मोकळे होतात.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे शहर आहे तेथील मी एक एजंट म्हणून काम करत होते माझे 60 खातेदारांचे अंदाजे 4000000 रु(चाळीस लाख रुपये ) गुंतवणूक केली आहे तेही परत मिळविण्यासाठी सोलापूर येथे पोलिस आयुक्तांलयात कागदपत्र जमा केलेले आहेत तेही परत मिळावेत,
खूपच छान माहिती दिली ..बरेच दिवसांपासून ह्याच विचारात होतो . माझेपण रुपये१२००००/- एवढी रक्कम गुंतलेली आहे. एजंट पण टाळाटाळ करत राहते . महिला असल्यामुळे जास्त बोलता येत नाही . अशा अर्धवट एजंट च्या विरुद्ध फसवणुक म्हणुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी .
मला तीन लाख रुपयाला गंडावले, 😢😢 इथे स्वप्नाला स्पर्श होतो असे मनत होते , मी व माझ्या आई ने दुसऱ्या च्या शेतात काम करून लोकांचे पैसे दिले , घर विकून लोकांचे पैसे दिले, सगळं स्वप्नच भंगल माझं, आज मैयतरी मुळे किरायच्या घरात राहावं लागत, आज घर नसल्यामुळे लग्न होणं मुश्किल आहे, इथे स्वप्नाला स्पर्श नाही तर दुःखाचा डोंगर कोसळतोय असं अजून वाटतंय 😢😢😢😢😢😢
मैत्रेय मध्ये माझे 14000 रूपये अडकले आहेत त्या चया मिळकतीचे लिलाव लवकरात लवकर करून गोरगरीब जनतेची पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा व पैसे मिळवून देण्यात यावी ही कळकळीची विनंती करतो
मैत्रेय मधे माझे व माझ्या मैत्रिनिचे जवळ जवळ 70हजार रूपये गुंतले आहेत व मला माझ्या एका मैत्रिनिनेमला फसवले आहे काय करावं हि 2012मधे पेसैगुंतलेआहेआजुन मला पैसे नाहि मिळाले
तिला (वर्षाला) अटकच नाही तर तिचे लेडिज पोलिस च्या हातुन दोन्ही फेडकाळ लाल केले पाहिजे,, तेव्हा माझी समाधानी होईल,, कारण मि आणी गरिब लोकांनी साडे तीन लाख रुपये मैत्रेय मधे भरले आणि ही वर्षा गरिबांच रक्त पिवुन पळाली,,,
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल आमचे पैसे मिळतील सर स्वताचे घर सोडून दुसरीकडे राहाव लागले आम्हाला गोरगरीबांनचे पैसे अडकले त्यांचा शाप आम्हाला नको लागायला आम्ही एजंट असलो तरी आमचेही पैसे त्यामध्ये अडकले आहेतच ना सर आणखी काही माहिती मिळाली तर जरुर सांगा🙏
थोडक्यात वाचलो.. मी २००८ मध्ये ६.५ वर्षासाठीची मैत्रेय पॉलिसी घेतली होती. २०१५ मध्ये पॉलिसी पूर्ण झाल्यावर मला दोन महिने उशिरा पूर्ण रक्कम मिळाली. पुढच्याच आठवड्यात मैत्रेय बंद पडली अशी बातमी आली. माझे काही मित्र व नातेवाईक, ज्यांनी माझ्या नंतर पॉलिसी काढली होती, त्यांचे पैसे अजून पण अडकलेले आहेत.
माझ्या सांली कडे मैत्रेय पॉलिसी काढली होती त्याच वेळी त्यांना सांगितले होते की ही कंपनी कधीही बुडेल तर त्यावेळी त्यांनी सांगितले की जरी कंपनी बुडाली तर मी स्वतः घरून पैसे देईल ही माझी जबाबदारी राहील तर आज त्यांचे उत्तर तुम्हाला मैत्रेय कंपनीच्या पावत्या दिल्या आहेत तुम्हाला जे काही करता येईल ते करा असे बोलतात मैत्रेय मधे माझे एक लाख आईंशी हजार रुपये आहेत
माझेही 50000/- अडकलेले आहेत मैत्रेयमधे.जवळची मैत्रीण नको तितकी मागे लागल्यामुळे अनिच्छेने ही पाॅलिसी घेतली होती.तिला 18% ने कमिशन मिळाले .आमच्या हाती शून्य आणि वर जवळची मैत्रीण म्हणून काही जास्तीचे बोलताही येत नाही.
We have a similar example in Bengaluru since 2010 under the name Dreamz Infra Pvt Ltd by one Sachin Nayak and Disha Chowdury . Both names are allegedly fake. Some 5000 middle class people invested their hard earned money in their various realty schemes. They had a good front with good offices and some under construction schemes to convince and entice customers. All are left in the lurch with the fraudsters bribing everyone to escape
मी मलकापूर बुलढाणाजिल्ह्यातून आहे माझ्या शेजारच्या आणि ओळखीच्या भरपुर लोकांनी ठेव योजना मध्ये पैसे गुंतवले होते मला दलयाने म्हणजे ऐजंट बाटलीत उतारणयाचा भरपूर प्रयत्न केला होता पण मी माझे पैसे पोस्ट ऑफिस मध्ये टाकले 😊
Remember, any company offering more than 9% p.a. as interest or offering to double your money in less than 5 years, is a fraud. In the real world these returns are not possible. One day such a company will fold up leaving you poorer...
