आमचे राजे मांसाहारी हि असले तरी ते देवच आहे. खाण्यापिण्यावर काहीही नसतं.. आमचे राजे हे महान राजे होते,,, गरीब दुबळ्यावर,स्त्रियांवर, प्राण्यांवर दया करणे हा त्यांचा गुणधर्म होता , पशुबळी ला महाराजांचा विरोध होता.
शिवछत्रपती मांसाहारी असा प्रश्न तरी कसा पडतो त्यांच्या गळ्यात कवड्यांची माळ, तुकारामांशी संगत होती, समर्थांचे शिष्य आणि काही लोक मुर्खासारखे प्रश्न काढत बसतात त्यापेक्षा अस्सल कागदपत्र वाचा इतिहास वाचा
@@omkarjadhav9031तुझ्या कॉमेंट वरून कळते की तुला किती अक्कल आहे... शिवभारत मधे clear नमूद आहे की बोकड कापून शिवरायांचे स्वागत केले गेले होते... आणि अजून एक गोष्ट समर्थ रामदास आणि शिवराय ह्यांचा कधी ही संबंध आला नाहीये शिवराय हे आपल्या सर्वांचे देव आहेत म्हणून कोणीही खोटं बोलायचं नाही... जय शिवराय ❤
@@YashShinde-md9ie तुला अस म्हणायचाय शिवछत्रपती पशू हत्या करत होते आणि खातही होते आणि शिवछत्रपती देव आहेत असही म्हणतोय आणि तुला काय माहित समर्थांबद्धल? तुझा इतिहास तुझ्यापशी ठेव बाबा मानस वेड्यात काढतील
@@karankirtishahi4181 are lavdya aaj babya fulya he sagle shivrayanmule jivant ahet nahitr babasaheb cha babar saheb zala asta 😂😂😂 Ani shala shika yedzavyanno 😂😂
इथे बऱ्याच लोकांना ही गोष्ट पटत नाही कारण आपण २१व्या शतकातल्या चष्म्यातून १७व्या शतकातल्या लोकांना बघतोय, जे चूक आहे. त्या काळचे लोक त्या काळचे विचार आणि प्रकारच करायचे. आपल्याला ते विचार कितीही "जुनाट" वाटले तरी ते लोकही जुने होते. त्यात काही विचित्र नाही आणि वाईट वाटायची गरज नाही.
छान माहिती सर....पण मी काय म्हणतो,महाराज शाकाहारी की मांसाहारी या पेक्षा ते सुविचारी ,रयतहितकारी आणि राष्ट्रहितकारी होते,याचा मला सार्थ अभिमान आहे आणि राहील. महापुरुषांचे आहार अनुकरण करण्यापेक्षा विचारांचे अनुसरण करणे जास्त गरजेचं आहे.🙏🚩
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
इंद्रजीत सर सांगतात ते खरेच आहे, पश्चिम महाराष्ट्रातील 90% गावदेवींना दसर्याला म्हणजेच खंडेनवमीला बकरे बळी दिले जाते, तसेच प्रत्येक गावची गाव जत्रा असते तिथं बकरे बळी दिले जाते, ही परंपरा शेकडो वर्ष चालू आहे
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
अस काही नाही कोठे वाचल हे शास्त्र पशुची हत्या हे पापच आहे त्याहून ते खान हे राक्षसी प्रवृत्ती आहे स्वतःचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी शास्त्राला कशाला बदनाम करताय
@@dhirajjadhav29tu jara murkh ahes ka re? Sagli kde ekach comment kartoy. Tuzya bhakri madhe kiti protien asta ani mutton madhe kiti ast? Takad sathi muscle lagto ani muscle sathi protien. Tuzya vegeterian ego la patat nayye maharaj non veg khayche mhanun tu ugach 30-40 varsha ch faltu karan detoy. Tula kay vatta tevha kay veg hote ka sagle.
