बाळासाहेब थोरात साहेब हे 5वर्ष पाटबंधारे मंञी होते 5 वर्ष महसुल मंञी होते 5 वर्ष क्रषी मंञी 10 वर्ष कँबीनेट मंञी 30 वर्ष आमदार आसताने आपल्याच मतदार संघातील लोकांना पणी का देऊ शकले नाही किती ठिकानी साहेबांनी निळवंडेसाठी शेतकर्या कडे गेले मंञलयात काय पाटपुरवाटा केला हे एक तरी ऊदारण दाखवाव मंञी पदाचा ऊपयोग फक्त या भागातील लोकांना पाणी भेटु नये यासाठीच केला हे का सांगता आले नाही दुष्काळात किती ठिकाणी पाणी दिल म्हनाव आणि सपुर्ण दुष्काळात पिण्यायोग्या पाणी एक वेळेस तरी पाठवील म्हनाव आजुन पर्यत आपण केंद्रात काय पाटपुरवाठा केला म्हनाव 30 वर्ष या लोकांना बुलथापा दिल्या आजुन कुठ पर्यंत
ज्या गोष्टी ची तुम्ही थोरतान ची स्तुती करत आहेत त्यात आमची काही हरकत नाही पण ज्या गावच्या माघे हे धरण बांधले आहे . त्या गावात म्हणजे खिरविरे, मान्हेरे , राजूर इत्यादी. गावात मात्र दुष्काळ आहे त्याकडे पण थोरतानी लक्ष द्यावे ही आमची विनंती आहे . धन्यवाद 🙏🙏🙏🙏
अकोल्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या संगमनेरकराणी त्यांचे पुनर्वसन केले. आणि तेव्हा लोनिवाले झोपेच्या गोळ्या घेऊन झोपले होते आता त्यांचा गोळ्यांचा पावर संपला आणि ते जागे झाले. अकोले तालुक्यातील आणि संगमनेर तालुक्यातील जनतेचा त्याग विसरून स्वतःची लाल करणाऱ्यांचा जाहीर निषेध..
असा मानुस नशीबाने मिळतो नशीबवान आहे संगमनेर तालुक्यातील लोक थोरात साहेब धरणग्रस्त व भुमिहिन शेतकर्याना नोकर्या वत्याच्या मुलांना शिक्षण व नोकरी द्या म्हणजे खरा विकास झाला असे म्हणता येईल हे फक्त एक धरणग्रस्त शेतकरी जाणुन आहे
1970 ला धरण खर्च किती होता आणि धरण पूर्ण झाला तेव्हा किती खर्च झाले हे ही सांगावे. एक धरण करायला 35-40 वर्ष लागतात यावरूनच किती कृतिशील नेते आणि सरकार होते , हे समजते. व्हिडिओ बनवून दिशाभूल नका करू.
बाळासाहेब थोरात यांना निळवंडे धरण पूर्ण करायचे होते तर मग या अगोदर का नाही केले आणि शिवाय तो त्यांचाच मतदार संघ आहे आता सत्ता राहिली नाही म्हणून थोडंसं वेड्या सारखं करायला लागले आहेत विखे पाटील हे विखे पाटील च कमीत कमी नगर जिल्हा येथे तरी त्यांच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही
पैसा हा सरकार चा नसून जनतेचा आहे...
आणी तो जनतेच्याच कामी आला पाहिजेत...
बाळासाहेब थोरात साहेब हे 5वर्ष पाटबंधारे मंञी होते
5 वर्ष महसुल मंञी होते
5 वर्ष क्रषी मंञी
10 वर्ष कँबीनेट मंञी
30 वर्ष आमदार आसताने
आपल्याच मतदार संघातील लोकांना पणी का देऊ शकले नाही
किती ठिकानी साहेबांनी निळवंडेसाठी शेतकर्या कडे गेले
मंञलयात काय पाटपुरवाटा केला हे एक तरी ऊदारण दाखवाव
मंञी पदाचा ऊपयोग फक्त या भागातील लोकांना पाणी भेटु नये यासाठीच केला हे का सांगता आले नाही
दुष्काळात किती ठिकाणी पाणी दिल म्हनाव आणि सपुर्ण दुष्काळात पिण्यायोग्या पाणी एक वेळेस तरी पाठवील म्हनाव
आजुन पर्यत आपण केंद्रात काय पाटपुरवाठा केला म्हनाव
30 वर्ष या लोकांना बुलथापा दिल्या आजुन कुठ पर्यंत
प्रकल्प अकोले तालुक्यात अन पुनर्वसन साठी जमीन राहत्या त , संगमनेर ला का नको होते त्या वेळी, 80 गावांना फायदा होणारच होता ना अन दोष दुसऱ्याच्या माथी
पार आमची आणि आमच्या तालुक्याची वाट लावली
थोरात साहेब संगमनेर चा देव माणूस
आज श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे . निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण करण्यासाठी 53वर्ष लागले यांची लाज वाटू द्या.
