डॉ बाबासाहेब महान होते, अण्णा भाऊ साठे यांची तुलना होऊ शकत नाही, बघा हा मातंग तरुण काय बोललोय!
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- am News tv Channel मध्ये सर्व बहुजनांचे स्वागत आहे
सर्वांना सप्रेम जय भीम
आपणास माहीतच आहे की सध्या शोषित, वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची संख्या अंत्यत कमी आहे त्यातच इलेट्रॉनिक मीडिया ब्राम्हणांनी काबीज केल्यामुळे अन्याय, अत्याचार झाला तरी आपला आवाज इलेट्रॉनिक मीडिया बातम्यांच्या माध्यमातून जगासमोर आणत नाही त्यामुळे बहुजन समाजावर अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत अशातच am News tv चँनलच्या माध्यमातून आपण बहुजनांच्या बातम्या प्रकाशित करणार आहोत त्यामुळे आपल्या am News tv channel ला अजून महाराष्ट्रत खेड्या पाड्यात पोचवण्यासाठी तसेच तळागाळातील लोकांच्या बातम्या जगासमोर दाखवण्यासाठी आपल्याला निस्वार्थी निःपक्षपाती पत्रकारिता करण्यासाठी होतकरू सामाजिक क्षेत्रातील समाज बांधवांची गरज आहे त्यामुळे am News tv Channel प्रतिनिधी च्या शोधत आहे .
वृत्तलेखन करणारे , निर्भीड निष्पक्ष पत्रकारिता करू इच्छिणाऱ्या साठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म असेल .
तरी आपण लवकरात लवकर आपला हक्काचा मीडिया चे सदस्य बनून प्रतिनिधी बना .
तर आत्ताच आपण प्रतिनिधी बनून लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत ठेवण्यासाठी पाहिलं पाउल उचला .
All Bahujans are welcome to am News tv Channel
Love everyone Jai Bhim
You know that at present the number of people representing the oppressed and deprived Bahujan community is very less and even if there is injustice and oppression due to capture of electronic media by Brahmins, our voice is not brought to the world through electronic media news, so the injustice and oppression of Bahujan community is increasing day by day through am News tv channel. We are going to publish the news of Bahujans, so to bring our am News tv channel to the villages in Maharashtra and to show the news of grassroots people to the world, we need budding social brothers to do selfless and unbiased journalism, so am News tv Channel is looking for representatives.
It will be a great platform for news writers, those who want to do fearless and unbiased journalism.
However, you should become a representative of your rights as a member of the media as soon as possible.
So now you become a representative and take the first step to keep the fourth pillar of democracy alive.
मित्रा आज मुंबई महाराष्ट्रात आहे ती लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मुळे, रशिया सारख्या मोठ्या देशात लो.अण्णा भाऊंचा पुतळा आहे, सोलापूर विद्यापीठाकडून त्यांना डॉ पदवी मिळाली उगाच नाही.आज पण विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घरात आणि विचार, प्रेरणा मनात ठेवूनच मातंग समाज प्रगती करत आहे आणि गर्वाने जय भीम जय लहूजी जय अण्णा म्हणत आहे पण तुझ्यासारखे लोक असे थोर महान मानवाला व त्यांच्या विचारला वाटणी केल्यासारख बोलतात त्यामुळे इतरांचे मन दुःखवतात व ते आपापले नेते वाटून घेतात
जय भीम जय अण्णा
फार छान विचार मांडले आहे जय लहुजी.
हो बरोबर, तुलना कोणी करत नाही पण अण्णाभाऊ यांचे ही कार्य सर्वांनी विचारात घ्यायला हवे ते पण विद्वान होते च न जय भीम जय अण्णाभाऊ ♥️🙏💐
अगदी बरोबर आहे भाऊ
जय भीम जय लहूजी जय ज्योती जय शाहू जय आण्णाभाऊ
please do not compare to each other. They are at top level at their own thoughts.
T1❤❤❤
, मी बौद्ध आहे,आणि मी, सर्व महा मानव चा आदर करतो,, छत्रपती शिवाजी महाराज पासून तर , अण्णा भाऊ साठे,पर्यंत,,तर, संत तुकाराम महाराज पासून तर,,संत गाडगे महाराज पर्यन्त,आम्ही वंदन करतो,, 💙 जयभीम, जय ज्योती,, जय शिवराय, जय, अण्णा भाऊ,, जय संविधान,💙
❤️❤️❤️
Jay bhim ..
Mitra ekdam barobar bollas apn sarvanni sarvach mahapurushancha mahan striyancha adar ha kelach pahije mg ti mahan vyakti kontya jaati chi dharmachi he na pahta adar kela pahije ani mahapurushana jaati dharmat vaatun ghene tyana maryadit jaatipurte thevnyacha prayatn karne ha nivval murkhpana ahe pn aaj samajat problem ha zala ahe ki aslya adani fuktyanchi sankhya khup vadhliy mi adhich sangto mi sarvach mahapurushana maza adarsh maanto pn aslya adanyanch mhanne ky aste ki aplya jaaticha mahapurush hach mahapurush ahe ani baakichyanch kahich astitv ch nahi ani te nasavach asa ya fuktyanch mhanna ast he dusrya mahapurushanch naav pn aikayla tayar nastat pn samorchyane aplyach jaatichya mahapurushacha jayjaykar kelach pahije hi jabardastichi apeksha aste aslya fuktyanchi pn vastvat mahamanavane sarv samajasathi kaam kelel ast ani mahamanav he kadhich garv karat nastat karat navhte pn asle fukte swatalach mahamanav samjun ghetat pramanabaher garv kartat ani swatala alien samju lagtat pn yanchya he lakshat yet nahi ki he murkhpana karat ahet tyamule aslya adani fuktyankade laksh deu naye ani sarv mahapurushancha vijay aso evdhech bolto
एवढं पण secular होऊन चालत नाही भाऊ
Mi pan boudh aahe. Aani mi sudha sarv mahapurshancha samman karto, Karan mahapurush he kahi eka jatiche nastat. Te sarvanche aastat...!
🙏Jai bhim 💙 Jai shivray 🚩 Jai Jotiba fule 💙 Jai aana bhau sathe 💙 Jai lahuji 💛 jai savidhan 💙 Jai samarat Ashoka 💙 Namo budhay 🧡🙏
सर्चच महापुरुष आदरणीय आहे
पन तुलना करुण आपस।त वाद नको
नमो बुद्ध। जय भीम
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे शाहिरी शाहूराजे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सुंदर असे लिखाण केले आहे जय लहूजी जय आणाभाऊ साठे जय भीम जय शिवराय
आण्णा भाऊंनी लेखनी मधुन बाबासाहेब आनी छत्रपति शिवाजी महाराज समजवुन सांगीतलेत लोकाना
मी मातंग आहे पण जय भीम माझा जीव आहे जय भीम माझा प्राण आहे
कारे भाऊ मातंग समाज तुझा जिव नाहि 🥺
@@karanpatole7775 jay bhim mulech Maan unch karun jagtoy
@@songsbunch6936 are bhau he tuz khar ahe apan ekch ahot
भाऊ मातंग समाजामध्ये सुद्धा झपाट्यने जागरूकता येत आहे समाज हळूहळू शिक्षित होत असल्याने मातंग बांधव सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांसोबत धम्मक्रांती करत आहेत धम्मदिक्षा घेत आहेत....माझा जन्म मातंग कुटुंबात झाला असला तरी माझं माणुस म्हणून जगण्याचं अस्तित्व बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे! जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙💙❤🙏
Matang samajacha ahes jra laj tev kutrya
Jay Bhim pn Bol aani Jay Anna pn bola✌🏻
मांग, महार आणि चांभार ला एक यायची गरज आहे
मित्रानो.. मातंग समाज व बुद्ध समाज एक होवा हे बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते
Ho
मला जर मुलगी अस्ती तर मी तिचा मातंग समाजात तिचा विवाह लाऊन दिला असता ! अस बाबासाहेबांचं बोलणं होत.
Nahi nahi
अण्णाभाऊ साठे असामान्य व्यक्तिमत्व होते.शिक्षण घेऊन कोणीही पदवी घेऊ शकतो
मोठा होऊ शकतो पण एकच दिवस शाळेत जाऊन एवढे मोठे साहित्य कसं कोणी लिहु शकत.त्यामुळे अण्णाभाऊ ची तुलना कोणाशी करु नका.त्या बुद्धीला सलाम जय अण्णाभाऊ
👌👌👌💛💛🫵🤣🫡🫡🫡🫡 भाऊ एक number तुम्ही बोला आता कोनीच नाही बोलनार 🫡🫡🫡🫡🫡🫡 जय लहूजी 🫡💛💛💛
@@AnilJadhav-to4yrहो पण नुसतं साहित्य लिहिल्यामुळे दलीत समाजाला न्याय मिळाला नाही आणि किती लोकांनी हे साहित्य वाचले आहे ते पण बघावं लागेल आणि त्या साहित्य मध्ये काय आहे ते बघावं लागेल
Faltu vichar nako Mandy's...shakspear ne pan khup natke kadmabari lihli...samaj जीवनात त्याचा काय फायदा....नाटके कथा लिहून कोणतीच क्रांती झाली नाही....
Baro br ahe shikshan gheun koni pn motha hotya pn paristhiti kadhun 1 divasachi shala shikle mg te kiti mothe jhale
@@yashuu5279 ह्या असल्या विचारामुळे अजून समाज प्रगती करू शकला नाही आणि दोष दुसऱ्याला देत आहे आता तरी सुधरा.कोणत्या साहित्यामुळे अनु.जातीला न्याय आणि हक्क प्राप्त झाले आहेत ते बघ इतिहास साक्षी आहे🤣🤣🤣
☸️👌💯%✔️विश्वरत्न "द सिंबाॅल आॅफ नाॅलेज","द ग्रेटेस्ट स्काॅलर","द ग्रेटेस्ट काँस्टीट्युनीस्ट","द ग्रेटेस्ट ईकाॅनाॅमिस्ट","बोधीसत्व" डाॅ,बाबासाहेब अंबेडकर ! जयभीम ! जय संविधान !🇮🇳❤🙏
👍👍👍
Also , the greatest Indian
जय भीम जय प्रबुद्ध भारत! 💙❤🙏
अरे भावा तुझ्या लॉजिक नुसार सगळ्या बुद्धांनी शिवाजी महाराजांचा फोटो लावला पाहिजे.
बाबासाहेब कोणामुळे?
बाबासाहेब छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती गायकवाड महाराज यांमुळे
शाहू महाराज आणि गायकवाड महाराज कोणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनमुळे
सगळ्यांचा बाप एकच रायगडाचा अधिपती.
आज पासून जय भीम नाही तर हर हर महादेव म्हणायचं
@@mdlion3374 तुला कोणी रोखल आहे मग
भावा प्रत्येक मातंग हा बाबासाहेबाना गुरूच मानतो त्यात काहीच दुमत नाही आमचे महापुरुष पण आम्ही विसरत नाही आम्ही सर्व सोबतच घेऊन चालतो मांग प्रत्येक चळवळीत आहे आहे मग आंबेडकर वाद असो की मातंग वाद किव्हा हिंदुत्व वाद मातंग प्रत्येक ठिकाणी आहे हे पण आपण बघितल असेल लहुजी वस्ताद हे जोतिबांच्या पाठीशी खंबीर पणे उभा होतो आणि फकीरा जेव्हा दलीत गरीब जनता उपाशी मरत होती तेंव्हा इंग्रज सते विरुद्ध बंड करुण उठतात हे पण आम्हाला ला माहीत आहे प्रेरक छोट्यात छोटटा समाज आपला इतिहास घेऊन चालतो आम्ही पण तेच करतो आम्ही सर्वांशी प्रेमाने चांगलेच वागतो माझ्या समाजाचा काही ठिकाणी परेके सोडून आपलेच काही लोग आम्हाला कमी लेखतात जतिऊन बोलून अपमानित करतात हे पण आम्ही पाहिलं आहे sc st प्रेतेक जातीतील समाजला आपले महापुरुष आहे पण मातंग हे एकमेव असे आहे जे सर्वांचा मान सन्मान करतात आणि बाबा तर तर आमचे माय बाप आहेत पण आमचा विरोधत्या लोकांना आहे जे आम्हाला कमी लेक्तात अपमानित करतात
जय लहूजी जय भीम
भाऊ खर बोल्ला खर म्हटले तर तुझ्या सारख्या तरुणांची गरज आहे समाजाला आणि तु जे बोलत आहे ती खरी परिस्थिति आहे
well done bhava... achuk nirikshan ahe tuza matang samajabaddl.. great aaj matang samajala kharach tujyasarkhya abhyasu netrutvachi grj ahe.. 👌👍
@@shubha2270 मग मला सांग आपला देश कोणत्या कारणाने मागे राहिला का गेला नाही पुढे. म्हणे तुझ्या सारख्या तरुणाची गरज म्हणे आर मग आपण काय करतो दुसऱ्या पुढे करायच आणि आपण माग रायच वारे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हे नाही सांगितले कि दुसऱ्या पुढे कराय आणि आपण मागे रायच. करायच तर आपण पुढे जायच मग दुसऱ्या पुढे आणायच. तरच आपला देश सुधरेल आता तर भारताने नवीन फंशन काढल संविधान बदलायच.