मांसाहार करणे यात काहीच चुकीचे नाही. आपले पूर्वज हे सर्व प्रथम मांसाहार करुन च उदरनिर्वाह करत होते. यामध्ये काहीही जगावेगळे नाही. आपण मांसाहार करत नाही म्हणुन दुसर्या लोकानी करू नये ही वृत्ती चुकीची आहे.
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
शाकाहार किव्वा मांसाहार यावरून आमची राजांवरची निष्ठा कमी होणार नाही. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण या ग्रंथात 3 प्रकरण 41 श्लोकात मांसाहार वर्ज करावा हे स्पष्ट लिहिले आहे. हे राजे स्वतः लिहीत असतील तर ते मांसाहार कसा करतील?🙏🚩
@@sumedhgondane फोटो पाठवायची काय गरज महाराज. तुम्ही ग्रंथालयात भेट देत जा. तुम्हला माहित पण कळेल आणि तुमचा वेळ पण छान जाईल. मोठे झालात आत्मनिर्भर बना.
साहेब बकरी बळी दिली जातत म्हणजे महाराज मांसाहार करत होते असे नाही.ती चाली रिती परंपरा पाळत होते.महाराज ज्याला खायचे त्याला खाऊ देत असणार.पण ते स्वतः खात नसणार हे नक्की.मांसाहार करणारे लोक संयमी नसतात.पण महाराज हे संयमी होते.शांत होते कोणताही निर्णय लगेच देत नव्हते.याचाच अर्थ ते शाकाहारी होते.
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
हे सर्व निरर्थक आहे. या प्रश्नांनाच मुळात अर्थ नाहीये. एखाद्या व्यक्तीला त्याच्या आहारावरून परखणे हेच मुळात चुकीचं आहे. शिवाजी महाराज शाकाहारी होते किंवा मांसाहारी होते या पेक्षा त्यांचा कर्तृत्व काय होते, आचार आणि विचार काय होते हे महत्वाचं आहे. जर शिवाजी महाराज शाकाहारी होते असं म्हटले तर बहुतांशी मंडळी खुश होणार, पण हीच मंडळी स्वतः मांसाहार करतात. म्हणजे शिवाजी महाराज शाकाहारी होते म्हणून गर्व बाळगायचा आणि त्यांचे सगळे मावळे, सहकारी शाकाहारी होते का मग? ते जर मांसाहार करत असतील तर त्यांचा गर्व नाही बाळगायचा? हा निव्वळ दुटप्पीपणा आहे.
द्यूतं च मांसं च सुरा च वेश्या पापर्द्धिचार्य परदारसेवा एतानि सप्त व्यसनानि सप्त नरं सुघोरं नरकं नयन्ति ॥ ४१ ॥ ha बुधभूषण ग्रंथ श्लोक ahe yacha aartha aasa ahe जुगार, मांस, द्राक्षारस, वेश्याव्यवसाय, पापी आकर्षण आणि इतर पुरुषांच्या पत्नींची सेवा हे सात प्रकारचे त्रास माणसाला सर्वात भयंकर नरकात घेऊन जातात.
शिवराय असल्यापासूनच मराठे बहुधा शाकाहारी होते. युध्दात त्यांचा आहार चटणी भाकरी बाजरीची कणसे , पिठले,कांदा भाकरी हाच होता. त्याच आहारावर मच्छी मटण चिकन खाणाऱ्या बंगाली नवाब , पोर्तुगीज , मुघल यांना धूळ चाटली होती . भारतात सर्वात जास्त सैन्य शाकाहारी राज्यातून येते आज सुध्दा.
अहो साहेब, काही किरकोळ व्युज साठी उगाचंच मोठ्या व्यक्तींच्या आहाराची चर्चा काढलीत? मोठ्या व्यक्तींचा मोठेपणा कुठल्या गोष्टींमुळे होता आणि त्याची चर्चा करणं महत्वाचं नाहीये का? हे असं शाकाहारी मांसाहारी चर्चा करणं वेगळं आणि मुक्या जनावरांवर खरोखर माया आणि दया दाखवून त्यांना न मारणं वेगळं 😌 मांसाहारी असणाऱ्यांना जीव हत्या करावी लागते अथवा दुसऱ्यांकडून जीव हत्या करवून घ्यावी लागते. त्यामुळे इथे मोठ्या व्यक्तींच्या जीवन कार्याची चर्चा न होता उलटपक्षी .....