लाज तर विखेंनी बाळगावी
Great leader Thorat साहेब
जे लोक एकाच माणसाची सत्ता ठेवतात त्यांच्या भागात विकास होत नाही
ज्या गोष्टी ची तुम्ही थोरतान ची स्तुती करत आहेत त्यात आमची काही हरकत नाही पण ज्या गावच्या माघे हे धरण बांधले आहे . त्या गावात म्हणजे खिरविरे, मान्हेरे , राजूर इत्यादी. गावात मात्र दुष्काळ आहे त्याकडे पण थोरतानी लक्ष द्यावे ही आमची विनंती आहे .
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
सहमत
They are showing reality but just bcoz politicisation of such biggest projects we are not able to understand reality🙈🙉🙊
अकोल्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या संगमनेरकराणी त्यांचे पुनर्वसन केले. आणि तेव्हा लोनिवाले झोपेच्या गोळ्या घेऊन झोपले होते आता त्यांचा गोळ्यांचा पावर संपला आणि ते जागे झाले.
अकोले तालुक्यातील आणि संगमनेर तालुक्यातील जनतेचा त्याग विसरून स्वतःची लाल करणाऱ्यांचा जाहीर निषेध..
अभिनंदन थोरात साहेब
नेवासा ?
Sagnmar punar vsnasati zopalae hotae ka
असा मानुस नशीबाने मिळतो नशीबवान आहे संगमनेर तालुक्यातील लोक थोरात साहेब धरणग्रस्त व भुमिहिन शेतकर्याना नोकर्या वत्याच्या मुलांना शिक्षण व नोकरी द्या म्हणजे खरा विकास झाला असे म्हणता येईल हे फक्त एक धरणग्रस्त शेतकरी जाणुन आहे
Right
असा नेता प्रत्येक तालुक्याला मिळाला तर भाग्यच बदलेल सगळ्या जनतेच
राजकारण गेल चुलीत लोकांनी तुम्हाला निवडून कशासाठी दीले...
आदरणीय बाळासाहेब थोरात
1970 ला धरण खर्च किती होता आणि धरण पूर्ण झाला तेव्हा किती खर्च झाले हे ही सांगावे. एक धरण करायला 35-40 वर्ष लागतात यावरूनच किती कृतिशील नेते आणि सरकार होते , हे समजते.
व्हिडिओ बनवून दिशाभूल नका करू.
विखे यांनी किती जमीन दिली याचा हिशोब द्यावा... अजित दादा अन् शरद पवार , मधुकर पिचड यांचे मोठे योगदान आहे...विखे ही किड आहे , ती भविष्यात संपावी...
🍌Tu sampshin pan te nahi sampnar
धन्यवाद आमदार बाळासाहेब थोरात साहेब
🤣🤣गप्प बसा आता
थोरात साहेबांचे. योगदान
अडचण करणारा शेजारचा पुढारी कोण बर???
तुमचे भाईजान लोक आहेत ना दिल्ली नाका चे लांडे सगळीकडे तेच दिसतात कोणत्याही गल्लीत गेले की टोपी वाले दिसतात हातगाडी घेऊन😡🤬
बंदा लई जोरात
बाळासाहेब थोरात।
शांत, संयमी, सोज्वळ, समाधानी,
वक्तृत्व, नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व
असा अष्टगुणी नेता म्हणजे
बाळासाहेब थोरात, निळवंडे धरण व कालवे याचे स्रेयाचे हकदार बाळासाहेब थोरात. ज्ञानवंत,गुणवंत, बुध्दिवंत, विचारवंत, बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा
कोणीही मलीन करू नये,
उत्तमराव घोरपडे
अष्टकोनी हिरा_ बाळासाहेब थोरात
Diagonal Hero--Balasaheb Thorat.
दादागिरी करणारे आणि तशी भाषा वापरणारे सर्वांना माहीत आहेत
नामदार विखे पाटील यांचा पण मोठा वाटा आहे त्यामध्ये 🙏एक नगरकर
कुणाचाही असो त्या बद्दल बोलायचं नाही पण कालवे अजुन नाही
@@ravisatpute42 झाले ना भाऊ.... इकडे झाले आहे गोगलगाव औरंगपूर गोरक्षवाडी
@@tvmarathimaharashtra काढतो का मग माझे झाटटया 😡🤬 चाट त्या थोराताची गां... 🤬
rong information B J khatal patil
No not what you Say's
Please don't give Falatu news 😮😮
all wrong news from you
😅😅
बाळासाहेब थोरात यांना निळवंडे धरण पूर्ण करायचे होते तर मग या अगोदर का नाही केले आणि शिवाय तो त्यांचाच मतदार संघ आहे आता सत्ता राहिली नाही म्हणून थोडंसं वेड्या सारखं करायला लागले आहेत विखे पाटील हे विखे पाटील च कमीत कमी नगर जिल्हा येथे तरी त्यांच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही