आज लग्न जुगार आहे पण लग्न ही नक्कीच उत्तम बाब आहे. जर तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर मग लग्न करा.तुम्ही मौज मजा तर एकटे करू शकता पण जीवनाचा आनंद आणि सुख मिळवू शकत नाही.तुम्ही मतलबी,स्वार्थी असाल आणि समजून घेण्याची भावना तुमच्यात नसेल तर लग्नात पडू नका.कोणासाठी तरी जगणं आणि कोणासोबत तरी सुख आणि दुःख अनुभवणं वेगळीच भावना आहे म्हणून लग्न केलंच पाहिजे.लग्न माणसाला संपूर्ण मनुष्य बनवत.म्हणून लग्न उत्तम बाब आहे पण आज लग्न भयंकर जुगार ही आहे.योग्य व्यक्ती भेटली तर तुम्ही सगळे संकट झेलून जालं आणि चुकीचा व्यक्ती भेटली तर बाकीच्या इतर कोणत्याही संकट व दुःखाची गरज नाही तुम्हाला.
तन्मय सर लग्न या विषयावर अतिशय सुंदर विचार आपण मांडलेले आहेत, लग्न जमवणे व झालेले लग्न टिकवणे हा अतिशय चिंतेचा व चिंतनाचा विषय आहे. किती अपेक्षा असाव्यात, कीती स्वप्न पहावे याला मर्यादा राहिली नाही. मुली शिकल्या आणि नोकरी करू लागल्या आणि तेव्हापासून हे चित्र बदलण्यासाठी पालक जबाबदार आहेत.....
लग्न या विषयावर तन्मय सरांचे विचार वास्तविक आहेत ते ऐकायला मिळाले तर खूप आवडेल आणि आज उदभवलेल्या लग्न या समस्येवर नक्कीच काहीतरी तोडगा मिळेल यात शंकाच नाही
त्यामुळे मुली पण आता नोकरी करणे,ती टिकवणे ह्यालाच जास्त महत्त्व देत आहेत.घर सांभाळणे,नाती जपणे,मुलांना जन्म देण्यासाठी त्यांना आता वेळच नाही.ह्या सगळ्याला आपला समाज ही तितकाच जबाबदार आहे.तू कुठे जॉब करते ह्या प्रश्नाला खूप महत्त्व आले आहे.ज्या मुलीला जॉब नाही तिच्या कडे फार विचित्र पणें पाहिले जाते.
लग्न हे बोलण्यावर, येकण्यावर,पाहण्यावर, ठीकत नाहीं. तर समजून घेण्यावर, सहनशीलतेवर,प्रेम, कौतुक,विश्वासावर अवलंबून आहे. टाळी दोन हाताने वाजते. एका हाताने नाहीं.
आता हल्ली पुरुषांना स्त्रियांच्या बोलण ऐकावं लागत. मानसिक त्रास सहन करावा लागतो. सगळेच लग्न करून सुखी नाहीत. सोशल मीडिया बघून अशीच लाईफ असावी असे स्त्रिया आग्रह करतात. त्यांना भविष्य, घर खर्च याच काहीही घेणं देणं नाही
1.5 GB इंटरनेट ही गोष्ट , जीवनातील सर्व सुख दुःख संपवणार, यामुळे अनेकांना वास्तवाचे भानही राहत नाही, जे काही पाहिजे सर्व मोबाइल मध्ये शोधत आहेत, सापडतय. कदाचित यामुळे सुद्धा अनेक तरुण तरुणींना लग्नाची गरज वाटत नाही.
लग्न करण्यासाठी स्वतःचं स्वतंत्र घर पाहिजे जाम शहरांमध्ये राहतात त्या घरामध्ये मुलाचे स्वतंत्र घर पाहिजे घरभाडे वाढली आणि घराच्या किमती पण वाढल्या घर नाही तोपर्यंत लग्न नाही
मिळकत खूप काही वाढल्याने आजची पिढी बेलगाम व स्वैराचारी बनत चालली आहे.समाज बंधनांशी त्यांना काही घेणे-देणे नाही.तसेच अति प्रेमापोटी पालक सुद्धा आंधळे झालेले आहेत. बालविवाह आणि स्त्री शिक्षणावर बंदी हेच योग्य होते अशी म्हणायची वेळ येवू नये म्हणजे झालं!तन्मयने वस्तुस्थिती छान सादर केली.
बहुत अच्छा बोले विवाह के विषय में सारे point's ekdam सटीक क्योंकी हम माता पिता अपने बच्चों को बड़ा होने ही नहीं देते हैं l उनको उनका निर्णय लेने में सक्षम मानते ही नहीं है l सबसे अच्छा मुझे लगा वो यह कि जितना पैसा लोग शादी की रस्मों के नाम पर दिखावे के नाम पर करते है उसकी एक तिहाई भी मेहनत उस बंधन को मजबूत बनाने के लिए नही करते l तुम्हारे उज्ज्वल भविष्य के लिए शुभ कामनाएं बेटा
अडाणी बायको पुरुष करतो आणि शिकलेल्या बायका असं करत नाही पुरुष नोकरी करून सर्व जबाबदारी सांभाळली जाते पण बाई नोकरी मिळाली तर मला कुणाचीही गरज नाही असे समजते पुरुष पेक्षा बायकांच्या गरजा जास्त आहे सोनाली कुलकर्णी यांनी हेच सांगितले होते पण त्यांना बायकांनी माफी मागावी लागली 😮
मग शिकलेली बाई चा नवरा घर काम, सासू सासरे सेवा, जेवण बनवणे, मुले वाढवणारे असे काम करेल का? बायको बाहेर पार्टी करून येईल पण नवर्याला मात्रा saglya वेळा सांभाळून राहावे लागेल? हे जर तो मुलगा करू शकतो तर त्यांचे पण लग्न होईल. अणि important सतत secondary treatment मिळणार हे पण मान्य पाहिजे.
एवढ्या फार मोठ्या भाषणाची, छान रंगवून सांगण्याची काही गरज नाही. मुलींना नोकरी करू देऊ नका. बस. परावलंबी मुलीच चांगला संसार करतात. हे मुर्ख लोकांना कोणी सांगायचं. सध्या लग्नं होत नाहीत हे ही चांगलं च आहे. कळेल योग्य वेळी. 😊😊😊
Marriage is the biggest gamble one has to play in his life, especially in India, because in India a marriage is considered to be life long commitment (if not for 7 lives as of now).
चिंतेचा विषय आहे कारण, फॉरमॅटच चुकीचा करून टाकलाय जीवनाचा, नवरा बायको दोघे नोकरीला हवेत,कोणासाठी कमावत आहेत त्यांचं त्यांनाच ठाऊक नाही, मुलांसाठी म्हणावं तर मुलाना दिला जाणारा वेळ आणि आहार पाहता मुलांन विषयी जराही कळ कळ असेल ह्या so called well educated, career oriented families ना असं वाटतं नाही, करडो मध्ये घरं घ्यायची आणि त्याच कर्ज फेडत बसण्याची फरफट चालू ठेवायची आणि त्या साठी आपण किती moral values शी adjustment करतोय किंवा कितीना दुखावतोय ह्याची त्यांना जाणीव नाही, नसती उठाठेव आहे बाकी काही नाही.
गांव से शहर घूमने आए, किसान ने क्या खूब लिखा.! चिंता वहां भी थी, चिंता यहां भी है.! गांव में तो केवल, "फसलें" ही खराब हो रही थीं.! शहर में तो, "नस्लें" खराब हो रही हैं.! Yvgygy jbug777 jbug7y8 13:44 13:44 13:44
आजकाल मुलांना व मुलींना लग्नच करुशी वाटत नाही हे मी माझ्या अणुभवा वरुन सांगतोय,😂😂🤣 शिक्षण,जास्त पगाराची अपेक्षा,जबाबदारी न घेने,वाढते अफेर,त्यामुळे घटस्फोट,विवाह बाह्य संबंध यामुळे लग्न नको वाटते
@@homosphonesbriefhistoryofh7019 कदाचित माझं मत वयक्तिक असू शकतं तुम्ही सहमत असाल असं नाही पण मला असं वाटतं की पूर्व पार चालत आलेली जी आपली लग्न परंपरा आहे ज्यामध्ये आपले आई-वडील ज्यांचा अनुभव असतो त्यांनी मुलीची चौकशी करणं किंवा मग मुलाची चौकशी करणे असेल आणि आपण पाहतच आहोत आपल्या आई-वडिलांनी जसा संसार केला त्यांचा थोडी लव मॅरेज होतं त्यांनी पण संसार केलाच ना आणि लव मॅरेज पेक्षा अरेंज मॅरेज झालेली लग्न आहेत ती बराच काळ टिकतात बरेच घटस्फोट लव मॅरेज मध्ये झालेले आढळतात
I am tamil. But brought up in Mumbai. Sir u talk is very engrossing and true to all languages. Ur talking style and accent crisp and clear. U r name please?
नेहमी मुलींच्या अपेक्षा बद्दल बोललं जातं पण मुलांच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या पण अपेक्षा विचित्र पणे वाढल्या आहेत.मुलाला 10 LPA पगार असेल तर मुलीला किमान 5-6LPA असावा ,मुलगी IT मध्ये नोकरीला असावी,नोकरी करून घर सांभाळणारी असावी अशा.मुलाला 20 LPA ,पगार आहे तरी मुलगी नोकरी करणारी च हवी आहे.पैशांची हाव म्हणा,गरज म्हणा खूपच वाढली आहे.स्वयंपाक येत नसेल तरी चालेल. बाई लावता येईल कामाला मात्र मुलीचा पगार चांगला हवा सगळ्यांना 😢😢 सगळ्या मुली IT मध्ये कामाला कशा असतील?😟🤔
आजकालच्या मुलींच्या अपेक्षा खूप आहेत त्यामुळे मुलांचं वयानूसार व जिम्मेदारी जास्त आहे 25 ते 30. वयांत शिक्षण आणि करियर करणार प्लीज मुलींनी समजून घ्या आणि मुलांचा आदर करा तुमचे पण भाऊ आहेत सगळे एक जसे नसतात समजून घ्या 🙏🙏
Few important things i am adding: 1. They want 10/10 boy 2. They don't look at behavior but dressing 3. Some of them are still looking for patrika even after crossing age of marriage
मुलाच्या पोलीस वडिलांनी मला तुझ्या नोकरीचे documents mail कर असं सांगितलं होतं....मी त्यांना सांगितलं की मी अविश्वासावर कुठलं नातं नाही टिकू शकत. मी त्यांना म्हटलं की माझ्यासोबत ऑफिसला चला पण त्यांना ते मान्य नव्हतं. मुळात लग्नासाठी कोणाला काही मागणं आणि कोणाचं काही बघणं हेच मला चुकीचे वाटतं. आयुष्यातला खूप मोठा आणि खूप घाणेरडा अनुभव होता माझ्यासाठी😢
प्रेम ही अन्न , झोप ह्या इतकीच आवश्यक नैसर्गिक गरज आहे. पण एखाद्या व्यक्तीला आपण त्याचा पुरेसा सहवास लाभल्याशिवाय जोखू शकत नाही. लग्न करन्याआधी असा सहवास लाभला पाहिजे. Compatibility नसली कि लग्न सुख देत नाही.
ज्या मुलींच्या माहेरी काही सुविधा नसेल तरी चालेल पण मुलांकडे सर्व पाहिजे आज कालच्या मुलींना सासू सासरे नकोत पण सासरी स्वतःचं घर पाहिजे मुलाला नोकरी सर्विस पाहिजे. मुलीचा स्वतःचा भाऊ सर्विस आहे का स्वतःचं घर आहे का मग तुम्हाला जास्त अपेक्षा कशाला पाहिजे तुम्ही पण लग्न करून मुलाला सपोर्ट करून घर प्रॉपर्टी तुम्ही घ्या मुलांना जास्त डिप्रेशन मध्ये प्लीज समजून घ्या अपेक्षा करा पण थोड्या कमी 🙏🙏
मुलगा असो अथवा मुलगी असो हे बऱ्याच वेळेला भावनेच्या आहारी लग्नासंबंधी निर्णय घेऊ शकतात आणि नंतर त्याचा त्यांनाच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास आयुष्यभर भोगावा लागतो त्याचं काय..... त्याचप्रमाणे लग्न म्हणजेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजूतदारपणा तेही सगळ्यांकडून, शेवटी समजूतदारपणाला पर्याय नाही.. आणि मुलगा असो वा मुलगी किंवा घरातील कोणीही.. त्यांना स्वतःच्या चुका दिसत नसतील तर मग अवघडच.... दुसऱ्याच्या दाखवून आपली चुक लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न होत असतो यात शंका नाही.....
कारण पूर्वी मुली जास्त शिकत नव्हत्या. आता मुली मुलांच्या बरोबरीने किंवा मुलांपेक्षा काकणभर सरसच कामगिरी करीत असतांना इतकं शिकून त्यांनी कां म्हणून घरी बसावं? शिवाय आपण आपल्या हिंमतीवर अर्थार्जन करतोय, स्वावलंबी आहोत ही भावनाच मुळी मुलींना सुखावणारी आहे. असे बदल होणारच! आदिम काळात जी समाजव्यवस्था ती आज आहे कां? हे बदल स्वीकारलेच पाहिजेत.
अर्थाला केंद्रस्थानी मानून पुढे चालणारी ही समाजव्यवस्था कधीही आनंदी वा सुखी राहून दीर्घकाळ टिकू शकत नाही. मानवी मनाच्या सर्वांगीण विकास ज्या समाजव्यवस्थेतून होतो तीच व्यवस्था दीर्घकाळ टिकू शकते. मानवात 1/4 हा भोग आहे अन् 3/4 भाव याने भरलेला आहे. हा फार मोठा विषय आहे. फार वाईट वाटते जेव्हा तुमच्या सारखे म्हणतात की, "का म्हणून घरी बसावं?" आपल्या आई, आजी हे फक्त घरीच बसून होते का!! आज त्यांनी घर सांभाळले म्हणून आपण आहोत. नाहीतर भविष्य तर बघनारच आहोत आपण. अन् हो मुलीने नक्की जॉब करावा पण तो फक्त स्वावलंबी होण्यासाठी नव्हे तर संपूर्ण घराची आर्थिक जबाबदारी उचलण्यासाठी देखील. जर मुलगा घर सांभाळणारा असेल अन् मुलगी जॉब करून घर चालवणारी असेल तर चालेल का!! तुमच्या ह्या समाजाला???
@@mayurlohar1509 माहेरची साडी मूवी बघून सुनाना जाळणाऱ्या सासू बद्दल मुली विचार करतात... आम्हांला असं जळायचं नाही आणि मरायचं नाही... अशा सासवा बद्दल पण बोला sir.. .. मुलगी zhli म्हणून सुनेला मारून टाकणाऱ्या बायकोला.. मारणाऱ्या सासू आणि नवऱ्याबद्दल पण बोला sir...... .... हे सहन करायला लग्न करायच ka.. हा प्रश्न... मुलींना पडत आहे... ... म्हणून त्यांना स्वातंत्र्य हवं
Most of the times ...Everyone talk about How the girls are behaving..but let me tell boys have more expectations... 1.She should be working in same city. 2. She must take care of family and career both very well. 3.She must have same education as boys have. 4.Same earning or more maybe.
In addition to that, she should do all household cores on her own , No one will help her. Only she should adjust. Its their right to use her income , and not her parents.
Stay at your home do not ruin the life of boys, we are happy in our life, we have not born to just accept your responsibilities, it can taken effectively by you and your beloved parents. Relation means devotion, girls who don't understand this basic psychology should enjoy their life, by staying alone throughout the life. Then you will be true successful person. Aai vadil rupi pankh jevha nahise hotil, tevha kalel ya vyavastha ka nirman zalya te. Shen kha mag aajari padun swatahch aayushya narakasaman Kara. Lagn n karanyasathi shubhechchha
मला तर चिंतेचा विषय नाही आहे मी साधं कासार टका पेढे,घाट बांधण्याचा नवस केला किंवा आंगणे वाडी देवा ला खणा नारळाची ओटी चां नवस बोलला तरी माझी कोणती पण ईच्छा पुर्ण होईल मग लग्न असो किंवा govt job मिळणं असो नवस बोलला की ईच्छा पुर्ण होतात 😊मला प्रेम झाल तरच मी लग्न करेन नाही तर single आयुष्य जगेन आणि मंगळ वाल्या मुलीनं ची कधी ब्रेकअप तर होत नाही मंगळ ग्रह ज्याच्या प्रेमात पडतो त्याच्याशी लग्न होतच हे मंगळ ग्रहाचे विशेष वैशिष्ट आहे पण ज्यांची अरेंज मॅरेज लग्न होत नाही त्यांना चींते चां विषय आहे हो 😂😂😂😂😂😂
बरं झालं माझं लग्न झालं नाही ते? मी पुष्कळ खुश आहे माझ्या या आयुष्यात... कारण जितक्या माझ्या मित्राने लग्न केला आहे ते आज माझा उत्साह आणि बिनधास्तपणा बघून केविलवाणे झाले आहेत...😂😂😂... आज त्यांची मोठी झालेली मुलेही काहीना विचारत नाहीत... काय कामाची अशी मुले? बरं झालं बाबा असल्या मुलांपेक्षा मी कुवारा असलेल्या कितीतरी चांगली आहे...
अनुरूप चे बहुतेक सगळे you tube बघितलेत पण कायम मुलींच्या अपेक्षा कशा वाढल्यात आणि आवाजवी आहेत यावर उदाहरणासहित जास्त भर dila जातो.... त्यामानाने मुलांविषयी कमी बोलले जाते. लग्नाला जसा 10 ते 12 हजार वर्षांचा इतिहास आहे तसाच बायकांच्या कुचंबणेला सुधा काही शे वर्षांचा इतिहास आहे. काही अपवाद सोडता आत्ता ज्या बायका 50/60 त आहेत त्या घरकाम आणि नोकरीं मुलं असे सांभाळत तारेवरची कसरत करत राहिल्या.... हे बघतच त्यांच्या मुली मोठया झाल्या.... आत्ता त्यांना कुठलेच adjustment नकोय पण याबद्दल फारच कमी बोलले जाते बाहेर राहून शिक्षण घेणारा आपला मुलगा कसा स्वतः सगळं करतो हे अभिमानानी सांगणारी आई... सून आली की मात्र आत्ता सुनेने सगळे करावे आणि मुलाला काही करावे लागू नये अशी अपेक्षा करते. मागच्या पिढ्यानी केलेल्या बऱ्या वाईट कर्माची फळ पुढच्या पिढ्या भोगतात जसे मुलींचे गर्भापात केल्याने कमी झालेली मुलींची संख्या
आपण आर्थिक, आणि मानसिक दृष्टीने पूर्ण पणे सक्षम झाला्याशिवाय लग्न करू नये. Anaytha ते लग्न जास्त काळ टिकणार नाही जरी ते आपण आपल्याला आवडणाऱ्या माणसांबरोबर केल तरी..... कटू सत्य.
जिथे मुलींची संख्याच जर कमी आहे तर तिथे कोणीच काहीही करू शकत नाही. मग बोंबलत फिरा गावभर. एकटा जीव सदाशिव असं म्हणत आयुष्य जगा. काही लोक लग्न फक्त ....साठी करतात, मग अशा वेळेस ज्यांचे लग्न जमत नाही त्यांना बुधवार पेठ, कामाठीपुरा यासारखे पर्याय आहे. शेवटी हे कलियुग आहे इथे सगळ चालतं. पण ज्याला आयुष्यात काहीतरी मोठ करायचं आहे भविष्यात मुलांकडून चांगल्या अपेक्षा आहे अश्या लोकांना देव काहीही करून चांगली मुलगी देवो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना🙏🙏
वय कितीही होउद्या, बायको, प्रियसी, व्यसन यापासून दूर राहा. जय बजरंग बलीचे आचरण करा. बायको या छोट्या जगातून बाहेर पडून ब्रह्मचारी या खऱ्या विशाल जगात जगा. तेच खरे सुख आहे. तसेही लग्न जरी केले तरी 25/30 वर्षाने त्या शरीराची राखच होणार आहे. म्हणून मुलांनो फक्त आपल्या आई वडिलांना अन् स्वतः जपा. सुसंस्कृत व आनंदाने जगा. दीन दुबल्यांची मदत करा. लग्न या मोहातून मुक्ती मिळवा. मोक्ष प्राप्त करा. कोणत्याही गोष्टीचे ढोंग करू नका.
महिला आरक्षण आणि फुकट च शिक्षण ने वाट लावली आहे ,है अधीकच स्वात्तत्र जे मुस्लिम मुलींना नाही म्हणून ते आबाद,आहेत बाकी समाज बरबाद आहेत ,पोरी शहारात एकटी जाऊन राहते नोकरी करते ,तिकडेच इलु,इलू बी करते ,बापाला पैसा बी पुरवते ,कडक इस्त्री मारून फिरतो बाप भाऊ फिरतो बुलेट वर ,ही समस्या महिला आरक्षण फुकट शिक्षण दिल्या नंतरच उदभवली आहे ,ना पाहिले तरुण पोरगी घरात ठेवण ,हत्ती पोस्न सारखं वाटे आता ती अखं घर पोसते, माडी बी बांधून देते
हल्ली लग्न हा फक्त event झालाय. तुम्ही म्हणालात तसे मेहंदी, संगीत आणि शो बाजी जास्त झालीय. लग्नविधी पेक्षा ह्यालाच महत्त्व आलंय. सीरिअल्स असतील सिनेमे असतील त्यांच्याप्रमाणे एन्जॉय करणेच योग्य समजले जाते. नुसता धांगडधिंगा आणि पैशांचा चुराडा... आणि आमच्याकडे आहे पैसा तो आम्ही आमच्या एकुलत्या एका मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नात उधळला तर काय गैर आहे कारण लग्न आयुष्यात एकदाच होतं ना, ही पालकांची मानसिकता आहे. साधेपणाने लग्न कोणाला पटतच नाही. कालाय तस्मै नमः.
मुलांच्या आईच्या पण अपेक्षा कमी नसतात. मुलगी पोस्ट graduation झालेली हवी. स्वयंपाक करावा नोकरी पण करावी chance pan within year घ्यावा n pagar स्वतःच्या घरी सासुकडे submit karava. Aaila old age home madhe ठेवणार का हा प्रश्न पण मला विचारण्यात आला. आणि periods madhe जमिनीवर झोपणार का इतपत खालच्या पातळीचे प्रश्न मुलांचं आई बाप विचारतात. They want an educated maid for their home. मला खूप वाईट अनुभव आला आहे अनुरूपचा लोक खूप गोष्टी लपवतात. मला एका मेंटल पेशंट schizophrenia condition असलेल्या स्थळाने फसवले आहे
हो... खरंय आत्ता आमच्या जवळच्या नात्यातही हे घडतंय मुलगा MCS, pune येथे आई वडील लहान भाऊ एकत्र, घर भाड्याचे.. पण यांच्या अपेक्षा मुलगी MBA शक्यतो finance असावी... नोकरीं असावी... घरकाम सणवार करावे मिळून मिसळून राहावे... पण या त्यांच्या मुलांना सोडून कुठेही जात नाहीत कारण मग मुलांच्या जेवणाचे kay होईल आणि मग त्यांना बिचाऱ्या दोघांना job आणि college karun घरकाम आणि स्वयंपाक करावा लागेल. आणखीन काही ओळखीचे आहेत त्यांच्या अपेक्षा मुलगी सरकारी नोकरीं करणारीच हवी कांदा लसूण न खाणारी हवी मुलगी शिकलेली आणि दिसायला गोरी आणि सुंदर हवी मुलगी same शहरांतली किंवा घराजवळची नको कारण मग ती सारखी माहेरी जाईल यातली पहिली तीन मुले चाळीशी जवळ आली तरी अजूनही अविवाहित आहेत पालकांच्या हेकेखोर पणामुळे मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत हे तर खरे आहेच पण मुलाकडंच्यांच्या पण काही अपेक्षा आवाजवी असतात पण दोन्ही बाजू सारख्या न सांगता फक्त मुलीच आत्ता कशा अवास्तव अपेक्षा करतात... हेच फक्त सांगितले जाते हि तक्रार आहे
पूर्वी मुलींना विचारलं जायचं नाही . म्हणजे माझे आई वडील जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा माझे वडील काय करतात आणि घरचे कसे आहेत या पलीकडे कोणी काही विचारलं नसेल. पण आज मुली शिकल्या आहेत त्यांना स्वतःची मतं आहेत. तिची स्वतःची स्वप्न आहेत. आपली स्वतःची मुलगी असेल त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण हेच जर म्हाज्या सूने कडून मला कळलं तर आपण तळ तळाट करतो अस का. मला असं वाटतं मुलगा किंवा मुलगी होतकरू आहे का आणि पुढे जाऊन स्वतःची आणि सोबत परिवाराची प्रगती करू शकतो येवढं पाहावं. आज बागेत सगळ्यात सुंदर युगुल कोणतं तर ते आजी आजोबा. आजींना प्यारा लीसिस झाला आहे आणि ते आजोबा तिला हात धरून बाग फिरवून आणतात. तीच आजी आजोबा जरा जोरात चालतात म्हणून जोरात ऐकवणारी थोड्या वेळाने आजींना पाण्याची बाटली हाती देते. सगळ्यात शेवटी मुलं सोडून जातात. स्वतःचे आई वडील वारतात आणि नातेवाईक थोडे फार दूर होतात पण नवरा बायको कायम शेवट पर्यंत एकत्र राहतात.
आज लग्न जुगार आहे पण लग्न ही नक्कीच उत्तम बाब आहे. जर तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर मग लग्न करा.तुम्ही मौज मजा तर एकटे करू शकता पण जीवनाचा आनंद आणि सुख मिळवू शकत नाही.तुम्ही मतलबी,स्वार्थी असाल आणि समजून घेण्याची भावना तुमच्यात नसेल तर लग्नात पडू नका.कोणासाठी तरी जगणं आणि कोणासोबत तरी सुख आणि दुःख अनुभवणं वेगळीच भावना आहे म्हणून लग्न केलंच पाहिजे.लग्न माणसाला संपूर्ण मनुष्य बनवत.म्हणून लग्न उत्तम बाब आहे पण आज लग्न भयंकर जुगार ही आहे.योग्य व्यक्ती भेटली तर तुम्ही सगळे संकट झेलून जालं आणि चुकीचा व्यक्ती भेटली तर बाकीच्या इतर कोणत्याही संकट व दुःखाची गरज नाही तुम्हाला.
आर्थिक, शारीरिक आणि विविध बाबतीत जोडीदाराची गरज जितकी अधिक तितका संसाराचा गाडा सुरळीत चालेल...🙏🙏
I@@lokdarshan.shankartadas5675😅
Marrital laws should be gender neutral then only marriage would be successful in today's era of capitalistic mentality.
vishaldada
Barober
तन्मय सर लग्न या विषयावर अतिशय सुंदर विचार आपण मांडलेले आहेत, लग्न जमवणे व झालेले लग्न टिकवणे हा अतिशय चिंतेचा व चिंतनाचा विषय आहे. किती अपेक्षा असाव्यात, कीती स्वप्न पहावे याला मर्यादा राहिली नाही. मुली शिकल्या आणि नोकरी करू लागल्या आणि तेव्हापासून हे चित्र बदलण्यासाठी पालक जबाबदार आहेत.....
लग्न या विषयावर तन्मय सरांचे विचार वास्तविक आहेत ते ऐकायला मिळाले तर खूप आवडेल आणि आज उदभवलेल्या लग्न या समस्येवर नक्कीच काहीतरी तोडगा मिळेल यात शंकाच नाही
थोडक्यात पण तितकेच महत्वाचे पालकांनी कालानुरूप जमवून घेणे अत्यावश्यक आहे.
तुमचे सादरीकरण स्त्युत्य आहे.खूप खूप धन्यवाद
Parents also interfere a lot while fixing a girl or a boy for marriage.
अतिशय तर्कशुध्द आणि प्रभावीपणे मुद्दे मांडलेत.लग्नाविषयीचा तुमचा अभ्यास मागच्या पिढीपासूनच आहे.keep it up
त्यामुळे मुली पण आता नोकरी करणे,ती टिकवणे ह्यालाच जास्त महत्त्व देत आहेत.घर सांभाळणे,नाती जपणे,मुलांना जन्म देण्यासाठी त्यांना आता वेळच नाही.ह्या सगळ्याला आपला समाज ही तितकाच जबाबदार आहे.तू कुठे जॉब करते ह्या प्रश्नाला खूप महत्त्व आले आहे.ज्या मुलीला जॉब नाही तिच्या कडे फार विचित्र पणें पाहिले जाते.
Kaay vichitra pana aahe... Mulina aadhi job Karu dyayche naahit tari tumhi muli fake feminist banun males chya navane shivya ghlaychya....ata mulinna equal rights bhetle... Tri tumhi mulanchya navane bombaltat...kaay don tondi pana aahe ha?? Tumha mulinna ayushyat kaay pahije he tari mahit aahe ka?
@@tusharmistry3018tyana gharat niwant basaych aahe fakt
@@tusharmistry3018 मुलींच्या आणि बायक्यांच्या मनात काय आहे फक्त अनुभवातून कळेल.
---
एक त्रस्त बॉयफ्रेंड आणि एक त्रस्त नवरा.
If U r girl then
@@jadhal6649 I am a girl then also you can not find what's going on in my mind. 😆
पैसा आणि शिक्षणाची मस्ती याच्यामुळे लग्न व्यवस्थेची वाट लागली आहे
Kas kay
???
Bhau paishyachi masti asu shakte re. Shikshanachi masti kadhich naste
@@prafullasawant8044
अनुभव ला की कळेल
Barobar pan mulanchi masti shekdo warshapasun. Mulani je hajaro warsh kel te ata muli karat ahe. Bhoga...
खरोखर मुलाचे लग्न जमविणे हा खुप मोठा गंभीर विषय आहे
अगदी योग्य बोलता आहात.आणि खर आहे मुलींच्या अपेक्षा पर्चंड वाढली आहे
अगदी खरं
आपल्या हिंदू लोकांमध्ये नाटकं जास्त आहे मुस्लिम समाजातील लग्न लवकर होतात
@@latikajadhav6923 agdi barobar bolalat he tumhi
Mulanchya pan wadhlya....engineer ch pahije jilha la pahije...
@@latikajadhav6923 Ho ani 3-3 and more bayka kartat kai kai lok
अगदी योग्य तेच समजावलेत . जास्त अपेक्षा ठेवू नये. आपण प्रेमाने राहीलो तरच प्रेम मिळते . धन्यवाद
मुली ना आता मुलांची अजिबात गरज नाही... हे जागतिक सत्य आहे
मग अजूनही लग्ने का होताहेत?
@@manoharpatil5234 आताच्या मुली घरकाम करत नाहीत ते तुच्छ आहे.
@@manoharpatil5234 बदनामी कसली आहे यात वास्तव आहे हे . तुम्ही कदाचित याविषयी जागरूक नसाल.
हो खरंय,
मुला पेक्षा मुळा कधीही चांगला 😂😂😂
😂😂@@parikshitpatil4187
खरोखर सुंदर विवाहा विषयाचे विश्लेषण आजच्या पिढीला व पालकांनाही एकप्रकारे धडाच आहे
किती छान बोलतात Mr तन्मय 👌
लग्न हे बोलण्यावर, येकण्यावर,पाहण्यावर, ठीकत नाहीं. तर समजून घेण्यावर, सहनशीलतेवर,प्रेम, कौतुक,विश्वासावर अवलंबून आहे. टाळी दोन हाताने वाजते. एका हाताने नाहीं.
आता हल्ली पुरुषांना स्त्रियांच्या बोलण ऐकावं लागत. मानसिक त्रास सहन करावा लागतो. सगळेच लग्न करून सुखी नाहीत. सोशल मीडिया बघून अशीच लाईफ असावी असे स्त्रिया आग्रह करतात. त्यांना भविष्य, घर खर्च याच काहीही घेणं देणं नाही
Very nice, perfect
1.5 GB इंटरनेट ही गोष्ट , जीवनातील सर्व सुख दुःख संपवणार, यामुळे अनेकांना वास्तवाचे भानही राहत नाही, जे काही पाहिजे सर्व मोबाइल मध्ये शोधत आहेत, सापडतय.
कदाचित यामुळे सुद्धा अनेक तरुण तरुणींना लग्नाची गरज वाटत नाही.
लग्न करण्यासाठी स्वतःचं स्वतंत्र घर पाहिजे जाम शहरांमध्ये राहतात त्या घरामध्ये मुलाचे स्वतंत्र घर पाहिजे घरभाडे वाढली आणि घराच्या किमती पण वाढल्या घर नाही तोपर्यंत लग्न नाही
हे जरी खरे असले तरी घटस्फोट प्रमाण वाढलेले आहे...हे आपल्याला मान्य करावेच लागेल.शिवाय लग्न संस्था बंद पडेल असे वाटायला लागले आहे हे देखील खरे आहे.
नवऱ्या कड पैसा कमी असला की
Effectiveness because of Tanmay Kanitkar’s Message 🆗 , Effectiveness because of his voice 💯
I Truly appreciate the way you prepared the speech. Rooted study. 🔥🔥
मिळकत खूप काही वाढल्याने आजची पिढी बेलगाम व स्वैराचारी बनत चालली आहे.समाज बंधनांशी त्यांना काही घेणे-देणे नाही.तसेच अति प्रेमापोटी पालक सुद्धा आंधळे झालेले आहेत. बालविवाह आणि स्त्री शिक्षणावर बंदी हेच योग्य होते अशी म्हणायची वेळ येवू नये म्हणजे झालं!तन्मयने वस्तुस्थिती छान सादर केली.
खुप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद सर ❤❤
बहुत अच्छा बोले विवाह के विषय में सारे point's ekdam सटीक क्योंकी हम माता पिता अपने बच्चों को बड़ा होने ही नहीं देते हैं l उनको उनका निर्णय लेने में सक्षम मानते ही नहीं है l सबसे अच्छा मुझे लगा वो यह कि जितना पैसा लोग शादी की रस्मों के नाम पर दिखावे के नाम पर करते है उसकी एक तिहाई भी मेहनत उस बंधन को मजबूत बनाने के लिए नही करते l
तुम्हारे उज्ज्वल भविष्य के लिए शुभ कामनाएं बेटा
एक काळ असा ही येणार आहे की सिंगल राहण्याचा ट्रेण्ड वाढनार हे नक्की .
already chlu zale ahe china usa madhe khup jast ahe pudchya 20 varsha nanatr lagn mhanje nahishi hoil😅😅
आताच्या पिढी नी लग्न च केली नाहीत तर पुढच्या वीस पिढ्या काय आभाळातून निर्माण होणार आहेत का?
Karan life style badalali ahe
@@sunilkachure9723 tu kashala load gheto...Aram kar
USA Canada मध्ये हा प्रकार आधीच चालू झालेलं आहे. इंटरनेटवर MGTOW सर्च करा. सगळं कळेल.
चागंला विषय घेतला आहे
आभार व अभिनंदन
खूपच सुंदर भाषण केलेत, खूप खूप धन्यवाद.
Nice speech sir. Mulichya, palkachya apeksha ati aahet... Tyamule mulache lagna tharat nahit
Baroobar
अतिशय सुंदर लग्न या विषयावर उत्तम मार्गदर्शन केलेत.
छानच विश्लेषण केले त आपण सर धन्यवाद
फारच सुंदर बोललात. एका point ला हा विचार पालकांनी आणि आधीच्या पिढीने करायलाच हवाय.
खुप छान माहिती सांगितली सत्य परिस्थिती आहे
सर्वात महत्वचे. तुम्ही किती कामावता याला महत्व आहे. शिक्षण. कुटुंब. परंपरा.दिसणे. याला या काळात महत्व नाही.
धन्यवाद सर बरोबर आहे परिस्थिती च तशी तयार झालो आहे
गावा कडील लग्नाचा एक व्हिडिओ बनवा.
खूप खूप विदारक परिस्थिती आहे.
खूब छान वास्तविकता
खरचं खूप गंभीर विषय
खूप छान खूप सुंदर अप्रतिम प्रेरणादायी श्रवणीय माहिती विचार आहेत आपणास धन्यवाद 🙏
अडाणी बायको पुरुष करतो आणि शिकलेल्या बायका असं करत नाही पुरुष नोकरी करून सर्व जबाबदारी सांभाळली जाते पण बाई नोकरी मिळाली तर मला कुणाचीही गरज नाही असे समजते पुरुष पेक्षा बायकांच्या गरजा जास्त आहे
सोनाली कुलकर्णी यांनी हेच सांगितले होते पण त्यांना बायकांनी माफी मागावी लागली 😮
स्री पुरूष समानता खोटं आहे....
मग शिकलेली बाई चा नवरा घर काम, सासू सासरे सेवा, जेवण बनवणे, मुले वाढवणारे असे काम करेल का? बायको बाहेर पार्टी करून येईल पण नवर्याला मात्रा saglya वेळा सांभाळून राहावे लागेल?
हे जर तो मुलगा करू शकतो तर त्यांचे पण लग्न होईल.
अणि important सतत secondary treatment मिळणार हे पण मान्य पाहिजे.
Mulanchya magnya- mulgi Gori asavi, kesa mothe asave, aai babana sambhalnari asavi, natesambandh thevnari asavi, slim asavi. Kahi samajat hunda pan asto
He Satya ahe.
तन्मयचे आधीही व्हिडिओज पाहिलेत,ऐकलेत. अतिशय मुद्देसूद बोलणारा पण तितकाच sensible आहे असं जाणवतं.
खूप छान मुद्देसूद बोललात सर
एवढ्या फार मोठ्या भाषणाची, छान रंगवून सांगण्याची काही गरज नाही.
मुलींना नोकरी करू देऊ नका. बस.
परावलंबी मुलीच चांगला संसार करतात.
हे मुर्ख लोकांना कोणी सांगायचं.
सध्या लग्नं होत नाहीत हे ही चांगलं च आहे.
कळेल योग्य वेळी.
😊😊😊
बहूमुल्य माहीती सादर केली ।धन्यवाद ।
Marriage is the biggest gamble one has to play in his life, especially in India, because in India a marriage is considered to be life long commitment (if not for 7 lives as of now).
मुलीचे लग्नाअगोदरचे लफडे लग्न होण्यासाठी त्रासदायक होते. मी अनुभव घेतला.
The points were wonderfully discussed Tanmay ,,you have got the ability to convince on every point ❤😊
चिंतेचा विषय आहे कारण, फॉरमॅटच चुकीचा करून टाकलाय जीवनाचा, नवरा बायको दोघे नोकरीला हवेत,कोणासाठी कमावत आहेत त्यांचं त्यांनाच ठाऊक नाही, मुलांसाठी म्हणावं तर मुलाना दिला जाणारा वेळ आणि आहार पाहता मुलांन विषयी जराही कळ कळ असेल ह्या so called well educated, career oriented families ना असं वाटतं नाही, करडो मध्ये घरं घ्यायची आणि त्याच कर्ज फेडत बसण्याची फरफट चालू ठेवायची आणि त्या साठी आपण किती moral values शी adjustment करतोय किंवा कितीना दुखावतोय ह्याची त्यांना जाणीव नाही, नसती उठाठेव आहे बाकी काही नाही.
गांव से शहर घूमने आए,
किसान ने क्या खूब लिखा.!
चिंता वहां भी थी,
चिंता यहां भी है.!
गांव में तो केवल,
"फसलें" ही खराब हो रही थीं.!
शहर में तो,
"नस्लें" खराब हो रही हैं.!
Yvgygy jbug777 jbug7y8 13:44 13:44 13:44
अगदीच योग्य विश्लेषण
खरं तर, एकनिष्ठता, मर्यादा, बेभान मनावर ताबा नसणाऱ्यांनी लग्न व नात्यांच्या भानगडीत स्वतःही पडू नये आणि समोरच्यालाही पाडू नये!
छान कार्यक्रम धन्यवाद 🙏👍
आजकाल मुलांना व मुलींना लग्नच करुशी वाटत नाही हे मी माझ्या अणुभवा वरुन सांगतोय,😂😂🤣 शिक्षण,जास्त पगाराची अपेक्षा,जबाबदारी न घेने,वाढते अफेर,त्यामुळे घटस्फोट,विवाह बाह्य संबंध यामुळे लग्न नको वाटते
Arrange Marriage हाच योग्य पर्याय❤
कस?थोडे स्पष्ट करून सांगा
@@homosphonesbriefhistoryofh7019 कदाचित माझं मत वयक्तिक असू शकतं तुम्ही सहमत असाल असं नाही पण मला असं वाटतं की पूर्व पार चालत आलेली जी आपली लग्न परंपरा आहे ज्यामध्ये आपले आई-वडील ज्यांचा अनुभव असतो त्यांनी मुलीची चौकशी करणं किंवा मग मुलाची चौकशी करणे असेल आणि आपण पाहतच आहोत आपल्या आई-वडिलांनी जसा संसार केला त्यांचा थोडी लव मॅरेज होतं त्यांनी पण संसार केलाच ना आणि लव मॅरेज पेक्षा अरेंज मॅरेज झालेली लग्न आहेत ती बराच काळ टिकतात बरेच घटस्फोट लव मॅरेज मध्ये झालेले आढळतात
Not necessarily
True ❤
Bhau, Anuroop chya hya owner cha, Tanmay cha, swatahaacha lagna love marriage aahe.
I am tamil. But brought up in Mumbai. Sir u talk is very engrossing and true to all languages. Ur talking style and accent crisp and clear. U r name please?
Tanmay Kanitkar, Anuroop vivah sanstha Pune
@ushanagrajiyer458 Namaste, are there any contacts for Iyer Matrimonials in Mumbai
लग्नासाठी मुलगा व मुलगी या दोघांच्या ही घरचे संस्कार कसे आहेत ??? यावरच त्या दोघांचे लग्न टिकणार आहे !!!
नेहमी मुलींच्या अपेक्षा बद्दल बोललं जातं पण मुलांच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या पण अपेक्षा विचित्र पणे वाढल्या आहेत.मुलाला 10 LPA पगार असेल तर मुलीला किमान 5-6LPA असावा ,मुलगी IT मध्ये नोकरीला असावी,नोकरी करून घर सांभाळणारी असावी अशा.मुलाला 20 LPA ,पगार आहे तरी मुलगी नोकरी करणारी च हवी आहे.पैशांची हाव म्हणा,गरज म्हणा खूपच वाढली आहे.स्वयंपाक येत नसेल तरी चालेल. बाई लावता येईल कामाला मात्र मुलीचा पगार चांगला हवा सगळ्यांना 😢😢
सगळ्या मुली IT मध्ये कामाला कशा असतील?😟🤔
Tumhi mulan kadhun paisyachi apeksha kartat tr mulanni Krna kahi chuk aahe ka?m😂
@@tusharmistry3018 😂
Tumhi 50% muli fakta top 5% mulanach approach ka kartat. Sadharan income asnara simple apeksha thevnara nako asto tumhala
@@tusharmistry3018mag tumhi mulani sudhhaa veli aveli kapde bhandi dhunyachi tayari thevavi, achanak alelya pahunyancha swaypaak karnyachi tayari karavi, equality aahe na tar mag gharkaam, parenting ani gharacha itar jababdaryan madhe sudhhaa equality asaavi
Gosht ashi ahe ki aaj mulinchya bajune bolanarya muli udya lagn zale ki tyanchya dushman no. 1 (marmikpane) tyanchya sister in laws astat. Nantar tyanna mulaga (son) zala tar yenarya sunekadun hyach apeksha astat jasha tumhi aaj mhantat. Shevati ek gosht ahe "saans bhi kabhi bahu thi".
आजकालच्या मुलींच्या अपेक्षा खूप आहेत त्यामुळे मुलांचं वयानूसार व जिम्मेदारी जास्त आहे 25 ते 30. वयांत शिक्षण आणि करियर करणार प्लीज मुलींनी समजून घ्या आणि मुलांचा आदर करा तुमचे पण भाऊ आहेत सगळे एक जसे नसतात समजून घ्या 🙏🙏
😂😂 aadar..my father
Very good job Tanmay
Few important things i am adding:
1. They want 10/10 boy
2. They don't look at behavior but dressing
3. Some of them are still looking for patrika even after crossing age of marriage
Barobar aahe❤❤
NICE INFORMATION BHAI
तडजोड ही करावीच लागते, म ती लग्न असो, नाते असो , मित्र असो किंव्हा नोकरी हे समजले की जीवन सुखकर होईल....
मुलाच्या पोलीस वडिलांनी मला तुझ्या नोकरीचे documents mail कर असं सांगितलं होतं....मी त्यांना सांगितलं की मी अविश्वासावर कुठलं नातं नाही टिकू शकत.
मी त्यांना म्हटलं की माझ्यासोबत ऑफिसला चला पण त्यांना ते मान्य नव्हतं.
मुळात लग्नासाठी कोणाला काही मागणं आणि कोणाचं काही बघणं हेच मला चुकीचे वाटतं.
आयुष्यातला खूप मोठा आणि खूप घाणेरडा अनुभव होता माझ्यासाठी😢
अगदी चूक... नोकरी, लग्न, मैत्री निवडताना च योग्य निवडावी म्हणजे tadjodicha prashn yetch nahi
तडजोड करावीच लागते, तेव्हाच चांगला संसार होतो!
@@asmitapingle muliche wadil mulacha pagar vichartat tasech jaminiche (sheticha) 7/12 dakhva boltat te kitpat yogya?
@@mamtachaudhari1593correct
प्रेम ही अन्न , झोप ह्या इतकीच आवश्यक नैसर्गिक गरज आहे. पण एखाद्या व्यक्तीला आपण त्याचा पुरेसा सहवास लाभल्याशिवाय जोखू शकत नाही. लग्न करन्याआधी असा सहवास लाभला पाहिजे. Compatibility नसली कि लग्न सुख देत नाही.
हो अगदी बरोबर आहे. लग्ना अगोदर मुला मुलींना एकदा तरी शरिरसंबंध ठेवण्याची मुभा द्यावी, जेणेकरून त्यांना समजेल की ते एकमेकांस अनुरूप आहेत की नाही.
आपल अनुभव विश्व विस्तारले आहे.हे जाणवते.
खूप छान माहिती आहे
ज्या मुलींच्या माहेरी काही सुविधा नसेल तरी चालेल पण मुलांकडे सर्व पाहिजे आज कालच्या मुलींना सासू सासरे नकोत पण सासरी स्वतःचं घर पाहिजे मुलाला नोकरी सर्विस पाहिजे. मुलीचा स्वतःचा भाऊ सर्विस आहे का स्वतःचं घर आहे का मग तुम्हाला जास्त अपेक्षा कशाला पाहिजे तुम्ही पण लग्न करून मुलाला सपोर्ट करून घर प्रॉपर्टी तुम्ही घ्या मुलांना जास्त डिप्रेशन मध्ये प्लीज समजून घ्या अपेक्षा करा पण थोड्या कमी 🙏🙏
Tumhi Marathi aahet na mag Marathi lokanahi marathich bola english MNC company madhe bola@@BTSARMY-mg2eo
सगळे समजून लग्न करा वर वर विचार करून लग्न करू नका हुरळून जाऊ नका सगळ्या गोष्टी स्पष्ट बोलून लग्न करा
@@BTSARMY-mg2eo मराठी भाषा वापरा
Very nice speech 😊
Khup sunder🙏👍🏻
Hii😊
@@adig3677chamdi
पालकांची लुडबुड 😂
लग्न आधी काऊंसलिंग गरजेचं आहे. 😊
अगदी खरंय काही मुलं तर अगदी तीस तीस वर्षाचे होतात तरी आई वडिलांच्या मांडीवरच बसलेले असतात.
@@asmitapinglekharach.. mulanchya aai la mula sathi bayko nahi tar swata sathi Sun pahije aste…
@@mswr3351 majha anubhav sangitala trr jagta ashi lok astat hyach uttr shodhayla bhag padat
मुलींच्या पेक्षा बाकीच्या माणसांची लुडबुड जास्त आसते हे मात्र खरं आहे
मुलगा असो अथवा मुलगी असो हे बऱ्याच वेळेला भावनेच्या आहारी लग्नासंबंधी निर्णय घेऊ शकतात आणि नंतर त्याचा त्यांनाच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास आयुष्यभर भोगावा लागतो त्याचं काय.....
त्याचप्रमाणे लग्न म्हणजेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजूतदारपणा तेही सगळ्यांकडून, शेवटी समजूतदारपणाला पर्याय नाही..
आणि मुलगा असो वा मुलगी किंवा घरातील कोणीही.. त्यांना स्वतःच्या चुका दिसत नसतील तर मग अवघडच....
दुसऱ्याच्या दाखवून आपली चुक लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न होत असतो यात शंका नाही.....
मला वाटते की ज्या लोकांनी कधीच प्रेम नाही अनुभवलं किव्हा नाही झालं योग्य वयात त्यांनाच हा त्रास भोगावं लागते अन्यथा नाही म्हणावं..
pan konta tras bhogave lagtat
@@kaivalyabhise852 लग्न न जमणे...
Barobar
मग आता प्रेम अनुभवण्यासाठी लफडी करावी का ?
@@prasb yogya vayat ka nahi jamal prem karne ha mulbhut prashan ahe..
मुलींना माझी विनंती आहे की मुलगा साधा आणि सोज्वळ बघा सगळयांना वेळोवेळी मार्गदर्शन मदत करणारा बघा निर्व्यसनी बघा बाकी सगळे नशिबावर देवावर श्रद्धा ठेवा
कारण पूर्वी मुली जास्त शिकत नव्हत्या. आता मुली मुलांच्या बरोबरीने किंवा मुलांपेक्षा काकणभर सरसच कामगिरी करीत असतांना इतकं शिकून त्यांनी कां म्हणून घरी बसावं?
शिवाय आपण आपल्या हिंमतीवर अर्थार्जन करतोय, स्वावलंबी आहोत ही भावनाच मुळी मुलींना सुखावणारी आहे.
असे बदल होणारच! आदिम काळात जी समाजव्यवस्था ती आज आहे कां?
हे बदल स्वीकारलेच पाहिजेत.
अर्थाला केंद्रस्थानी मानून पुढे चालणारी ही समाजव्यवस्था कधीही आनंदी वा सुखी राहून दीर्घकाळ टिकू शकत नाही. मानवी मनाच्या सर्वांगीण विकास ज्या समाजव्यवस्थेतून होतो तीच व्यवस्था दीर्घकाळ टिकू शकते. मानवात 1/4 हा भोग आहे अन् 3/4 भाव याने भरलेला आहे. हा फार मोठा विषय आहे.
फार वाईट वाटते जेव्हा तुमच्या सारखे म्हणतात की, "का म्हणून घरी बसावं?" आपल्या आई, आजी हे फक्त घरीच बसून होते का!! आज त्यांनी घर सांभाळले म्हणून आपण आहोत. नाहीतर भविष्य तर बघनारच आहोत आपण.
अन् हो मुलीने नक्की जॉब करावा पण तो फक्त स्वावलंबी होण्यासाठी नव्हे तर संपूर्ण घराची आर्थिक जबाबदारी उचलण्यासाठी देखील.
जर मुलगा घर सांभाळणारा असेल अन् मुलगी जॉब करून घर चालवणारी असेल तर चालेल का!! तुमच्या ह्या समाजाला???
@@mayurlohar1509 माहेरची साडी मूवी बघून सुनाना जाळणाऱ्या सासू बद्दल मुली विचार करतात... आम्हांला असं जळायचं नाही आणि मरायचं नाही... अशा सासवा बद्दल पण बोला sir..
.. मुलगी zhli म्हणून सुनेला मारून टाकणाऱ्या बायकोला.. मारणाऱ्या सासू आणि नवऱ्याबद्दल पण बोला sir......
.... हे सहन करायला लग्न करायच ka.. हा प्रश्न... मुलींना पडत आहे...
...
म्हणून त्यांना स्वातंत्र्य हवं
सर खुप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद
Very good video!
Most of the times ...Everyone talk about How the girls are behaving..but let me tell boys have more expectations...
1.She should be working in same city.
2. She must take care of family and career both very well.
3.She must have same education as boys have.
4.Same earning or more maybe.
In addition to that, she should do all household cores on her own , No one will help her. Only she should adjust.
Its their right to use her income , and not her parents.
Stay at your home do not ruin the life of boys, we are happy in our life, we have not born to just accept your responsibilities, it can taken effectively by you and your beloved parents.
Relation means devotion, girls who don't understand this basic psychology should enjoy their life, by staying alone throughout the life.
Then you will be true successful person.
Aai vadil rupi pankh jevha nahise hotil, tevha kalel ya vyavastha ka nirman zalya te. Shen kha mag aajari padun swatahch aayushya narakasaman Kara. Lagn n karanyasathi shubhechchha
Points 1,3 and 4 are inappropriate... Point 2 is right only
@@technocraft6235absolutely true .. 👍👍
Boys expectations # 1, 3 and 4 are justified , what is wrong on that?
मला तर चिंतेचा विषय नाही आहे मी साधं कासार टका पेढे,घाट बांधण्याचा नवस केला किंवा आंगणे वाडी देवा ला खणा नारळाची ओटी चां नवस बोलला तरी माझी कोणती पण ईच्छा पुर्ण होईल मग लग्न असो किंवा govt job मिळणं असो नवस बोलला की ईच्छा पुर्ण होतात 😊मला प्रेम झाल तरच मी लग्न करेन नाही तर single आयुष्य जगेन आणि मंगळ वाल्या मुलीनं ची कधी ब्रेकअप तर होत नाही मंगळ ग्रह ज्याच्या प्रेमात पडतो त्याच्याशी लग्न होतच हे मंगळ ग्रहाचे विशेष वैशिष्ट आहे पण ज्यांची अरेंज मॅरेज लग्न होत नाही त्यांना चींते चां विषय आहे हो 😂😂😂😂😂😂
Movie example is right ❤
बरं झालं माझं लग्न झालं नाही ते? मी पुष्कळ खुश आहे माझ्या या आयुष्यात... कारण जितक्या माझ्या मित्राने लग्न केला आहे ते आज माझा उत्साह आणि बिनधास्तपणा बघून केविलवाणे झाले आहेत...😂😂😂... आज त्यांची मोठी झालेली मुलेही काहीना विचारत नाहीत... काय कामाची अशी मुले? बरं झालं बाबा असल्या मुलांपेक्षा मी कुवारा असलेल्या कितीतरी चांगली आहे...
All the points were worerfully discussed Tanmay You have got the ability to convince on every point
त55त55555
अनुरूप चे बहुतेक सगळे you tube बघितलेत
पण कायम मुलींच्या अपेक्षा कशा वाढल्यात आणि आवाजवी आहेत यावर उदाहरणासहित जास्त भर dila जातो.... त्यामानाने मुलांविषयी कमी बोलले जाते.
लग्नाला जसा 10 ते 12 हजार वर्षांचा इतिहास आहे तसाच बायकांच्या कुचंबणेला सुधा काही शे वर्षांचा इतिहास आहे.
काही अपवाद सोडता आत्ता ज्या बायका 50/60 त आहेत त्या घरकाम आणि नोकरीं मुलं असे सांभाळत तारेवरची कसरत करत राहिल्या.... हे बघतच त्यांच्या मुली मोठया झाल्या.... आत्ता त्यांना कुठलेच adjustment नकोय
पण याबद्दल फारच कमी बोलले जाते
बाहेर राहून शिक्षण घेणारा आपला मुलगा कसा स्वतः सगळं करतो हे अभिमानानी सांगणारी आई... सून आली की मात्र आत्ता सुनेने सगळे करावे आणि मुलाला काही करावे लागू नये अशी अपेक्षा करते.
मागच्या पिढ्यानी केलेल्या बऱ्या वाईट कर्माची फळ पुढच्या पिढ्या भोगतात
जसे मुलींचे गर्भापात केल्याने कमी झालेली मुलींची संख्या
Nakkich
100% barobar aahe tumche.
100%
100%
थोर विचार आहेत आपले
आपण आर्थिक, आणि मानसिक दृष्टीने पूर्ण पणे सक्षम झाला्याशिवाय लग्न करू नये. Anaytha ते लग्न जास्त काळ टिकणार नाही जरी ते आपण आपल्याला आवडणाऱ्या माणसांबरोबर केल तरी..... कटू सत्य.
Explain very beautifully the important subject .
We should always be with new generation.
जिथे मुलींची संख्याच जर कमी आहे तर तिथे कोणीच काहीही करू शकत नाही. मग बोंबलत फिरा गावभर.
एकटा जीव सदाशिव असं म्हणत आयुष्य जगा.
काही लोक लग्न फक्त ....साठी करतात, मग अशा वेळेस ज्यांचे लग्न जमत नाही त्यांना बुधवार पेठ, कामाठीपुरा यासारखे पर्याय आहे.
शेवटी हे कलियुग आहे इथे सगळ चालतं. पण ज्याला आयुष्यात काहीतरी मोठ करायचं आहे भविष्यात मुलांकडून चांगल्या अपेक्षा आहे अश्या लोकांना देव काहीही करून चांगली मुलगी देवो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना🙏🙏
Heading chuklay
Atishay imp vishay ahe
वय कितीही होउद्या, बायको, प्रियसी, व्यसन यापासून दूर राहा. जय बजरंग बलीचे आचरण करा.
बायको या छोट्या जगातून बाहेर पडून ब्रह्मचारी या खऱ्या विशाल जगात जगा. तेच खरे सुख आहे. तसेही लग्न जरी केले तरी 25/30 वर्षाने त्या शरीराची राखच होणार आहे.
म्हणून मुलांनो फक्त आपल्या आई वडिलांना अन् स्वतः जपा. सुसंस्कृत व आनंदाने जगा. दीन दुबल्यांची मदत करा. लग्न या मोहातून मुक्ती मिळवा. मोक्ष प्राप्त करा. कोणत्याही गोष्टीचे ढोंग करू नका.
Tuzya aai vadilani ha salla manla asta tr tu zalach nasta re asal faltu gyan dyayla 😅
Yesssss😢
Adjustments , compromise, sacrifices ,karaychi mentality saglyanchi kami zali ahe, especially ,Girls , they want everything easily and ready-made
Ek dam barobar
Absolutely true .. 👍👍
This is true sir very nice
Nice sirji
18:41 to 19:50 very true 👍🏻
महिला आरक्षण आणि फुकट च शिक्षण ने वाट लावली आहे ,है अधीकच स्वात्तत्र जे मुस्लिम मुलींना नाही म्हणून ते आबाद,आहेत बाकी समाज बरबाद आहेत ,पोरी शहारात एकटी जाऊन राहते नोकरी करते ,तिकडेच इलु,इलू बी करते ,बापाला पैसा बी पुरवते ,कडक इस्त्री मारून फिरतो बाप भाऊ फिरतो बुलेट वर ,ही समस्या महिला आरक्षण फुकट शिक्षण दिल्या नंतरच उदभवली आहे ,ना पाहिले तरुण पोरगी घरात ठेवण ,हत्ती पोस्न सारखं वाटे आता ती अखं घर पोसते, माडी बी बांधून देते
Right 🎉
Very good information sir
खूपच छान बोललात तन्मय सर...पण या सगळ्या वर उपाय काय आहे, असं वाटतं तुम्हाला ?
हल्ली लग्न हा फक्त event झालाय. तुम्ही म्हणालात तसे मेहंदी, संगीत आणि शो बाजी जास्त झालीय. लग्नविधी पेक्षा ह्यालाच महत्त्व आलंय. सीरिअल्स असतील सिनेमे असतील त्यांच्याप्रमाणे एन्जॉय करणेच योग्य समजले जाते. नुसता धांगडधिंगा आणि पैशांचा चुराडा... आणि आमच्याकडे आहे पैसा तो आम्ही आमच्या एकुलत्या एका मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नात उधळला तर काय गैर आहे कारण लग्न आयुष्यात एकदाच होतं ना, ही पालकांची मानसिकता आहे. साधेपणाने लग्न कोणाला पटतच नाही. कालाय तस्मै नमः.
तुमच्या जवळ नाही उधळायला पैसे तर आम्ही काय करू? लोकां वर जळण कमी करा
@@crocodile4545शाब्बास काय विचार आहेत व्वा मानल तुम्हाला . अशी मानसिकता असलेल्या समाजात काय सुधारणा होणार . अवघड आहे.
हो आपण मोठ्यांची बरोबरी कराय जातो.अंथरून पाहून पाय पसरावे तस. मोठ्यांचं काय अंथरून पण मोठ आणि पाय पण मोठंच.बरोबर बोललात.
खूप छान सर 🎉😂😂😂❤
Very nice narration and insights Tanmay
अतिरंजीत
❤ सुंदर
Very nice speech
एकदम करेक्ट आणि मुद्देसूद बोलला आहात आपण
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
मी तर आई वडिलांचं ऐकून सुद्धा माझी फसवणूक झाली खूप वाईट अनुभव
😢
Same
Sorry you had to go through this .. shevti konalach kahi mahit nasta… life is uncertain
Kai fasvnuk zali tai
@@naina763अग म्हणून लग्न आधी आरोग्य पत्रिका तपासने गरजेचे आहे
मुलांच्या आईच्या पण अपेक्षा कमी नसतात. मुलगी पोस्ट graduation झालेली हवी. स्वयंपाक करावा नोकरी पण करावी chance pan within year घ्यावा n pagar स्वतःच्या घरी सासुकडे submit karava.
Aaila old age home madhe ठेवणार का हा प्रश्न पण मला विचारण्यात आला. आणि periods madhe जमिनीवर झोपणार का इतपत खालच्या पातळीचे प्रश्न मुलांचं आई बाप विचारतात. They want an educated maid for their home.
मला खूप वाईट अनुभव आला आहे अनुरूपचा लोक खूप गोष्टी लपवतात. मला एका मेंटल पेशंट schizophrenia condition असलेल्या स्थळाने फसवले आहे
jeevansathi best ahe
हो... खरंय आत्ता आमच्या जवळच्या नात्यातही हे घडतंय
मुलगा MCS, pune येथे आई वडील लहान भाऊ एकत्र, घर भाड्याचे.. पण यांच्या अपेक्षा मुलगी MBA शक्यतो finance असावी... नोकरीं असावी... घरकाम सणवार करावे मिळून मिसळून राहावे...
पण या त्यांच्या मुलांना सोडून कुठेही जात नाहीत कारण मग मुलांच्या जेवणाचे kay होईल आणि मग त्यांना बिचाऱ्या दोघांना job आणि college karun घरकाम आणि स्वयंपाक करावा लागेल.
आणखीन काही ओळखीचे आहेत त्यांच्या अपेक्षा
मुलगी सरकारी नोकरीं करणारीच हवी
कांदा लसूण न खाणारी हवी
मुलगी शिकलेली आणि दिसायला गोरी आणि सुंदर हवी
मुलगी same शहरांतली किंवा घराजवळची नको कारण मग ती सारखी माहेरी जाईल
यातली पहिली तीन मुले चाळीशी जवळ आली तरी अजूनही अविवाहित आहेत पालकांच्या हेकेखोर पणामुळे
मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत हे तर खरे आहेच
पण मुलाकडंच्यांच्या पण काही अपेक्षा आवाजवी असतात
पण दोन्ही बाजू सारख्या न सांगता फक्त मुलीच आत्ता कशा अवास्तव अपेक्षा करतात... हेच फक्त सांगितले जाते हि तक्रार आहे
मला तर मुलाच्या पोलीस वडिलांनी नोकरीचे डॉक्युमेंट मेल करायला सांगितले होते 🙄
😂
@@asmitapingleasha lokana pahile nhi mhanle pahije tai
Country needs young population in military, scientists, doctors, engineers, Finance professionals.
Country needs bright, talented young people.
पूर्वी मुलींना विचारलं जायचं नाही . म्हणजे माझे आई वडील जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा माझे वडील काय करतात आणि घरचे कसे आहेत या पलीकडे कोणी काही विचारलं नसेल. पण आज मुली शिकल्या आहेत त्यांना स्वतःची मतं आहेत. तिची स्वतःची स्वप्न आहेत. आपली स्वतःची मुलगी असेल त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण हेच जर म्हाज्या सूने कडून मला कळलं तर आपण तळ तळाट करतो अस का. मला असं वाटतं मुलगा किंवा मुलगी होतकरू आहे का आणि पुढे जाऊन स्वतःची आणि सोबत परिवाराची प्रगती करू शकतो येवढं पाहावं. आज बागेत सगळ्यात सुंदर युगुल कोणतं तर ते आजी आजोबा. आजींना प्यारा लीसिस झाला आहे आणि ते आजोबा तिला हात धरून बाग फिरवून आणतात. तीच आजी आजोबा जरा जोरात चालतात म्हणून जोरात ऐकवणारी थोड्या वेळाने आजींना पाण्याची बाटली हाती देते. सगळ्यात शेवटी मुलं सोडून जातात. स्वतःचे आई वडील वारतात आणि नातेवाईक थोडे फार दूर होतात पण नवरा बायको कायम शेवट पर्यंत एकत्र राहतात.