भाऊच शिक्षण तरी विचारा किती झालं तर जो माणूस रात्रंदिवस हे जतिभेत नष्ट करण्यासाठी झटला त्या माणसाला तुम्ही समोर ठेऊन जातीभेद करतात मला वाटत तुला बाबासाहेबांबद्दल जास्ती माहिती आहे
आपला बाप खूप महान होता एखाद्या शेमण्यान नाय मानलं तर काय फरक पडणार नाही.
होय भावा जय लहुजी 🙏💛
लय भारी बोलला भावा तु लेच कडक बोलला 👍🏻 बर पण अमेरिका च नाव घेतो तु
तु आणखी एक देशाच नाव नाही घेतलं जिथे ह्याच वर्षी लोकशाहिर् अण्णाभाऊ साठे चा ही पुतळा बसवला आहे ! हे नाही बोलला भावा तु
😂😂😂🫡🫡🫡💛💛💛💛🫡💛💛🫵
Anna Bhau Sathe was also great leader, he was inspired by Dr. Babasaheb Ambedkar. I salute you young man for expressing your thoughts.
जय भिम म्हणजे जय भिम च । मी मातंग आहे पण माझं अभिवादन जय भिम च आहे.
जय लहूजी, जय अण्णाभाऊ.
Jay Lahuji Jay anna Bhau ...me matang ahe ani Jay Lahuji
Lavdya tu jay Bheem mahn ka Allah mahn konala sangto😠
Super nice
जय भीम
हे पहा तुम्ही तुलना कशाला करताय जे ते नेते महामानव अपआपल्या ठिकाणी मोठेच आणि महान आहेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना गुरू मानले आहे त्यामुळे तुलना करने योग्य नाही. राहीली बात आद्यकांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी त्यांच्या काळातील कार्य आपल्याला माहित आहे माहात्मा जोतिबा फुले आपले गुरू लहुजी साळवे यांना मानतात. सावीञीमाता फुले यांच्या शिक्ष्या होत्या मुक्ता साळवे त्यांच्या कार्य करायचे वय काय होते. तरिही त्यांनी समाज प्रबोधन केले होते. म्हणून त्या त्यांचा ठिकाणी महान. म्हणून कोणत्याही प्रकारची विटंबना होईल अशी तुलना करता कामा नये.
जय भिम
जय शिवाजी महाराज जय राजमाता जिजाऊ लहुजी साळवे राघोजी साळवे जय महात्मा ज्योतिबा फुले जय सावीञीमाता फुले जय फातिमा शेख जय मुक्ता साळवे जय रामजी आंबेडकर जय रमाबाई माता जय आण्णाभाऊ साठे काही चुकले आसले तर माफी मागतो.
अण्णाभाऊ साठे यांच्या विजय असो...जय लहुजी...जय भीम
Great speach sir . The speech you gave is true.👌💯💯🙏🙏👍 जय भीम, जय आण्णाभाऊ 🙏
सुंदर भाऊ , तुम्हाला खरोखर अभ्यास आहे तुम्हाला. आम्ही बौद्ध अण्णा भाऊ यांचं नाव आदराने आमच्या कार्यक्रमात घेतो. पण हे कधी आंबेडकर जयंतीला येतच नाही .
भाऊ मातंग समाजामध्ये सुद्धा झपाट्यने जागरूकता येत आहे समाज हळूहळू शिक्षित होत असल्याने मातंग बांधव सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांसोबत धम्मक्रांती करत आहेत धम्मदिक्षा घेत आहेत....माझा जन्म मातंग कुटुंबात झाला असला तरी माझं माणुस म्हणून जगण्याचं अस्तित्व बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे! जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙💙❤🙏
,,,,,बाबासाहेबांची जयंती जगातील अनेक ज्ञानी, विद्वान लोक वेगवेगळ्या पद्धतीने व आदराने साजरी करतात कारण बाबासाहेब हे जगातील सर्वात मोठे ज्ञानाचे प्रतीक आहेत व त्यांना फक्त ज्ञानी लोकच समजु शकतात,,,,,,,
महार काय मातंग काय आपण सगळे भाऊच आहोत फार चांगला संदेश दिला भाऊ तुम्हीं 🙏❤️❤️❤️
अगदी बरोबर आहे
Khup pharak aahe.....
@@nayantarawankhede9029 कसा फरक हाय
@@baburaojadhaov.n.6400 फरक आहे ना माग देवाला मानतो माहार नाही मानत तो आता बोद्ध आहे
तूच महर आहे आम्ही बौध्द
भाऊ,,, तुला, सलाम,,,,, thanku,,,, जयभीम,,,,,, भाऊ,,,, जर तुज्यासारखे,,,, ज्ञानी,,,, जर,,,, असं ,,,विषलेशन करणारे तरुण पिढी,,,,, झालीं,, न तर,,,, समाज,,,, आणि आपण व सर्व बहुजन समाजातील,,,, जनतेचं,,, झपाट्यानं,,, भलं,,, आणि वैचारीक,,,, विकास होईल,,,,, असं मला खूप वाटतं,,,,,,, आणि अशी आशा बाडगायला,,,काहीच हरकत नाही,,,,,, जयसविधान,,,,,,
लवकर पारतंत्र्यात जातात तुम्ही परत
खर बोललास भाऊ तूला सलाम व आपल अभिनंदन हे विचार सगळ्यांना समजले पाहीजे
जयभीम भावा 🙏🙏🙏👌👌👌👍🌷
Dalitachakhara bap mahtma jotirav fule ahet.
@@nitinjagtap2058 tu aadhi lihayla shik aani nantar bg kon kunacha baap aahe.
Doghi pan aaplya, aaplya time che legends hote samzal.
Jar jotiba fule yani aaplya la shikavl tar baba saheb Ambedkarani aaplya la shiknya cha aadhikar dila aahe.
Baba sahabani jevdh dalitan sathi kel aahe na tevd konich kel nahi aahe samzl ka.
@@Akshay....4732 aerry murkha babasaheb abedker mahtma jotirav fule chya as pas dekhil nahit jya veles adhikar navte dalit hindu na education che tya veles mahtma jotirav fule ni engrjan kadun te adhikar dalit hindu chya education sathi milavle ani tya mulech dr abedker education gheyu shekle etihas nit vach. Hanter Camisstion india mhade alte tya veles mahtma jotirav fule ni dalit hindu chya education sathi je kam kele tya mulech dalit hindu chya education cha marg nighala, arshan dalit hindu na je aj milte na te pan mahtma jotirav fule mule milale ahe. Fact abedker abedker karu naka jas dalit hindu sathi tanich fact sagarsh kelay tumhi mahtma jotirav fule na visrla ahat tasach dalit hindu sathi lahuji vasat, anabhav sathe yani dhekhil sagarsh kela ahe tyamule bapacha bap mahtma jotirav fule ahet dr abedker nahit. Tula je aj education milte te fact mahtma jotirav fule mule milte abedker mule nahi.
@@Akshay....4732 mahtma jotirav fule mule dr abedker education gheyu shekle nahiter te education gheyu shekle naste. Mhanun bapacha bap dalit hindu cha mahtma jotirav fule.
मांग आणि महार या दोन समाज कसा वेगळा होईल हे मराठा समाजच धोरण आहे मांग महार या दोन्ही जातीला वेगळं करू पाहते आपणच शाहन झालं पाहिजे जय लहूजी जय भीम
This is the power of education 💪🏻,
शिक्षण हे वाघीणीचं दुध आहे, पिणार तो डरकाळी फोडणार...
भावा ज्याप्रकारे सगळ्या गोष्टी explain करतोय त्यांच्यातच त्याचा खुप अभ्यास दिसतोय... खुप धन्यवाद भाऊ
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खुप महान आहेत त्यांची तुलना कुणाशी होऊच शकत नाही... त्यांच्या डिग्री सांगायचं म्हटलं तरी माणसाला दहा वेळा श्वास घ्यावा लागतो
बरोबर भावा जय भीम
बाबासाहेब यांचा लढा आणि योगदान अतुलनीय आहे कुठे ही पाहून यावे गरीब असो की श्रीमंत सर्व देशभर तसेच जागतिक पटलावर पाहिले एकच निशाण दिसते ते म्हणजे ""जय भीम" .. मानतो आम्ही बाबाबसाहेबांना.👍
दादा, सर्वप्रथम तर ' बाबासाहेब आंबेडकर 'बौद्धांची खाजगी मालमत्ता नाही...आणि त्याच प्रमाणे 'अण्णाभाऊ साठे ' सुद्धा मातंग समाजाची खाजगी मालमत्ता नाही... ज्यांना त्यांचे विचार मान्य असतात ते लोकं फोटो पण लावतात आणि अभिवादन पण करतात... महापुरुष आमच्या जातीत जन्माला म्हणून आमचा हाच सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे....
मित्रा,तुला नक्की काय म्हणायचं आहे.
@@ankushjadhav7585 बौद्धांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे फोटो लावले नाही म्हणून आम्ही dr बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावले नाही.. असं म्हणणं मूर्खपणा आहे.. एखाद्या बौद्ध समाजाचा राग बाबासाहेबांवर कसं काढू शकता, किंवा एखाद्या मातंग समाजाचा राग लोकशाहीरांवर कसं काढू शकता?हे महापुरुष काय यांची खाजगी मालमत्ता आहे काय? तर अजिबात नाही... बाबासाहेब जर ब्राम्हण समाजात जन्मले असते तरी ते महामानवच असते... अण्णाभाऊ साठे जर मराठा समाजात जन्मले असते तरी ते लोकशाहीर च असते... असं मला म्हणायचं आहे दादा...
@@ankushjadhav7585 हेच..की तुम्ही बाबासाहेबांना खाजगी मालमत्ता समजता..गौतम बुद्धा ला सुद्धा.
जय लहुजी मित्रांनो साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच कार्य काय आहे ते सर्वांना माहित आहे आनि आज मातंग समाज प्रगती करत आहे शिकत आहे बर्याच लोकांच्या पोटात दुखते आनि हो ज्या दिवशी मांगाने लहुजी साळवे यांचा इतिहास समजून घेतला ना त्या दिवशी महाराष्ट्रात राडा पाहिजा जय लहुजी ✊🙏 आनि हो मित्रा दारू पिऊन न्यान नको शिकऊ
बरोबर
बरोबर
Abe nalayka je pragati zali kivha hot aahe te fakt babasaheba ni dilelya aarakshanamule zali. Nahi tr kutrya preksha battar hal zale aste tumche.
मूत का नाही पित तो साला 😂😊😂
भाऊ आस कस बोलतोस तू आण्णाभाऊ साठे बाबासाहेबांच्या कुठच बसू शकत नाहीत, एक लक्षात घे आण्णा भाऊ शाळा शिकले नाहीत तरी पण ते रशिया ला गेले, न शिकता त्यांनी आनेक कादंबरी लिहिल्या, आत्ता न शिकलेला माणूस करू शकल का हे सगळं. 🙏जय शिवराय जय भीम जय लहुजी 🙏
त्या झाट्या ला काय कळणार भाऊ आपल्याला माघे खेचणारे हे लोक आहेत
तुला, अन्नाभाऊ साठे यांची तुलना करण्याचा अधिकार नाही. ते त्यांच्या जागी खुप श्रेष्ठ आहेत .तु नको कोणाला न्यान शिकवू .