LIC बद्दल पण व्हिडिओ बनवा आता पर्यंत किती लोकांना 20 वर्षांनी पैसे परत भेटले आणि किती लोकांना भेटले नाहीत 4 वर्षांनी 8 ,16 वर्षांनी भेटणार सांगणारे कोणाला ही भेटत नाहीत please यावर व्हिडिओ बनवा
माझ्या मैत्रीच्या भावनेच्या भरात मी ebiz मधे 17000/- रुपये व्याज काढून टाकले पण , मैत्रीण वर विश्वास ठेवून फसली, एक वर्षात मी परत देईल म्हंटले पण अद्याप 7 वर्ष होत आहे परत द्यायचे नाव नाही घेत आहे , काय करावं उपाय सुचवा
एका दक्षिण भारतीय सिनेमात लोक कशी फसतात हे दाखवले आहे. या गोष्टीला लोकांचा अती लोभिपणा आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसा कमवायचा अट्टहास कारणीभूत ठरतो.
मैत्री कंपनी मध्ये सर्वसामान्य गोरगरिबांचे पैसे अडकलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने विशेष लक्ष घालून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील त्या दृष्टीने योग्य ती कारवाई मैत्रेय कंपनी वरती करावी. आपण दिलेली माहिती खूपच अनमोल आहे. सध्या काय परिस्थिती चालली हे यातून निदान आम्हाला कळाले. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.🙏 एजंट लोकांना विचारलेही तरी ते काही माहिती देत नाही. किंबहुना त्यांना यातले काही माहितीही नाही.
मैत्रेय कं.त काम करणाऱ्या लबाडांनी-
जवळच्यांनाच फसवले व गुंतवणूक करणाऱ्यांच्या रक्कमेतून कमिशनची भाड खाऊन ताजेतवाने झाले.
गुंतवणूक करणाऱ्यांच्या रक्कमेचा परतावा करण्यात विलंब करणाऱ्यांचीही चौकशी व्हावी. व
योग्य ते शासन करून
गुंतवणूक करणाऱ्यांच्या रक्कमेचा अपहार न करता पैसे परत करावेत.
बोडक्याची माहिती दिली 😮, बाई आत की बाहेर माहीत नाही, २१०० कोटी की २६००?
१.५कोटी फक्त परत केली रक्कम, आर्थिक गुन्हा शाखा येथे पैसे परत दिले का माहित नाही.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत काढून घेण्यात आला का?
३० कोटी रुपये होटेल जळगाव, वाटत नाही, फारतर ५-७ कोटी असेल.
शोध पत्रकारिता आणि नुसतं घरात बसून व्हिडिओ बनवणं, जमीन अस्मानाचा फरक आहे.
कंपनीला फायदा भरपूर होता...जमीन प्लॉट घेऊन खूप खूप त्याच्यात वाढ झाली होती... पण वर्षा सत्पाळकर हिनेच कंपनी बंद केली आणि पैसे हडप करून गोर गरीब मजूर वर्ग यांचा तळतळाट तिला नक्किच भरावा लागेल
भारी विषय घेतला
अनेक लोकांचे पैसे बुडवले . एजंट लोकांनी पाहुने रावळे यानाच डुबवले आमच्या पाहुन्या एंजटने मला42000 ला डुबवले
पाहुण्या एजंटने मित्रमंडळी आणि नातेवाईक यांना व्यवस्थित परतावे मिळवून दिले असते तर मित्रमंडळी आणि नातेवाईक यांनी वाहवा नक्कीच केली असती;पण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांनी दुसऱ्या बाजूनेही विचार करायला हवा की एजंट लोकांनी मित्रमंडळी आणि नातेवाईक यांचा पैसा हा आपल्या घरात न ठेवता कंपनीच्याच घशात घातला आहे, त्यांनी लोकांच्या फायद्यासाठी विचार केला होता, नुकसान होण्यासाठी नाही हाही विचार करायला हवा.......
AGENT LOKANI BUDAVLE ASTE TRR TE FARAR JHALE ASTE.
AGENT LOKK PNN FASLE AHETT NA .
एजेंटला स्वतःला माहीत नव्हते त्यांचेही पैसे अडकले आहे.कृपया कोणाला मानसिक त्रास देऊ नका.
एवढे वर्ष झाले अजुन पण नाही मिळाले
एवढा विश्वास कसा ठेवता घनाच्या पैसा आहे ना कुटे गुंत्व्यचा एवढं कसं समजता नाही. भावा वर कधी विश्वास ठेवणार नाही ह्यांच्यावर कसा एवढा विश्वास.
