Bacchu Kadu UNCUT:'नको त्या योजना जाहिर केल्याचं दु:ख',कडूंचं 20 मिनिटांचं भाषण, सरकारचा हिशोब काढला
Вставка
- Опубліковано 10 лип 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#Bacchukadu #Maharashtra #Vidhansabha
आमदार बच्चू कडू हे सडेतोड बोलण्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. सध्या महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरु आहे. यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येताना दिसून येत आहे. कडू यांनी सरकारच्या योजनांवर बोट ठेवल्याचं दिसून येतंय. यावेळी ते कमालीचे आक्रमक झाल्याचं दिसून आलं. शिवाय त्यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न यावेळी उपस्थित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर देखील टीका केली. त्यांचं हे संपूर्ण २० मिनिटांचं भाषण...
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
असा एकही आमदार व खासदार बोलत नाही, सगळ्यांनी बांगड्या भरल्या सारखेच वागतात,डयाशिंग नेते फक्त आणि फक्त बचछू भाऊ कडू
अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय किती वेळा बोलायचे ?
पण साहेबांनी एक चूक केली
तरीही खोके घेतलेलेच आहेत ना हे
बच्चुभाऊ तुम्ही जिवंत आहे ते शेतकर्या मुळे. शेतकरी रात्रदिवस शेतीत काम करतो पण शेतकर्याचा माल निघतो तेव्हा बाहेर देशातुन माल आयात करून शेती मालाचे भाव पाडले जातात. कांदा,तुर आयात करुन शेती मालाचे भाव पाडले. शेती माल आयात करतांना हरामखोर मंत्री यांना कमीशन दलाली मिळते. बच्चु कडु फक्त नाटक करतो. शिंदे सरकारला पाठिंबा देण्यासाठी ५०कोटीचे खोके............
Guwahatila gele 😂@@vijaysalunkhe7622
मा आमदार बचु कडु साहेब तुम्ही कष्ट करण्याची वेथा विधानसभा अध्यक्ष समोर मांडली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार अभिनंदन मंगलमय सुभेच्छा 🌹
लोकांचं शिस्त नाही...सगळ्यांना मलिदा पाहिजे. देशाचे लचके. आपण सर्व...जन तोडत आहोत...लोकं हक्क कळतात...कर्तव्य बद्दल..लोक..मध्ये नेरश्या आहे...शिक्षण व्यवस्था...अशी आहे की...निसर्गाच्या...विरोधात...पर्यावरणाच्या विरोधात...भौतिक सुखांच्या व पैशाला. महत्व....असणारे....आहे या पृथ्वीला वाट लावत आहोत.आपण सारे....
महाराष्ट्राची खरी परिस्थिती पाहायची असेन तर बच्चू भाऊ कडूचें भाषण ऐका 🙏🙏🙏
खरंच..हा आमदार, खासदार काही ही होऊ शकतो. हा माणूस कोणतीच निवडणूक कधीच हरणार नाही असं वाटतं.. धन्यवाद भाऊ.
शेतक-या चे रन कोणीच मोजत नाही, बच्चू भाऊ. 😢😢मनाला चटका लावून गेले भाऊ तुमचे शब्द. ❤❤
गरीबाची जाण असणारा नेता बछु भाऊ कडू
सरकारला जाब विचारा संपूर्ण कर्जमाफी द्या शेतकऱ्यांना भाऊ तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढा आणि तुमच्या पाठीमागे आहोत
सभागृहातील सर्व खासदारांनी तुम्हाला पाठींबा देने गरजेचे आहे साहेब.जयहिंद जयमहाराष्ट्र .
@@BaluBhosale-id6mxkarjmafi ha ky upay nhi. Ubhta ne pn karjmafi keli hoti, ajun pn karjmafi karayachi mhanje galyala fas ch aahe
खर आहे भाऊ
असाच नेता पाहिजे आपल्याल्या विधानसभा मध्ये 🙏
आमच्या अमरावती जिल्हाची शान बचू भाऊ कडू...नवीन युवा पिडीचे आदर्श ...बचू भाऊ सारखा नेता असणे खूप आवश्यक आहे..
😂😂🤦♂️Kahihi... Tumhi lava ghari photo.. Swata sattet rahaych tevha fkt sadhe panach song gheun khishe bharayche.... Nanter dusryachya navane bhande aaptayche😂😂
Amaravatichi shan nahi bhau. Maharashtrachi shan!
खरी परिस्थिती राज्यासमोर मांडत आहे धन्यवाद भाऊ
Bacchu भाउ मुख्यमंत्री होयला पाहिजे
शेतकऱ्यांचा खरा बाप
💯🙏
Nakki hohil bhau 😊😊
👍🙏
V6jl@@user-bj7hs2xq2u
1001% सत्य परिसथिती मांडली साहेब धन्यवाद. आता तरि सरकार आणि निवडून आलेल्या लोकांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा करू??????
एक समजदार, जाणीवपूर्वक अस नेतृत्व आहे साहेबाच. 👍🏻👌🏻
सामान्य जनतेची व्यथा मांडली तुम्ही साहेब, तुमचे अगदी मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
बच्चु कडू यांच एकदम परखड,वास्तवदर्शी मत.लगे रहो बच्चु भऊ.
कायचं अभ्यास आहे, बचू कडू साहेबांचे, साहेब
नी शब्द, माझ्याकडे शब्दच नाही कीं, तुमचे आभार कसे मानावे, ग्रेट सर,
दादा आपण खडकू असा शब्द वापरला यावरून आपली किती तळमळ सामान्य माणसाबद्दल आहे...!!!
बच्चू भाऊ एकच नंबर बोलले तुम्ही अश्या आमदाराची शेतकऱ्यांना गरज आहे
उत्कृष्ट भाषण. 👌
*केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकार ही दोन्हीं शेतकरीविरोधी सरकार आहेतं.*
हे जुमलेबाज, गद्दार सरकार शेतकऱ्यांना त्रासदायक कायदे मंजूर करून शेतकऱ्यांना गुलाम बनवत आहे.
अगदी बरोबर,बच्चू भाऊ तुम्ही नेहमीच खर बोलता.अधिवेशनामध्ये अपंग,निराधार,गोरगरीब ,शेतमजूर,😮काबाड कष्टकरून जीवन जगणारा वर्ग यांच्या पश्च्यात त्याच्या कुंटुबाला देण्यासाठी मात्र शासनाकडे काही तरतूद मात्र नाही.हे शासनाच्या निदर्शनास आणून दिले.त्याबद्दल धन्यवाद🙏🙏
बच्चु भाऊ सारखा नेता होने नाही
आपग, निराधार, शेतकरी, शेतमजूराचे केवारी
श्री बच्चू भाऊ कडू यांना मानाचा मुजरा...
Asli mard
एक नंबर डच्चू भाऊ .मस्त कानाखाली आवाज काढला.
महिलांना दीड हजार देण्यापेक्षा महिलेच्या कुटुंबाला साठी वर्षाचा अठरा हजार रुपये आरोग्य विमा काढा व १० हजाराच्या पुढे तर ७ लाखापर्यंत विमा काढा कुठल्याही आर्ट न लावता सरकारी व खाजगी हॉस्पिटलमध्ये महिलेच्या कुटुंबासाठी अशी योजना काढा सरकारला नक्की फायदा होईल
माननीय बच्चू कडू भाऊंना एक विनंती आहे साहेब महाराष्ट्रातून कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करा मगच कामगार सुखाने खातील कामगारांना न्याय देण्याचं काम तुम्हीच करू शकता
धन्य वाद, मा, बच्चू कडू साहेब खरचं आपले मजुरांच्या आपण मांडले विचार खूप छान आहे धन्य धन्य साहेब
डिपीचा करंड लागून बैलजोडी मेलीतर काय भेटत नाही. भाऊ
😢
बच्चु भाऊ वास्तव फार भयानक आहे
गरीबाचचे कैवारी मा. बच्चुभाई कडु यांना कोटी कोटी प्रनाम❤
भारी वाटलं बच्चु कडू साहेब आपल्या सारख्या परखडपणे बोलणाऱ्या आणि प्रामाणिक नेत्यांची आज खूप गरज आहे या महाराष्ट्रात आणि देशाला सुद्धा..😮😢
बच्चू कडू सर बोलतात ते सर्व खर आहे
साहेब प्रत्येकाला टेबल खालून पाकीट पाहीजेत.शेतकर्याला लुटुन वर जातानी सोबत नेणारं आहेत
वारे पट्या
खरा वाघ आहेस भाऊ
दोन्ही हात जोडून नमस्कार करतो सर..
मा. कडू साहेब तुम्हाला क्रांतिकारी निळा जय भीम शेतकऱ्यांचा नेता याला म्हणतात नेता थँक्स साहेब 👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
फूकट चे सवय लावू नका हमी भाव द्या
सामान्यांचा आवाज बच्चु भाऊ 👍
धन्यवाद भाऊसाहेब, उत्कृष्ट भाषण आहे 👌🏿👌🏿
खुपच सुंदर , अप्रतिम तुम्ही अगदी बरोबर बोलले , बच्चू कडू साहेब.
प्रहार च. सरकार यायला पाहिजे तरच गोरगरीब जनतेला न्याय मिळेल अभिनंदन भाऊ
👌❤️❤️👌👌👍👍❤️❤️100%👌👌❤️❤️
खर आहे मजुर मागतो काय आणि सरकार देत कोणाला अशी अवश्था झाली आहे ड वर्गातील कर्मचारेना पुरेसा पगार नाही बच्चु भाऊन बरोबर माडंल आहे बाकी आमदार सरकारचे खालचे राडां आहे
सर्व आमदारांनी बोलले पाहिजे बचू भाऊच्या पाठीमागे रहा
मा.आमदार बच्चू भाऊंनी तळागाळातील लोकांच्या समस्या विधानभवनात मांडल्या त्याबद्दल त्यांचे खुप खुप धन्यवाद,,
महाराष्ट्रातील सर्व मतदार संघातील आमदार हे बच्चू भाऊ सारखे हवे असतील तर , बिझनेसमन, कारखानदार, उद्योगपतींना आपण निवडून देणे थांबवले पाहिजे,,
बछु भाऊ सारखे विचार कुणाकडे हे नाही
जनतेसाठी गरज आहे ती मोफत शिक्षण आणि मोफत दवाखाने खाजगीला पण मोफत पाहिजे सरकारने जनतेला १००% लुटल आणि परतवा ३०% योजनातुन फक्त देतात यामुलेच भारत देश मागे आहे नाहीतर महासत्ता झाला असता
बच्चुभाऊ असेच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला आपल्या राज्यातील कुठल्याही लोकप्रतिनिधी व मंत्री यांना ऑनलाईन पत्रव्यवहार करता आला पाहिजे यासाठी शासनाने अँप तयार करावे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बच्चू कडू साहेब झाले पाहिजे
बच्यू भाऊच भाषण ऐकून नाही मणाची जणाची तरी लाज वाटायला पाहिजे
महिलांना १५०० तर पुरुषांनी काय केलंय, एक तर रोजगार नाही
असा एकही आमदार स्पष्ट भूमिका मांडताना दिसत नाही सत्य भूमिका मांडत होते बचू भाऊ .....डॅशिंग नेता
एकच मर्द, बच्चु कडु साहेब. ❤❤
एकचं नंबर बच्चु भाऊ,जो शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकरी त्यांच्या बाजूने
१००% खरं बोलत आहे बच्चु भाऊ
अतिशय उत्तम सुचना शेतमजूर यांच्या बद्दल प्रश्न उपस्थित केला
कडु साहेब आपन बोलतात खुपच छान परंतु आपन जिथे तुम्हाला मान सन्मान मिळतो त्यांची आपल्याला किंमत नाही.पण मतदानाला शिंदे गटाला पाठिंबा देता याची काही...वाटत का खायचं दात वेगळे व बोलायच वेगळ
जबरदस्त, करेक्ट विश्लेषण
मजूर खूप परेशान
श्रम प्रतिष्ठा नाहीच
जो जास्त काम करेल,तो मेला च पाहिजे,अशी व्यवस्था होत आहे
तुम्ही खरंच बोलता भाऊ तुमच्यासारखा देवमाणूस नाहीच प्रहारच सरकार यायला पाहिजे जय प्रहार बच्चू भाऊ सलाम...