He agdi barobr ahe
Ha kharach
Brobr ahe pn tula kay adhikar ahe r murkha
मी बौद्ध ,अण्णा भाऊ साठेंचा विजय असो, सर्व समाज एकत्र राहोत,कधीही कोणत्याही महापुरुषांनी एकमेकांचा अनादर केला नाही ,मग आपण कुत्रर्या सारखे का भांडतो ,पुन्हा एकदा जय लहूजी जय भिम जय शिवराय
Right bhau
हा कोन आहे मला माहित नाहि ह्याच्या बोलण्यात आण्णा भाऊ बदल आदर वाटत नाही.आण्णा भाऊची जयंती ऊशिरा का चालु झाली ? तुला इतिहास माहिती आहे का ? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पहिल्यांदा केव्हा चालू झाली. आण्णा भाऊची जयंती हाच्या डोळ्यात खुपते. बाबा साहेब आदर करतोय पन अंधभक्त आहे . महापुरूषाची तुलना काय करतोय . बाबा साहेबांचा आदर सर्वांनी करावा आणि तो आम्ही करतो. यात काहिच शंका नाही .आम्ही जय भिम मनाव. हे तुमच्या सारख्या नालायक मानसानी सर्व मातंग समाजाला सागांव अस तुझी लायकी नाही. मातंग समाजाचा एक इतिहास आहे. तो वेंदा मध्य पुराना मध्य ज्यांचा उलेख आढळतो जैन परंमपरेत मातंग मुनी होते. गौतम बुध्दांच्या काळात मातंग समाजातिल व्यक्ती राजे होते. शिवाजी महाराजांच्या काळात मातंग समाज माहाराजांचा मावळा होता. जोतीबा फुले यांच्या सोबत लहूजी साळवे यांनी शिक्षणिक क्रांती घडवली. आणि इग्रंजा विरूध्द सहस्र क्रांती लढा दिला. बाबा साहेबा सोबत हि मातंग होता कितेकानी बोध्द धर्म सिविकारला हा इतिहास आहे आमचा. आमचा इतिहास जपण्याचा प्रयन्न करतोय आणि तुज्या सारख्या नालायकला लहुजी सालळवे वेगळा (matter ) वाटतो. तु बाबा साहेब तरी वाचलय का.? जो स्वतः चा इतिहास विसरतो तो इतिहास घडवु शकत नाही आम्ही . आण्णा भाऊ यांनी फकिरांच्या रूपान मातंग समाजाचा इतिहास सांगितला आम्हाला नव आस्तित्व मिळाल. आणि आम्ही आमच्या महापुरूशांना जपत आहोत. ते तुज्या पोटात का दूखत? आम्ही जय लहुजी बोल्या नंतर तुज्या पोटात का दुकत मला कळत नाही. छत्रपती शाहु महारानी पहिल्यांदा आरक्षन दिल ते तुला माहित आहे का? तु उद्या महाराजांना असच मनचिल का? आमच्या साठी छत्रपती शिवाजी महाराज. शाहु फुले आंबेडकर आण्णा भाऊ दाभोळकर आमच्यासाठी त्यांनी लढा दिला महापुरूष आम्हाला सारखेच आहेत . हे तुला कळनार नाही. जय शिवराय. जय लहुजी. जय भिम.
तुमी कॉन् आहेत् भाऊ आपला नबर् द्य
नंबर 1 रे भावा
शेवटी महा पुरुष हे महा पुरुषच आहेत.. मग ते अण्णा भाऊ, असो कि बाबासाहेब असो, शिवाजी महाराज असो कि महात्मा फुले असो.... जय मानवता
Sudhakar bhau ni 1 no comments dili❤❤❤❤
एकदम बरोबर ह्याजी लायकी आहे का दारू पिऊन बोलतोय काय माहिती नाही इतिहास.... अर्धवट माहिती सांगून मातंग समाजाची दिशाभूल करणारा ह्यांची ही टोळी आहे स्वतः मातंग आहे अस सांगतात पण ते मातंग नसतात.... उगाच जाती मागे लपून समजाची दिशा भुल करायचं काम करतात
विषय मिटलेला आहे भाऊ तो परत परत कशाला उकरून काढतात बाबासाहेब बाबासाहेबांच्या ठिकाणी श्रेष्ठ अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ च्या ठिकाणी श्रेष्ठ तुमचे काय एवढी जळायला लागली या जगात पुरातन काळापासून प्रत्येकालाच ज्ञान आहे मातंग समाज हा पाच धर्माला पुरून उरला आहे आणि हिंदू धर्मामध्ये अनेक शिल्लक विचार करा लोकसंख्या किती असल मातंगाची आमचा संदर्भ पाचही धर्मात आढळतो तसा कुणाचा आढळतो का आम्ही सांगितलं होतं की मांगाला खवळू नका तुम्ही ऐकलं नाही उलट मांग येडे मांग येडे म्हणत राहिला आता सोशल मीडिया असो या गल्लीबोळातल्या असो या दिल्ली असो प्रत्येक ठिकाणी मांगच दिसेल मातंग हा प्राचीन बौद्ध आहे मातंग मध्ये एवढे विद्वान होऊन गेली की लिस्ट करावी लागेल तुम्हाला कमेंट करूनही उपयोग नाही जय प्रसेनजित जय लहुजी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
🫡🫡🫡🫡💛💛💛💛💛
बाबासाहेब चांगला महामानव आहे पण कस आहे प्रत्येकाला ना समाजाचा अभिमान वाटतो समजल ना कोणाच्या समाजा बद्दल बोलायचं काय संबंध आहे तुझा कुटा करण सोड भारी लेक्चर देतोरे तू
जय भीम नमो बुद्धाय
☸️👌अगदी 💯%✔️बरोबर बोललास भावा ! जयभीम !🇮🇳❤🙏
Sarkhe varkhe
अगदी बरोबर आहे मलाही प्रश्न पडतो कधी कधी की इतर जातीतल्या लोकांना बाबासाहेब लवकर समजतात पण मातंग लोकांना बाबासाहेब लवकर का समाजात नाहीत मी ओबीसी मित्रांना एकदा सागितलं की लगेच बाबासाहेब काय होते ते लगेच लक्षात येते पण पण मातंग बांधवांच समाजात नाही
भाऊ मातंग समाजामध्ये सुद्धा झपाट्याने जागरूकता येत आहे समाज हळूहळू शिक्षित होत असल्याने मातंग बांधव सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांसोबत धम्मक्रांती करत आहेत धम्मदिक्षा घेत आहेत....माझा जन्म मातंग कुटुंबात झाला असला तरी माझं माणुस म्हणून जगण्याचं अस्तित्व बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे! जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙💙❤🙏
सत्य पचत नाही.... चांगले विष्लेशण करुन... सांगितले.. जय भिम नमो बुध्दाय 🙏🏻 🙏🏻
सलाम तुला.
ज्यांनी बाबासाहेब, अण्णाभाऊ कधी वाचलेच नाहीत तेच लोक जातीचा माज करतात. या वेडंयाना आपला खरा शत्रू कोण आहे हे समजलेच नाही.. फुट पाडा अन राज्य करा!
भाऊ मातंग समाजामध्ये सुद्धा झपाट्यने जागरूकता येत आहे समाज हळूहळू शिक्षित होत असल्याने मातंग बांधव सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांसोबत धम्मक्रांती करत आहेत धम्मदिक्षा घेत आहेत....माझा जन्म मातंग कुटुंबात झाला असला तरी माझं माणुस म्हणून जगण्याचं अस्तित्व बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे! जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙💙❤🙏
दोन्ही महापुरुष आप आपल्या ठिकानी श्रेष्ठ आहेत तुलना करू नका🙏
सम्राट प्रसेनजीत मातंग समाज से थे और बौद्ध धम्म के अनूयाई और सम्राट थे।
खरं बोलण म्हणजे शेर दिल असणं होय मित्रा. तूझे हार्दिक अभिनंदन.
हार्दिक हार्दिक अभिनंदन
Very very nice communication bro, never explained to people
Jai Bhima 💙🙏
डॉ.बाबासाहेबांची विद्वत्तेची बरोबर जगातील कोणीही करू शकत नाही.डॉ बाबासाहेबांची डीग्री पहा तेंव्हा त्यांच्याशी तुलना करु नये. सर्व महापुरुष सर्वांसाठी आदर्श आहेत.
मी म्हणतो तुलना कशाला करायची. अण्णा भाऊ त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ होते बाबासाहेब त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ होते.
Right bhau
Barobar bhava
Ha जाणूनबुजून अण्णा भाऊ ला खाली ठेवायचा प्रयत्न दिसत ahe
Right
Right @@akashbhisekar872
बहुजन हिताय बहुजन सुखाय -तथागत गौतम बुध्द
दलितांचा हातात शस्त्र देणारा जाणत राजा छत्रपती शिवाजी महाराज
जगण तर देशासाठी आण मरण तर देशासाठी- लहूजी साळवे वस्ताद
क्रांतीसुर्य - महात्मा जोतीराव फुले
आमचा धर्मग्रंथ कोणता?- मुक्ता साळवे
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज
मला घटना लिहिताना फारसा त्रास झाला नाही
कारण माझ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य ऊभे होते- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
पृथ्वी ही शेष नागाचा मस्तकावर तरलेली नसून ती दिन दलित श्रमकरी कष्ठकर्यांचा तळ हातावर तरलेली आहे - साहित्यरत्न अणणाभाऊ साठे
दलितांचे व पुऱ्या जगाचे बाप डॉ भीमराव रामजी आंबेडकर.
ऐकच साहेब बाळासाहेब जय भीम
आपण सगळेच एक आहात, सोबत राहिलात तर टिकाल नाहीतर वाहताहत होईल.
अगदी बरोबर आहे
मला गर्व आहे मी... हिंदु.. आहे... आनी...नी.. मांगाचा.... आणि.. हिंदूचा... फ्युचर.. आहे.... जय लहूजी..... जय शिवराय.....
Tu maang Ani Hindu ahe na tar Dr Babasaheb Ambedkar yane je matang sathi kahi je arkashn dil ahe. Tyatun tu fayda geu nkos eka bapachi paidas asel tar
व्वा काय सांगतोय भाऊ म्हणे अण्णाभाऊ काहीच नाही भाऊ त्यांना भारतरत्न द्या म्हणून समाज लढतोय
जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले भीमराव ...🇮🇳🇮🇳🙏🙏
Exactly bro....ekadam right ❤👍👍👍👍
👌nice 👍🏻
जय भीम साहेब तुम्ही खूप छान बोलात
जय भीम,जय लहुजी खूप छान विश्लेषण केले, महार आणि मांग, चांभार हा भेद भाव होऊच शकत नाही . ""दुनिया झुकती है! झुकाने वाला चाहये!! जय भीम, जय लहुजी
भावा।तु।खरा।जयभीमवाला।आहेस।मी।तुला जयभीम।घालतो।
मला गर्व आहे कि हिंन्दु मातंग आहे आणि राहणार
जय अण्णा ..जय लहुजी...मुक्ता साळवे चे कार्य...जयभीम वाल्या नि..पुढे आणले ..हे पण लक्षात ठेवले पाहिजे आपण
लक्षात ठेऊन काय करायच तुमच कुत्र बनायच का
Very nice Dada true'आहे
एकदा मान्य केले आपण की बुद्धिस्ट आणि मातंग समाज वेगळा नाही एकच आहे...की प्रश्न संपला...अण्णा आणि बाबासाहेब चे एकच समान स्वप्नं..होते...
वेगळा कसा नाही वेगळा आहे आम्ही मातंग लोक देवाला मानतो आणी तुम्ही मानत नाही हा किती मोटा फरक आहे
@@mothkelawala9088 tumche devane kai kel tumchyasathi ekdm khar sanga.. Tumcha samaj yevda maghe ka rahila? Ani babasahebani tumchyasathi kahich nahi kel ka?
@@GJadhav1709 बाबासाहेब नी खुप केलय आमच्यांसाटी पण याचा आर्थ आसा होत नाही की धर्म सोडून द्या देवाला मान सोडून बुद्धाला माना याचा आर्थ आसा होतो का तुमच म्हन आस आहे का की बाबासाहेब जे काय केल त्याची परत फेड करायची धर्म बदलून देव धर्म सोडून आस म्हनायच का तुम्हाला
@@mothkelawala9088 ek batmi baghitl hoti me mang samaj madhla. Koni tari mandir madhe gela tr tyala marun baher kadhl.. Ani mandir madhe je aaj tumhi amhi jatoy. Na tyasathi babasahebani lada dila.. Je pani pitoy te pn tyanchyamule.. Mhnje devane as Kai kel ani babasahebani as kai nahi kel? Sanga
@@GJadhav1709 देवाला मानायला देवानी सर्व काही द्याव आसा काही आमचा हेतू नाही आम्ही मनानी मानतो देव आणी पुड ही मानत राहानार
तुझे बोलणे भाऊ मनाला लागले आज पर्यंत असे बोलणे कोणाचे ऐकले नाही मी जय भीम जय लहुजी
प्रत्येक महापुरुष आपल्या ठिकाणी योग्य आहे ते चांगले का वाईट म्हणण्याचा अधिकार तुमच्यासारख्या अर्धवट लोकांना नाही जय लहुजी जय अण्णा जय भीम
मित्रा, तुम्ही जे बोलता ते सत्य १००टके खरं
म्हणूनचं,, मातंग समाजातील बरेचसे बांधवाच
हया विषयांवर प्रबोधन होयाला हाव.