खर तर अशा कंपनी मार्केट मध्ये निर्माण होतात याकडे सरकार च कोणताच विभाग लक्ष देत नाही हे विशेष आहे
आता सध्या मार्केट मध्ये हर्बल life च्या नावाने ग्रामीण भागातील लोकांना लूटायचा व्यवसाय सुरु आहे. त्या बद्दल विडिओ बनवायला पाहिजेल आपण
HERBALIFE. PROTEIN SHEKE ,MLM CHUTIYA BANVAYCHA DHANDHA AAHE. FASTAT LOK. 😅😊
या विषय एक व्हिडिओ बनवा😂😂
Mi lifestyle, rcm MLM Companies yanchyavr pn video banva
Mi life he sudha
Yes right
माझे १० हजार रुपये आहेत आणि एजंटला विचारल्यार बोलतो की ऑफिस ला जाऊन विचारा मी स्वतःच फसलो आहे म्हणून !!
पैसे न मिळण्याचे एक मेव कारण फक्त आपल्या राज्यातील मोठे राजकारणी आहेत..
राजकारणी लोकच जबाबदार असल्याचे दिसते...
😂😂😂
अहो ही लफडी करत बसण्यापेक्षा पोस्ट ऑफीस मध्ये पैसे ठेवा ना थोडे पैसे कमी मीळतील काय फरकं पडतो. लालच बुरी चिज है. दुप्पट पैसे देतो म्हणुन आतापर्यंत शेरेकर बॅंक घोटाळे कीती झालेत हे माहीती असुन सुध्दा लोकं असे का बळी पडतात?
Fadanvees cha ghotala aahe varsha satpalkar tyachi partner aahe
एकदम बरोबर भाऊ 🙏
Goodwin jewellery nye pan carodo cha lokana chuna lavala
धन्यवाद दादा चांगला विषय घेतला आमचे बरेच गुंतवणूकदारांचे पैसे त्यात अडकलेले आहेत
भाईचंद हिराचंद रायसोनी । जळगाव या बँकेच्या घोटाळ्या बद्दल पण माहिती द्यावी
ठेवींवरील विस टक्के रक्कम परत करनार होते त्याचे काय झाले
BHR
आमचा पहिला हप्ता मिळाला आहे
Kadhi jama jhale@@SharadAndhale-l2p
@@SharadAndhale-l2p chalu kelay ka paise return daych
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली.पन आम्ही सर्व सामान्य माणस तिथं पर्यन्त पोहचु शकत नाही तरी मिडिया या गोष्टी चा छडा लावावा.
खूप छान विषय घेतला दादा, धन्यवादफायद्यासाठी साठी नाही, जवळच्या नातेवाईकाला नाही म्हणता आले नाही. आमचे दोन लाख गेले,अजून एक पैसाही मिळाला नाही,काय करावे मार्गदर्शन करावे plz पलझ
मैत्रय वाले आलते माझ्याकडे 1 लाख गुंतवा ...फसवणूक झाल्यास घर विकून पैसे देइन म्हणाले ...पण पेपर च्या बातम्या वाचत असल्याने व स्वतःच्या ज्ञानावर विश्वास असल्याने वाचलो ... agant चे वडिलांना हार्ट अटाक आला
मस्त 😊... हेच आपल्या लोकांना जमत नाही. लालच बुरी बला होती है.
😮😮
5yhyh
मग सरकार असे व्यवसाय करायला परवानगी तरी का देतात
खुप छान व्हीडिओ बनवला सर...आपले मनस्वी अभिनंदन..! सर आपण मैत्रेय घोटाळ्याचा असाच पाठपुरावा करावा.माझे वैयक्तिक २-३ लाख अडकून पडले आहेत.मध्यंतरी आम्ही यवतमाळ येथे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ऑनलाईन माहिती भरली.मात्र अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही व आम्हाला आमचे पैसे अद्यापही परत मिळाले नाही.आपण पुन्हा या गोष्टीचा पाठपुरावा करावा.ही नम्र विनंती.पुनश्च धन्यवाद...!
Mala 2 lakh dya, me 4 varshsyat 3 pat deto. June paise pan vasul hotil. Trust Kara.. 😂
🎉काही बायांनी घरातील पैसे जमा केले परत आले पाहिजे
नमस्कार. पॅन कार्ड क्लब या संस्थेची माहिती आणि जमवलेल्या रकमेची गुंतवणूक खातेदारांना परत देईल का याविषयी एक चलचित्र बनवा .
pancard madhe western maharashtra madhle lakho jan budle ahet. Yacha VDO karava.
सदाभाऊ खोताच्या मुलांच्या कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण हे एक आहे आणि तो सदाभाऊ शेतकरी बांधवांना उपदेश देत आहे
भरवसा कोणावर कसा ठेवायचा हेच कडत नाही😮😮
भारतीय राजकारण म्हणजे चोर आणि डाकू मधील स्पर्धा.
बातमी दाखवल्या बद्दल तुमचे मनापासुन आभार
हिरकणी पुरस्कार प्राप्त उद्योजिका वर्षा सत्पाळकर अस कस करू शकते. गरिबांचा पैसा मिळालाच पाहिजे गरिबांचे रक्त आहे ते विश्वासघात करणे म्हणजे पापाचे ओझ घेऊन जाणे आहे.