सगळे आमदार एका बाजूला आणि डच्चू भाऊ एका बाजूला बच्चू भाऊ वगळता सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे .नाहि तर राजिनामा देणे हा पर्याय बनतो
एकच नंबर बचुकडु साहेब सरकारच्या लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद भाऊ वास्तविकता मांडल्याबद्दल कटू सत्य🙏
Agdi barobar. Great personality. Great politician kadu Saheb.Always voting to Respected Kadu ji.
मा आमदार बचु कडु साहेब तुम्ही कष्ट करण्याची वेथा विधानसभा अध्यक्ष समोर मांडली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार अभिनंदन मंगलमय सुभेच्छा.....
बच्चु भाऊ आपण खूप चांगले बोलत आहात असा आमदार पाहिजे
खरोखरच साहेब तुम्ही गरीब माणसाचा खुप वीचार करता तुमच्या सारखा एक सुध्दा आमदार खाजदार नाही
महिलाना योजना देता लाज वाट t nay का ते अपग निराधार वेक्तिला देना वेलेवर
महाराष्ट्राला असा "मुख्यमंत्री" हवा.
बच्चू भाऊंचे विचार खुप महान आहेत बच्चू भाऊ सारख्या नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे नक्कीच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल यात तिळमात्र शंका नाही
बच्चू भाऊ तुम्ही गरिबाचे प्रश्न मांडले त्याबद्दल आपले आभार मानतो पण भाऊ आम्ही पेट्रोल पंपावर काम करतो दहा बारा हजार रुपये मिळतात ते पण डे चे 8 तास आणि नाईट चे 16 तास काम कराव लागत ते पण सरकारला सांगा तुमचा आभारी राहिल जय संविधान
बच्चु भाऊ एकदम नंबर एक आहेत
16:32 हेच तर आजच्या तरुण पिढीला समजत नाहीये .... एकदम खडतर सत्य मांडलं 👍👌🙏
अतिशय योग्य विचार आहे धन्यवाद कडु साहेब
अत्यंत परखड मत आहे.सत्य आहे.
बेधडक बोलणारा माणूस बच् भाऊ आसे मानस पाहिजे
👍👍
गरीबाची जाण असणारा एकच नेता बच्चु भाऊकडू साहेब
भाऊ देशात काय नुसते शेतकरीच नवे अनेक गरीब लोक आहेत जे शेतकरीच नाही पूर्ण देशाची अर्थ वेवस्ता चालते तो म्हणजे बे रोजगार ज्याच्याकडे सेती नाही काम नाही रोजगार नाही त्यांचं काय शेतकरी स्वतः हा साठी शेती पिकून आपली उपजीविका भागवत पण एक भूमिहीन त्याच काय 😢 सगळे आपल्या भाषणाला आणि मग्ण्याला काहीच आर्थ नाही एक दिवस असा येईल शेतकरी आणि नोकरदार वर्ग च शासनाची ठणार या अमदरीलाच कळणार बे रोजगार आणि भूमिहीन संघटना चालू होणार त्यावेळेस सरकारची चागलीच थसनार
🙏🙏🙏 Dhanyawad
महिला नोकर दारांना कशासाठी बसचे अर्धै तिकिट
शेतकरी बंधु बचु भाऊ मागे उभे रहा
Bhau tumhi gav patlivarchi satya gost sangitali ahe
Pratyak setat kam karnarya majurala rojgar hamitun majuri dili javi thanks bhacchu bhau
भाऊ तुम्ही म्हणजे शेतकरी,कष्टकरी यांचा आवाज आहेत.
गोरगरीब कष्टकरी शेतकरी कामगार वर्गाचे प्रश्न मांडणारे एकमेव आमदार बच्चुभाऊ कडू साहेब
सर्वसामान्य जनतेचे विचार करणारा एकमेव नेता बाच्चू भाऊ कडू
माझा आवडता नेता❤❤❤❤❤❤❤
शेतकरयांना कायम दुख आसत.मालाला भाव नाही.वाढलेले खाताच्या खूप किमती. नैसर्गिक हानी. कुठल्याही मालाला दर नाही.
भारत हा शेती प्रधान देश आहे शेतकऱ्यांची पोरं शिकतात आमदार खासदार शासकीय अधिकारी होतात आणि परत शेतकऱ्यांना चिरीमिरी घेऊन लुटतात
निवडून येणार नाही BJP चे लीडर
खरोखर आहे बच्चू कडू साहेब कष्ट करणाऱ्याचे खरं नाही
Good speech
सत्तेच्या मार्गाने चालनारा एकमेव व्यक्ती
गरीब कष्ट करून मेहनत करतो आणि त्याला लुटून भरपूर पैसे वाले होतात
10 टेम्पल्स वर काम करणारा कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करतो त्याला लुटून खाणाऱ्या वर कारवाई करा
एक च नंबर बच्चू भाऊ.
विदर्भाचा 🐅 वाघ म्हणजे वाघच आहे आणि राहणार सुद्धा !!!
Yeh ek SHER ki Dahaad hai,,big salute Bacchu sir
खरा शेतकऱ्यांचा नेता बच्चूभाव
साहेब तुम्ही मविआत होता तेव्हाही आणि tya आधी तुमच्यावर विश्वास होता पण आता नाही
अनिल साहेब विषय विश्वासाचा नाही... त्यांनी जे मुद्दे मांडले त्याचा विचार करा...
शेतकर्याची बाजू मांडनारा दुसरा कोणी मर्द दाखवा भाऊ
खूप छान भाऊ आप ल्या सारखा बोलणारा कोणीच बोलत नाही
सत्य नेहमी कटू असतं 100 % right बोलला कडू साहेब
सर्वसामान्यांचा आवाज 🔥🔥
Ekdam barobar bacchu bhau❤
प्रत्येक सरकार सत्तेत येण्यासाठी ज्या योजना राबविल्या जातात ते फक्त त्या योजनेतून सरकारच्या हिताच्या असू शकतात कष्टकरी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती
शेतमाऱ्याची व्यथा मांडता हा देव माणूस आहे
एकदम खरं आहे. बहिणींना योजना देण्यापेक्षा गोर गरीब शेतकरी मजदूर यांना द्या. बहिणी ची येवढी काळजी आहे तर बहिणीच्या नवर्याला फायदा करून द्या. बहीण खुष राहील. महागाई कमी केली की या योजनांची गरजच लागणार नाही
Kokanat pan hi yojana chalu aahe. Yz aahe ka re tuhmi
बचु भाऊ सारखा मुख्य मंत्री पाहिजे
असं बोलायची आहे का कोणाची हिम्मत.दमदार नेता आहे bachhubhau kadu.
Bachu kadu saheb खर बोलतातुम्ही....शेत मजूर साठी योजना आलीच पाहिजे.