एकदम बरोबर
भाऊ sc म्हणून जगू नका मागचे दिवस पुढे येतील
मला समजल नाहि
Jai bhim
हा व्यक्ती खरंच अभ्यासू आहे. पण त्यांनी खरं प्रबोधन केले.
जय भिम दादा , मी मातंग आहे सेम हेच विचार माझे सुद्धा आहेत , मला तुमचा संदेश पटला आहे देव करो आणि महाराष्ट्रताल्या सर्व मागांना पण हे लवकर समजो , आपण एक आहोत आपली ताकद वेगळी करू लागले आहेत हे लोकं , गरज आहे ती आपण समजायची तर वेळ न लावता वेगळे होऊ नका एक व्हा " शिका संघटीत व्हा आणि संर्घष करा " जय भिम, जय लहूजी , जय शिवराय ,
समजा मध्य तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करू नको....जय भीम जय आणा भाऊ साठे ..
खरं बोलतोय तो सत्य स्वीकार अन् प्रबुद्ध हो...
ज्या वेळेस मातंग समाजावर अन्याय आत्यचार होतात तेव्हा फक्त & फक्त बौद्ध समाजच यांच्या मदतीला धाऊन येत असतो
तरी याच्या गा...... ला लय माज आहे.
स्वतःला खूप काही समजतात
एक दम राईट,,, हे च खरं
अगदी खरंय भावा
बरोबर
बरोबर
Barobar ahy bhava
अगदी बरोबर विचार मांडलेत,
मातंग समाजातील लोकांनी आंबेडकर समाजाबरोबर राहिले पाहिजे
Super vichar madale . Jaibhim saheb.
Khupach great vichar aahet bhausaheb.babasahebansobat kontahi neta lagu shakat nahi.jaybhim
जय लहूजी जय अण्णा
एकदम खरे बोलले भाऊ असेच प्रबोधन करत रहा
आजचा मातंग हा आरएसएस मध्ये पूर्णतः झोकुंन काम करतोय आजच्या परिस्थितिवरुन लक्षात येते
आहेत, आताच महाराष्ट्र विधानसभेत मी सनातनी हिंदू आहे, नाव सांगायची गरज नाही असे, ज्यांना राजकारण व समाजकारण समजत नाही असा हा माणूस, हिंदू असू द्या त्याला विरोध नाही , पण सनातनी? आता लोक शाही आहे, जे बोललेत त्यांचा अभ्यास नाहीच , हया शब्दाचे विश्लेषण मा. आमदार आव्हाड साहेबांनी सांगितले की, अजून काय पाहिजे
मग काय होतय टोचतय का तुम्हाला मातंग समाज आरएसएस मध्ये पूर्णतः झोकुंन काम करतोय तर
अती सुंदर
अभ्यासपूर्ण माहिती
भाषण पूर्ण द्या .
जय भीम
पूर्ण भाषण द्यायला पाहिजे होत
अरे भावा तुझ्या लॉजिक नुसार सगळ्या बुद्धांनी शिवाजी महाराजांचा फोटो लावला पाहिजे.
बाबासाहेब कोणामुळे?
बाबासाहेब छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती गायकवाड महाराज यांमुळे
शाहू महाराज आणि गायकवाड महाराज कोणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनमुळे
सगळ्यांचा बाप एकच रायगडाचा अधिपती.
आज पासून जय भीम नाही तर हर हर महादेव म्हणायचं
@@mdlion3374 100%
अगदी बरोबर बोललात भाऊ आपण . आम्ही बौध्द असून ही अण्णाभाऊ ना मानतो कारण आम्ही कुठल्याही महामानवाला विसरत नाही . हा थोडे फार बौधामध्ये कट्टर वादी अहेत पण सगळेच नाही .
तसाच भाऊ सर्वाच मानता पण काही बेमान लोक आहे ते स्वतःच्या आई बापाला पण बोलता काय केल तुम्ही तसाच ते महापुरुष लां काय समजणार त्या मुळे इतकं लक्ष नाही देयचं..
भाऊ मातंग समाजामध्ये सुद्धा झपाट्यने जागरूकता येत आहे समाज हळूहळू शिक्षित होत असल्याने मातंग बांधव सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांसोबत धम्मक्रांती करत आहेत धम्मदिक्षा घेत आहेत....माझा जन्म मातंग कुटुंबात झाला असला तरी माझं माणुस म्हणून जगण्याचं अस्तित्व बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे! जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙💙❤🙏
भावा अगदी बरोबर आहे बाबासाहेबाला माननारे फार पुढे गेले आहे ्
जय भीम🙏🏻 नमो बुद्धाय💙💙💙💙💙💙💙💙
सगळेच समाज सुधारक त्यांच्या त्यांच्या जागी योग्य आहेत आपण त्यांची तुलना येका मेकाशी नको करायला जे चांगले आहे ते घ्या. माळेतील प्रत्येक मनी महत्वाचा आहे.तर च ती माळ सुंदर दिसते....
1 no. Bhau mast समजावलं
अरे आंबेडकरांनी कधीच समाजकार्य करताना जातीचा उल्लेख करून समाजकार्य केलं नाही, त्यांनी समस्त शोषित,पीडित , दिनदुबल्या समाजासाठी सर्वस्व पणाला लावले
ग्रेट बोललास् भाऊ मी पण मातंग आहे
खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद भाऊ .खरा देश भक्त आहेस .तुझ्या बोलण्याचा मला अभिमान आहे.👍👍👍👌👌👌🙏🙏🙏
May bolyacha Desh bhakt aaheka to🤣🤣
एकदम खरं बोलतो भाऊ
Salute bro....u told reality.
After all we all r brothers as SC , ST ,OBC.
हातामध्ये वही पेन तर लांबची गोष्ट आहे आम्हाला पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार बाबासाहेबांनी दिला आहे! जय भीम जय संविधान 💙🙏
अन्नाभाऊ साठे हे एक महान साहित्यिक आहेत दलित साहित्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे पण त्यांची तुलना बाबासाहेबांशी करने योग्य नाही !
मातंग समाज हा लढावू व धार्मिक निष्ठा आहे
हा शिवाजी महाराजाचां मावळा आहे
अरे तुम्हाला खोट्या प्रतिष्ठेला आजही गुलाम बनवलेले आहे तुम्हाला खोट्या धार्मिक ग्रंथांमध्ये अडकवून खोटे मोठेपणा मध्ये अडकवून तुम्हाला गुलाम बनवलेले आहे त्याचा शोध घ्या
एकदम सत्य बोलणारा तू अभिनंदन तुझे
तुझा बोलण्यातून एवढच जाणवत की तू दुसऱ्या समाजाला कमी लेखतो
खूपच छान👌
दादा. तुमच्या. सारखे. कार्यकर्ते. आवश्यक. आहेत. समाजासाठी.
आगदी बरोबर
काहि बोलुन कूठे घुसुन .आहो कुठे बाबासाहेब. आणि कुठे साठे.आमी बौध्द आहोत .पुजाची माडणी करताना.बाबासाहेबांचे स्थान खाली .असते .आणि बुधांचे वर असते .हा फरक आहे. सुर्य हा सुर्यच असतो .हे लक्षात असावे.
@@pramilajadhav7148 अगदी बरोबर आहे
पण मातंग समाज देव देव करतो दादा आणि तुमच्या घरात पण बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आढळत नाही,,, आम्हा बुद्ध दिला महान उपकार भिमरायचे,,
भाऊ अभिमान आहे.तुझ्या सारखा आभ्यसु मुलगा सर्व जातीत असावा म्हणजे आपल्या जातीचा इतिहास त्यांना माहिती होईल.सद्या
,,,,, मानवते करीता व समानता करीता ज्या ज्या महापुरुषांनी आपले आयुष्य वेचले ते सर्वच आपल्या साठी वंदनीय आहेत मग ते महापुरुष कोणत्याही जाती धर्माचे असोत कारण ते होऊन गेलेत म्हणुन आज आपण आहोत,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय अण्णा भाऊ साठे, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा 🌹,,,,,,,,,
This man is very well qualified and intellectual nice informative video.
Chan mahiti dili bhava tu...👌👌👌
आरएस एस ला हे च हवंय फूट कशी पडेल याची वाट पाहत आहेत
भावा तूझ्या विचाराला आणि बुद्धीला स्वाभिमानाला क्रांतिकारी जय भीम,पण हे मांग काही केल्या सुधारायला तयार नाहीत, ते तर स्वतःला बामनच समजतात,
महार ,मांग , चांभार ह्याच्यात दुफली माजवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर और महार जाती मध्ये जन्मले व त्यांनी फक्त
महार जातीचा उत्कर्ष केला असे मांग व चांभार लोकांत हेतूपुरस्कर प्रचार केला जात आहे. मांग ,चांभार हया जातीतील कोणत्याही पुढाऱ्याने स्वतःच्या जातीचाही उत्कर्ष केला नाही . मांग , चांभार ह्या दोन्ही जातीचे लोक कधीही चळवलीत उतर नाही ही दर्देवाची गोष्ट आहे. ह्या जातीतील प्रतिष्टीत लोकांनी आपापल्या समाजात प्रबोधन करणे महत्वाचे आहे अन्यथा सर्वांचे नुकसान होईल .
बरोबर आहे 👍
त्यांनी स्वतः ला ब्रह्मन समजून घेतले तरी खुशाल घेऊ द्यावे उगीच आपल्यात गुर्फटण्याचा प्रयत्न करू नये
Are bal ha ani ya yachyasarkhe purviche mahar kinva nav bauddh (sarvana dosh nahi det pn yanchyasarkhi mentality asnare)he swatala adhunik yugatil karmath brahman samju laglet he swatalach babasaheb samju laglet ani ha fuktya jar samorchya mahamanvacha adar karat nasel tar yaala kahi ek adhikar nahi samorchyala adar karayla sangaycha apn jar samorchyacha adar karat nahi ani samorchyakadun aplya jayjaykarachi apeksha ka thevaychi ya adanyane ani tumhala jay shivray, jay lahuji, jay jyoti, jay malhar, mhanu vatat nahi tar samorchyakadun apekshach ka karta re kadhi athavtay ka kadhi babasaheb sodun dusrya mahapurushancha jayjaykar kelyach athav jara ani jay bhim mhanla nahi mhanu to babasahebancha adar karat nahi he mhanne murkhpanache ahe kititari matanganchya gharat babasahebancha, shivrayancha, mahatma phulencha photo milel ani te adar kartatach tumchya gharat itar mahapurushancha photo milnar nahi he vastav ahe atmparikshan kara give respect take respect
भाऊ मातंग समाजामध्ये सुद्धा झपाट्यने जागरूकता येत आहे समाज हळूहळू शिक्षित होत असल्याने मातंग बांधव सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांसोबत धम्मक्रांती करत आहेत धम्मदिक्षा घेत आहेत....माझा जन्म मातंग कुटुंबात झाला असला तरी माझं माणुस म्हणून जगण्याचं अस्तित्व बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे! जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙💙❤🙏
दोघेही आपापल्या क्षेत्रात श्रेष्ठ आहेत..
त्यामुळे त्यांच्यामध्ये तुलना करणेच अयोग्य आहे..
हे लहान ते मोठे..
असे बोलून आपण दोन्ही समाजात दुही पसरवण्याचं कामं करत आहोत...
आणि कोणी कोणाला मानावं,स्वतःच्या घरात कोणी कोणाची प्रतिमा लावावी,कोणी काय बोलावं.....
हे समाजातील लोकांचा वैयक्तिक प्रश्न किंवा मत आहे आपण आपले मत असे बळजबरीने लोकांवर लादू शकत नाही....
#जय_शिवराय 🧡
#जय_भीम 💙
#जय_लहुजी 💛
#जय_श्री_राम 🚩
Kya baat hai bhai
Right 👍
हेच मि या लोकानला किती दिवसा पासून सांगतोय पण नाय जय भिम बोला आणी डॉ बाबासाहेब चा फोटो घरात लावा आणी देवा धर्माला मानू नका हेच चालू आहे याच हूकूम शाही करायला बगतात ही लोक मातंग समाजावर याच्या बाबानी संविधान लिव्हलय म्हनुन याना वाटत जस आम्हाला वाटत तसच झाल पाहीजे संगळी कड
@@mothkelawala9088 बरोबर भाऊ धर्मांतर कारण म्हणजे प्रगती नव्हे.... आता ह्यांची जळायला लागलीय मांगाच पोरग पुढं जात बघताना