खूप गरीब लोकांचे पैसे यात गेले आहे. माझ्या आई चे २ लाख यात गेले . Goverment la याच काही पडलं नाही.😢😢
माझ्या आई आणि ताईचे 12000 गेले.
शिक्षण द्या. असे दुप्पट होत नाहीत. हाव वाईट
Aaila neet japa 2lakh gele mhanun tichya mage lagu naka. Lakhmolacha aaila japa
साहेब आपणाला पैशे मिळाले असते तर खूप बरं वाटलं असत आता पैसे गेलेत तर Goverment आठवतय
वारे वा
तुमच्या हावरट पण साठी govt कशी जबाबदार.gov bank ८ % व्याज देत असताना हे कशे जास्त देतात एवढं पण विचार करता येत नाही का
परतावा कसा मिळेल याचीही माहिती सांगा फार उपकार होतील
बंधूंनो,परताव्याची आशा सोडून द्या... कंपनीचा पत्ता नाही आणि एजेंट लोकं आपलेच नातेवाईक म्हणजेच आपलेच ओठ आणि आपलेच दात...😲🤔🫢😢😎😡😈
खूप छान माहिती दिलीत माझे सुद्धा मैत्रेय कंपनी मध्ये पैसे गुंतले आहे.
मैत्रेय हि चालवणारी एक बाई सतपाळकर हि होती आणि ति बाई फरार आहे या बाईने खुप सगळ्या लोकांना फसवणूक केली हिला आता पोलिस कोठडी दायला पाहिजे
Virar SATPALA CHI
वसई पश्चिम ला बंगला आहे वर्षाचा,
Not from satpala village
ह्या कंपनीचे office विलेपार्ले पूर्व ला होत
मागे जेल मध्ये होती जामीन मंजूर केला गेला आणि फरार आहे
मित्राने, पाहुण्यांने सांगितले म्हणून policy काढली म्हणणाऱ्या लोकांनी जर स्वतःच्या लोभी वृत्तीवर नियंत्रण ठेवले असते, तर फटका बसला नसता. जोपर्यंत माणसाच्या मनातील लालच संपणार नाही,तोपर्यंत हे चिट फंड पसरतच राहणार....
या कंपनीचे काम करण्यासाठी माझ्याकडे आमच्या एका पाहुणीने चारवेळा चकरा मारल्या खूप प्रयत्न केले पण मी नाही या जाळ्यात आडकले परंतु माझ्या भावजईचे माञ 20000 हजार गेले कारण एजंट तीची मावशीच होती 😕
माझे 7लाख आहेत सांगली जिल्हा मध्ये सुद्धा बरेच पेसे अडकले आहेत महिला जास्त अडचणीत आहेत तूम्ही हा विषय घेतला धन्यवाद
माझे 12 लाख आहेत.
अनाथ आश्रम ला कधी थोडी मदत केली तर खूप उपकार होतील. असेही गेले आहेत. जर चांगले काम करून रिटर्न मिळाले तर मिळाले. आमच्या आश्रम ला काही मदत करा नकीच यशप्राप्ती होईल
Kute ahe ashram please send no @@sandygaikwad2021
Aami case takli aahe aamchi sangatna aahe contact kara paise milaun deu
विषयच भारी तुमचा आवाज आणि तुमची टाकत आवडत आहे prathamesh भाऊ १नो असंहे आहेत तुमी
एवढे होऊन पण परत अशी स्कीम आली की कसलाच विचार न करता लोक परत फसणार, पैशांची हाव बुध्दी बंद करते
2014 pasun bharat scam vadhale ahe
अगदी खरं
@@swapnilthakur743this is before 2014
@@swapnilthakur743हेंच वेगळंच २०१४ आधी स्थापन झालेली कंपन्या आहेत हया २०१४ नंतर नियमात बदल झलेने हे सगळे घवत आहेत दादा
Right
माझे 15,000/- ₹ मैत्रेय कंपनीमध्ये भरले आहेत पण अजूनही मिळाले नाही... नातलगाने फसवणूक केली...
कल्पवृक्ष मार्केटिंग बद्दल घोटाळा प्रकरण सांगा.
एजंट लोकांनी काय काय केले.पुढे काय झाले.एजंट लोक तोंड दाखवायला देखील आले नाही.कारण त्यांना खूप कमिशन काहींना गाड्या व इतर काय काय दिले होते.
Agent bicchare tumcha aamcha sarkhe guntavnuk dar repair lokch hote tyana kam mhanun tyanche vyaj tyani punha thyat guntaun pudhe ashich chain banvili trustee ni agent nahi khare company chalvinare haramkhor astat tyana zab vichar la pahije😅
छान व सत्य विषयावर बोलणारे फार कमी असतात.. त्यामुळे तुमचे मनःपुर्वक आभार....
LIC ❤❤❤ आज गेली ६५ वर्षे लोकांच्या सेवेत विश्वसनीय कार्यरत आहे.... लोकांना लगेच श्रीमंत व्हायचं आहे...अस होत नाही.... त्यामुळे मैत्रेय अशा कंपन्यांना वाव मिळतो....
सर्विस आणि ग्राहकांना नफा कमी असला तरी पण कुणाचे पैसे नाही बुडविले LIC ने. तरी LIC काय कमी श्रीमंत नाहीये बरका...
LIC is the biggest official scam.
Lic legal chuttya bnvt ahe
एलआयसी का हो साथ
तो फिक्र की छोडो
यांच्या CA ला शोधा,यानेच आइडिया दिली असनार हे नक्की
वर्षा सातपाळकर हिला लाज वाटली पाहिजे...लोकांचे पैसे परत कर
सर खूप खूप आभार एक विडिओ citrus check in, twinkal royal twinkle star मालिक एकच आहे ओमप्रकाश गोयन्का यांच्या वर एक विडिओ बनवा 2013 पासुन पैसे अडकले आहेत
मैत्रेया मध्ये माझे ₹200000 अडकलेले आहेत, पण पॉलिसी काढणारा जवळचा मित्र असल्यामुळे जास्त बोलता येत नाही
Maze 1.20 lack gele 😭 ani policy kadhnara farar ahe
बापरे ₹ 2000 😱😱... म्हणजे आताचे 2 लाख झाले
@@sameerseth5942 ho na 🙃🙃
Majhe 55000 rupay adakle ahet pan policy kadnara majha sakhha kaka aslymaule kahi bolta yet nahi same story bhava. Pan mi sodun dile
@@anandsalve4230 अहो असे scam वाल्या कंपनी मध्ये पैसे टाकले तर आपण काहीच करू शकत नाही... सगळ्यात safe investment जमीन, सोन,विमा, IPO, कंपनीचे share अशी असते... तिथे काही ना काही ऑथॉरिटी असते आपले पैसे 80-90% सुरक्षित असतात... या असल्या कंपन्या पळूनच जातात... नेटवर्क कंपनीमधे कधीच गुंतवू नये..
मी पॉलिसी काढली आणि लाभ सुद्धा मिळाला 13 वर्षापूर्वी पण नवीन हिम्मत नाई झाली. वाचलो
जळगाव मधील भाईचंद हिराचंद रायसोनी बँकेच्या घोटाळा बद्दल व्हिडिओ बनवा 🙏
बंधूंनो परताव्याची आशा सोडून द्या. कारण कंपनीचा पत्ता नाही आणि एजेंट लोकं आपलेच नातेवाईक म्हणजेच आपलेच ओठ आणि आपलेच दात...😲🤔🫢😢😎😡😈😃
(Future maker) फ्युचर मेकर ९,000 कोटी चा घोटाळा प्रकरणी एक व्हिडिओ बनवा साहेब..🙏
आमचे घरमालक (मैत्रेय एजंट) यांनी माझ्या वडिलांना सुद्धा खूप वेळा या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले होते...पण माझे वडील शिक्षक...त्यांनी ह्या कंपनीवर माझा विश्वास नाही असे स्पष्ट सांगितले 🗣️
सर पल्स कंपनी घोटाळा प्रकरण याच्या वर व्हिडिओ बनवा नाशिक मध्ये खूप लोकांचे पैसे यात अडकले आहे
नाशिक मध्ये नाही भाऊ सर्व भारतभर माणसाचे पैसे गुंतलेत आहेत पल्स मध्ये
या संपूर्ण व्हिडिओ मध्य फ्कत 3कंपन्यांची माहिती टाकली दादा तुम्ही पण मैत्रीय सुवरणसिद्धी हि पण चौथी कंपनी होती तिचा काही उल्लेख नाही जरा ति पण माहिती पाठवली असती तर बरे झाले असते दादा😢😢
बीड कुटे ग्रुप, ज्ञानारधा मल्टीस्टेट वर व्हिडिओ बनवा, ते सुध्धा तेच मार्गावर चालू आहे, शेतकरी गोरगरिबांचे ठेवी परत देत नाही
कुटे ग्रुप ने मराठा क्रांती मोर्चाला मदत केली आणि सहानुभूती निर्माण करून घेतली आणि भाजपा मध्ये प्रवेश केला
Example Amway, Orbit, Swadeshi, Rpm,Rcm, MI life ...etc.....अश्या अनेक कंपन्या आहेत......गुंतवणूक करण्यापुर्वी विचार करावा.......
धन्यवाद सर असेच माहिती तरी पोहचवत जा
सर्वात बेस्ट धंदा महणजे 😂
घोटाळे करा , करोडपती हुआ 😅
पोलिस, सरकार , कोणी ही काही करत नाही,
कारण सर्वाँना हप्त्याची कोंबडी मिळते
गृहमंत्री फडणवीस साहेबांनी ठरवलं तर मयेत्र कंपनी चे ठेवीदार लोकांना पैसे लवकर मिळतील मयेत्र कंपनी बंद पडायला सरकार च जबाबदार आहे ....
Ho bhava brober bolla . Maze pan 3 lakh budale ☹️
Kahi pan 😂😂
Fadanvis nahi Fasanvis. Toch tuzya kadun 5-10 lakh kadhun gheil. Faltu manus
भाईचंद हिराचंद रायसोनी जळगाव जिल्हा बँक घोटाळा प्रकरण माहिती दया सर जास्त व्याज देवुन पोबारा झाला
जास्त व्याज दर मिळतो म्हणून बर्याच सेवानिवृत्त झालेल्या लोकांनी पैसे गुंतवले आणि आता मुद्दल सुध्दा मिळत नाही. हरामखोर आहेत. त्यांच्यावर कारवाई काही होत नाही. हजारो चे घोटाळे करून पंचवीस पन्नास करोड केस वर खर्च करून मोकळे होतात.
या नालायक बाईला हिरकणि पुरस्कार कुणी दिला हिला पुरस्कार घेतांना लाज नाही का वाटलि हरामखोर आहे हि बाई आता काय करते याचा शोध लावत का नाही
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे शहर आहे तेथील मी एक एजंट म्हणून काम करत होते माझे 60 खातेदारांचे अंदाजे 4000000 रु(चाळीस लाख रुपये ) गुंतवणूक केली आहे तेही परत मिळविण्यासाठी सोलापूर येथे पोलिस आयुक्तांलयात कागदपत्र जमा केलेले आहेत तेही परत मिळावेत,
मी पण यवतमाळ एसपी कार्यालयात कागदपत्रे जमा केली असून लोक अजूनही आशावाद बाळगून आहेत.
भावा फक्त विनंती आहे धुळे,जळगाव, नंदुरबार हे उत्तर महाराष्ट्र किंवा खान्देश चा भाग आहे विदर्भ किंवा मराठवाडा चे नाही🙏
भाऊ साहेब चव्हाण यांनी पण के बी सी मध्ये लोकांना लुटलं आहे याविषयावर पण एक व्हिडिओ बनवा दादा 🙏
Ya maze १५००००₹बुडाले
खूपच छान माहिती दिली ..बरेच दिवसांपासून ह्याच विचारात होतो . माझेपण रुपये१२००००/- एवढी रक्कम गुंतलेली आहे. एजंट पण टाळाटाळ करत राहते . महिला असल्यामुळे जास्त बोलता येत नाही . अशा अर्धवट एजंट च्या विरुद्ध फसवणुक म्हणुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी .
अहो दादा आमचे पण मत्रैय टि्कंल आणि आर एम पी मध्यें पैसे अडकले आहेत सगळीकडेच फसवणुकच झाली...
Ekda faslyavr parat parat fasaychi iccha hoti mhnje 😂
मैत्री मध्ये फक्त गरीब लोकांचा पैसा होता घामाचा कष्टाचा पैसा होता जाने पण घेतले त्याला खूप वाईट दिवस आले पाहिजे
आशा कंपनी चया केसिस शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लोकांना पैसे दिले पाहिजे अशी चालना देणारी व्हिडिओ बनवली पाहिजे
मला तीन लाख रुपयाला गंडावले, 😢😢 इथे स्वप्नाला स्पर्श होतो असे मनत होते , मी व माझ्या आई ने दुसऱ्या च्या शेतात काम करून लोकांचे पैसे दिले ,
घर विकून लोकांचे पैसे दिले,
सगळं स्वप्नच भंगल माझं, आज मैयतरी मुळे किरायच्या घरात राहावं लागत, आज घर नसल्यामुळे लग्न होणं मुश्किल आहे, इथे स्वप्नाला स्पर्श नाही तर दुःखाचा डोंगर कोसळतोय असं अजून वाटतंय 😢😢😢😢😢😢
Same bhava maze pan 3 lakh adakle
Maze 7 lakh gele
मी पण मैत्रेयच काम करायचो पण योग चांगला सर्वाचे पैसे रिटर्न झाले व कंपनी लॉस गेली वाचलो मी
Khup chan muda aapan sadar kela ..khup lakanche paise budwale ..regular update aplya channel marfat aaplyala milalyaas aapan parat video banva..dhanyawad
सरकार आपल्या दारी पेक्षा मैत्रेय कंपनी ची सम्पत्ती जप्त करुन लोकाचे पैसे सरकार ने परत करावे विशेष म्हणजे यात मजुरी करणारे असेच गरीब लोक आहे
अंगणवाडी सेविका मैत्री बैंक च्या एजंट होत्या, त्यांच्या मुळे अनेक गरीब महिला नी थोड्या जास्त व्याजासाठी पैसे भरले आमचे 50 हजार बुडाले😢😢
आमच्या इथली पण एजंट होती....ती आता फेडून देती लोकांना 😂😂
Maitreyi chi property bharpur aahe pan tya property's che kay zale samzal nahi nashik madhe pandav leni javal 80 ro house aahet dhule toll nakyachya pudhe milk factory hoti mangal karyalay hoti hajaro ecar jamiin aahet vasai virar madhe mamache gaav mahnun destination aahe kahi samzayla marg nahi case keleli aahe vakillanna paise suddha dile aahet dada
आमचं ही twinkal twinkal littile star झालंय.43K गेले भुर्रर्रर्र.
😂😂😂😂😂
😂,,😂
आपले खरच धन्यवाद
या घोटाळ्यात महाराष्ट्र शासन देखील सहभागी असावे असे वाटते कारण कंपनीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केल्यामुळे लोकांनी कंपनीत पैसे गुंतवले.
मैत्रेय मध्ये माझे 14000
रूपये अडकले आहेत त्या चया मिळकतीचे लिलाव लवकरात लवकर करून गोरगरीब जनतेची पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा व पैसे मिळवून देण्यात यावी ही कळकळीची विनंती करतो
😂😂😂
पैसे विसरा, अजूनपर्यंत किती घोटाळ्यातील पैसे लोकांना परत मिळाले आहेत ?
माझे खूप नातेवाईक आणि माझे या मैत्री खाते पैसे अटकले आहे जळगांव
मैत्रेय मधे माझे व माझ्या मैत्रिनिचे जवळ जवळ 70हजार रूपये गुंतले आहेत व मला माझ्या एका मैत्रिनिनेमला फसवले आहे काय करावं हि 2012मधे पेसैगुंतलेआहेआजुन मला पैसे नाहि मिळाले
तुम्हाला तर माहितीच आहे.. तुमचा विषयच भारी.....
सर माझे पण दोन ते चार लाख अडकले आहे काही अशा वाटत नाही त्यामुळे वर्षा सत्पाळकरला अटकेत टाकले पाहिजे
तिला (वर्षाला) अटकच नाही तर तिचे लेडिज पोलिस च्या हातुन दोन्ही फेडकाळ लाल केले पाहिजे,, तेव्हा माझी समाधानी होईल,, कारण मि आणी गरिब लोकांनी साडे तीन लाख रुपये मैत्रेय मधे भरले आणि ही वर्षा गरिबांच रक्त पिवुन पळाली,,,
Good Infirmation Thanks
गरीब लोकाचे पैसे बुडवू नका त्याना लवकरआत लवकर परतकरा
सरकार आणि न्यायालय फक्त बघ्याची भूमिका घेते
मग यावर अंकुश कोण ठेवणार
जीवन समृद्धी बद्दल बनवा
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल आमचे पैसे मिळतील सर स्वताचे घर सोडून दुसरीकडे राहाव लागले आम्हाला गोरगरीबांनचे पैसे अडकले त्यांचा शाप आम्हाला नको लागायला आम्ही एजंट असलो तरी आमचेही पैसे त्यामध्ये अडकले आहेतच ना सर आणखी काही माहिती मिळाली तर जरुर सांगा🙏
परतावा कसा मिळेल याचि माहिति सांगावी फार उपकार होतिल
थोडक्यात वाचलो.. मी २००८ मध्ये ६.५ वर्षासाठीची मैत्रेय पॉलिसी घेतली होती. २०१५ मध्ये पॉलिसी पूर्ण झाल्यावर मला दोन महिने उशिरा पूर्ण रक्कम मिळाली. पुढच्याच आठवड्यात मैत्रेय बंद पडली अशी बातमी आली. माझे काही मित्र व नातेवाईक, ज्यांनी माझ्या नंतर पॉलिसी काढली होती, त्यांचे पैसे अजून पण अडकलेले आहेत.
माझ्या सांली कडे मैत्रेय पॉलिसी काढली होती त्याच वेळी त्यांना सांगितले होते की ही कंपनी कधीही बुडेल तर त्यावेळी त्यांनी सांगितले की जरी कंपनी बुडाली तर मी स्वतः घरून पैसे देईल ही माझी जबाबदारी राहील तर आज त्यांचे उत्तर तुम्हाला मैत्रेय कंपनीच्या पावत्या दिल्या आहेत तुम्हाला जे काही करता येईल ते करा असे बोलतात मैत्रेय मधे माझे एक लाख आईंशी हजार रुपये आहेत
साली..
आधी घरवाली
जबरदत 👌 विषय 👈👑
धन्य वाद सर👌👌
माझे पण15000रु.आहे . आमच्या शाळेतील शिक्षकावर विश्वास ठेवला.पाॅलीसी घेतली.त्यांना कमीशन भेटले.त्याचा पगार पण चालू आहे आमच काय
अहमदनगर को-ऑपरेटिव बँक घोटाळा प्रकरण कसं झालं होतं ते सांगा
माझेही 50000/- अडकलेले आहेत मैत्रेयमधे.जवळची मैत्रीण नको तितकी मागे लागल्यामुळे अनिच्छेने ही पाॅलिसी घेतली होती.तिला 18% ने कमिशन मिळाले .आमच्या हाती शून्य आणि वर जवळची मैत्रीण म्हणून काही जास्तीचे बोलताही येत नाही.
We have a similar example in Bengaluru since 2010 under the name Dreamz Infra Pvt Ltd by one Sachin Nayak and Disha Chowdury . Both names are allegedly fake. Some 5000 middle class people invested their hard earned money in their various realty schemes. They had a good front with good offices and some under construction schemes to convince and entice customers. All are left in the lurch with the fraudsters bribing everyone to escape
मी मलकापूर बुलढाणाजिल्ह्यातून आहे माझ्या शेजारच्या आणि ओळखीच्या भरपुर लोकांनी ठेव योजना मध्ये पैसे गुंतवले होते मला दलयाने म्हणजे ऐजंट बाटलीत उतारणयाचा भरपूर प्रयत्न केला होता पण मी माझे पैसे पोस्ट ऑफिस मध्ये टाकले 😊
अनेक घोटाळे होतात हे लोकांना माहीत असून लोक पुन्हा पुन्हा फसतात
सबसे बडा रुपय्या l म्हणून. असं घडत.
समृध्दी जीवन यामध्ये पण बरेच जणांचे पैसे अडकलेत, त्याविषयी पण माहिती द्यावी
आमचेही 1.5 लाख रुपये आडकले आहेत, पुण्यामधील हडपसर येथे ऑफिस होते.. आम्हाला 2013 मध्ये परतावा मिळाला नाही.
मी जळगाव येथील रहिवासी आहे आम्ही सुद्धा पोलीस स्टेशनला कम्पलेट केली होती. पण आश्वासनाशिवाय आम्हाला आज पावितो काहीच मिळालेला नाही
पॅनकार्ड क्लब कंपनीच्या घोटाळ्याचा वर्णन द्या
आपल्या चर्चेमुळे मैत्री धारकांना लवकरच न्याय मिळेल अशी आशा करतो
Remember, any company offering more than 9% p.a. as interest or offering to double your money in less than 5 years, is a fraud. In the real world these returns are not possible. One day such a company will fold up leaving you poorer...
चांगला विषय मांडला,आपण घेतलेल्या विषयामुळे पैसे मिळतील असं वाटतं. प्रमुख मॅडम कुठे आहेत.
कल्पवृक्ष पण अशीच फ्राॅड स्कीम आली होती त्यात आम्ही बरेच लोक फसले गेलो
समृद्ध जीवन बद्दल पण सांगा, मैत्रय पेक्षा फार मोठा घोटाळा आहे तसेच लिक्विडेटर असूनही लोकांना त्यांचे पैसे अजूनही मिळालेले नाही
सरकारने लवकर पैशे परत करावेत ही विनंती 🙏🙏
पैसे मैत्रेयला द्यायचे, आणि परत सरकारने करायचे. व्वा छान
सरकार la विचारून ठेवले होते का😂😂
@@sandys1513 कंपनी बंद कोणी पाडली तुझे संचालक वर्षा सतपालकर नाते संबंध आहेत
सरकारला विचारून पैसे गुंतवले होते का? झटपट श्रीमंती हवी... कष्ट नकोत... मग हेच होणार....
जास्त फायदा होतो आहे असे पाहून गपचिप पैसे भरले होते हे सरकारला सांगुन भरले होते का?मग कोणत्या अधिकारात म्हणताय सरकारने लोकांचें पैसे द्यावेत?😂😂😂😂😂😂
आमचे तर ७ हजार रुपये बुडाले, अजून कागदपत्रे जपून ठेवले आहेत. बघू काय होतंय ते.
LIC बद्दल पण व्हिडिओ बनवा आता पर्यंत किती लोकांना 20 वर्षांनी पैसे परत भेटले आणि किती लोकांना भेटले नाहीत 4 वर्षांनी 8 ,16 वर्षांनी भेटणार सांगणारे कोणाला ही भेटत नाहीत please यावर व्हिडिओ बनवा
Policy No.dya sagali nahiti eka minitat milate
मिळतात
LIC बद्दल अफवा पसरवू नका, माहिती खोटी निघाल्यास सरकार मोठी कारवाई करु शकते.
एल आय सी चे रक्कम १००%मीळतात आणि मी मुदत संपल्यानंतर बॅंक खात्यात मीळाली आहे.
माझ्या मैत्रीच्या भावनेच्या भरात मी ebiz मधे 17000/- रुपये व्याज काढून टाकले पण , मैत्रीण वर विश्वास ठेवून फसली, एक वर्षात मी परत देईल म्हंटले पण अद्याप 7 वर्ष होत आहे परत द्यायचे नाव नाही घेत आहे , काय करावं उपाय सुचवा
असेच एक case study लोकशाही न्यूज चॅनेल ह्यांच्या वर होणार्या अनन्य वर पण बनवला पाहिजे. शांत/गप्प राहू नका. उद्या अशी वेळ तुमच्यावर पण येऊ शकते.
कोर्टाने बंदी आणली आहे😂😂
@@nkbhartiya108 केंद्र सरकार म्हणजे कोर्ट आहे का
@@nkbhartiya108 केंद्र सरकारने बंदी घातली आहे अणि आता दिल्ली हायकोर्ट नि लोकशाही च्या बाजूने निकाल दिला आहे
भाईचंद हिराचंद रायसोनी घोटाळा बद्दल माहिती दया सर
मयेत्रे प्रकरणात 2019 पासून ते 2024 आजपर्यंत
सरकार काय करत आहे फक्त कुल्फी देण्याचे काम चालू आहे
Sarkar वेळोवेळी सावध करत असते पण नातेवाईक ....घालतात
एका दक्षिण भारतीय सिनेमात लोक कशी फसतात हे दाखवले आहे. या गोष्टीला लोकांचा अती लोभिपणा आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसा कमवायचा अट्टहास कारणीभूत ठरतो.