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
तुम्ही काहीही कॉमेंट करत आहात भाकरी मध्ये फायर चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे ती हलकी असल्यामुळे पचायला सहज शक्य होते साधा महाराजची तलवार ही सामान्य माणूस धरू शकत नसे तर ती चालून लढाई करणं सतत घोड्यावरन उंच गड किल्ले सर करणं किती कठीण काम असू शकेल हें माझ्या सारखी साधी गृहणी ही विचार करून सांगू शकते आणि राहील प्रश्न भाकरीचा तरी हल्ली वजन कमी करण्यासाठी डायटिंग साठी भाकरीचा खायला सांगतात त्यामुळे सारा सार विचार केला की कळत महाराज हें मसाआहार करत असणार
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
आहार पध्दति हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणीच कोनावर् टीका करू नये. मासाहार् घेतला किंवा शाकाहार् घेतला यावर व्यक्तीचे श्रेष्ठत्व् नसून ते कार्यावर आहे.
Aap sahi bol rahe ho... 🙏🙏🙏 shivaji maharaj shakahari te.. Din dukeyan chay kewari. Maharaj.. Lahan mule, wrdha, aani stree yanchaywar annya - atyachaar nahi hou det tar mukya pranyawar.. Maharaj hinsak bhojan nahi karat..
शिवाजी महाराज त्यांचा कार्यामुळे मोठे होते,आहेत व राहतील. शाकाहार वा मांसाहारा मुळे नाही. हे वाद रिकामटेकडे लोक किंवा बेगडी किंवा खोटे पांडीत्य मिरवणार्या लोकांनी उकरून काढला आहे.
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
मग तु खरा पंडीत आहे का अरे इतिहास संशोधन जर प्रामाणिक असेल तर ते मान्य करायला शिका अरे तुम्ही कायम आडवेच जन्मास आलात इतिहासातील पत्रव्यवहार व लेखन प्रामाणिक असतेच पण त्यात तुम्हास पंडीत आठवतो
@@akashrade7914 शिवभारतमध्ये महाराज मिताहारी होते असे म्हटलेले आहे. शाकाहारी होते असा त्याचा अर्थ होत नाही. मिताहारी म्हणजे अल्प आहारी. जसे मितभाषी म्हणजे कमी बोलणारा, तसे मिताहारी म्हणजे इतरांच्या तुलनेत अल्प आहार घेणारे...
@@bhuvaneshsatam4614 पण शिवराय मांसहार करत होते असे कुठेच थेट उल्लेख नाही.... बळी देणारा मांस खातोच असे पण नाही... दूसरी रायगडावर मांस नव्हते बनत.. इंग्रजांना रायगड उतरून खाली जायला लागायचे मांस हार साठी.... अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
Be vegan😢 Don't crual on animals Agar Maharaj ne ho Kiya usko param Satya na mane pr hamare pas bodh hai Kya karana chahiye or Kya nhi. Please be Vegan.
Budhbhushan Chapter 3 states the following "Gambling, consumption of flesh, alcholism, prostitution, sinful prosperity, theft, serving the wife of another, these are the 7 addictions, they lead to the 7 extremely frightening Hells." Are we supposed to believe his father went to hell according to his son? Its clear as day that both of them were vegeterians.
ओ सावंत, सर ||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩 ओ सावंत, सर ||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩 ओ सावंत, सर ||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩 ओ सावंत, सर ||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩 ओ सावंत, सर ||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩 ओ सावंत, सर ||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩 ओ सावंत, सर ||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
शिवाजी महाराज हे क्षत्रिय होते. त्यांना मांसाहार मान्य होता. समाजातील काही लबाडांनी स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी शिवाजी महाराजांना शाकाहारी दाखवण्याचा प्रयत्न केला. शाकाहार काय की मांसाहार काय, कशाने कोणी लहान किवा मोठा ठरत नाही. भवानी देवीला बळी दिल्यावर तो देवीचा प्रसाद म्हणून भक्षण केला जातो. तो अव्हेरला जात नाही. शाकाहार केला आणि मांसाहार टाळला की तुम्ही पवित्र होता, ब्राह्मणांसारखे श्रेष्ठ होता, असे खुळ या लबाडांनी गेल्या 400 वर्षात काही मराठ्यांच्या डोक्यात घुसवलेले आहे.
देवाला मांसाहारी नैवैद्य केला जातो याचा असा अर्थ निघत नाही की महाराज पण मांसाहार करत होते आणि हो रायगडावर मांसाहाराला मनाई नव्हती कारण हंबीरराव मोहिते हे स्वतः मांसाहार करत असत याचा संदर्भ रायगडावरून येतो त्यांचे रायगडवरचे राहण्याचे स्थान हे अष्ठप्रधाना पासून लांब होते कारण अष्ठप्रधान मधे बरेच ब्राम्हण होते त्यामुळे म्हाराजानी या गोष्टीची काळजी घेत त्यांचा वाडा ब्राम्हण वाड्या पासून लांब उभारला होता अतिथी देवो भव या नुसार त्यांनी त्या इंग्रजांची सोय केली असावी भोसले घराणे असले म्हणून ते पण मांसाहारी होतात याला तथ्य नाही पुरावे असतील कुटल्या बखरी मधे नोंद असेल तर त्याचा फोटो टाकून माहिती सांगावी म्हणजे दिशाभूल होणार नाही
आमचे राजे मांसाहारी हि असले तरी ते देवच आहे. खाण्यापिण्यावर काहीही नसतं.. आमचे राजे हे महान राजे होते,,, गरीब दुबळ्यावर,स्त्रियांवर, प्राण्यांवर दया करणे हा त्यांचा गुणधर्म होता
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
तुम्ही दिलेले संदर्भ जे छ. शिवाजी महाराजांचे आहेत त्यात मांसाहार असा उलेख नाही. इतर संदर्भ तार्किक आहेत. आणि तुळजापूर भवानी मातेला शाकाहारी नैवेद्य असतो. बळी आणि मांसाहारी नैवेद्य हा महिषासुरा साठी असतो. एकदा नीट माहिती घेऊन बघा!
मी sawant सरांच्या विचाराशी सहमत आहे. पण माझा एक तर्क असा आहे की राज्याभिषेकानंतर महाराज शाकाहारी झाले असावेत कारण, जेव्हा maharaj भूपती, प्रजापती होतात तेंव्हा ते जीव जांतूपासून सर्वांचे रक्षणकर्ते असतात तेव्हा जर जर भुपतीच भक्षण कसे काय करतील.
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
शिवाजी महाराज केवळ शाकाहारी असण्याची काहीच शक्यता आणि कारणच नाही. ते हिंदू असण्याचा आणि शाकाहारी असण्याचा काहीच संबंध नाही. मांसाहार करणं ही अगदीच नेहमीची गोष्ट होती. तेव्हाही आणि आताही. त्यात मान्य न करण्याचा, त्याला काहीतरी धार्मिक गोष्टी जोडण्याचा , वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
आपला आपल्या सोईनुसार जो तो आपल्या स्वार्थासाठी महाराज मांसाहारी आहेत अस म्हणतात. भवानी देवी प्रसाद नसुन महिषासुराला प्रसाद होता. काही ही तथ्य मांडू नका.
अतिशय मुद्देसूद आणि पुराव्यानिशी मांडणी !!! या चॅनेलचे मनापासून आभार,ज्यामुळे स्वराज्यविषयी असलेल्या प्रचलित भाकडकथानां आवर घालण्यासाठी पुरावेसूद माहिती उपलब्ध करून देत असल्याबाबत.👌👍 #जयजिजाऊ
मराठा बहुजन समाजाचा आहार हा मिश्र आहारी आहे. शाकाहारी सोबत काही वेळाला मांसाहारी जेवण करतात. प्रोटीन युक्त मांसाहार हा मराठ्यांचा पारंपरिक आहार आहे. माझे नातेवाईक पंढरपूरच्या पांडुरंगाची माळ घेऊन संपूर्ण शाकाहारी झाले. कामाच्या निमित्ताने दिवसाला सरासरी आठ दहा किलोमीटर चालणे. सडसडीत बांधा असलेल्या नातेवाईकाचा पांचावन वर्षे हृदय विकाराने मृत्यू झाला. कारण समोर आले की आमचे वंशज हे मांसाहार करत असल्याने B 12 व्हिटॅमिन हे मांसाहारी पदार्थातून शरीर घेत असते. हे व्हिटॅमिन कमी पडल्याने रक्तवाहिन्या ताठर झाल्या व त्या फाटून मृत्यू झाला. आदिमानव काळापासून मराठा समाज निर्माण झाल्यानंतर तो शिकारी करून मांसाहार करत जगत होता. त्यामुळे आपली शारीरिक क्षमता शाबूत ठेवण्यासाठी मांसाहार हा प्रमाणात करणे आवश्यक आहे. कष्टाची, शारीरिक श्रमाची कामे करणारी बहुजन समजला धर्माच्या नावाने शाकाहारी करून कमकुवत करणे हा विचार त्यामागे असू शकतो. ज्याचे शरीर कणखर त्याचे मनही कणखर. असा कणखर समाजच देशाचे रक्षण करू शकतो. त्यामुळे आपल्या पारंपरिक आहाराबाबत अभिमान बाळगा.
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
चुकीचा समज.बरेच पंढरपूरची वारी करणारे लोक, कीर्तनकार शाकाहारी झालेत.कीर्तन ऐकून माझ्या गावात तर तीस टक्के शाकाहारी झालेत.कोणताही कीर्तनकार मांसाहार करण्याचा सल्ला देत नाही.
@@techgyani3708 तुमची अरे तुरेची भाषा तुमचे संस्कार समजतात मी संभाजी महाराज नाही बोललो ते कदाचित असतील शाकाहारी... पण छत्रपती शिवाजी महाराज नाही... वारकरी संप्रदाय शाकाहारी आहे... हे मान्य आहे... वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे.... हे सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत... हे त्यांनी साधकांना सांगीतले आहे योध्या साठी नाही योध्याला सर्व माफ आहे... त्याला आक्रमक असणे आवश्यक आहे म्हणूनच त्यावेळी बळी ची प्रथा होती तुम्ही बुधभूषण वाचले परंतु संस्कार नाही घेतले....
कोण शाकाहारी होती का कोण मांसाहारी होते यात हा व्हिडिओ बनवून काय करायचे …. आमचे ते दोन महाराज होते हिंदुरुदय खरे सम्राट होते 🙏🚩🙏 ज्यांच्यामुळे आम्ही आज हिंदू आहोत
सर, त्या काळात तुम्ही ही नव्हते.. आणि आपल्यापैकी कोणीच नव्हत.. खात्रीशीर तुम्ही काहीच सांगू शकत नाही... सगळे अंदाज आहेत... महाराज एक हिंदू राजा होते.. आणि त्या काळात सुद्धा हिंदू चालीरीती नुसार, मास हा हिंदूंचा आहार नव्हता च... बदलत्या काळात हिंदूंचा आहार बदलला आहे.. एक हिंदू रक्षक असलेला राजा मास नक्कीच खात नसावा यात काही शन्का नाही...आणि ज्यांचे गुरु समर्थ रामदास तसेच तुकाराम महाराज होते.. ते मांसाहारी कसे असतील.. हा पण संदर्भ लागू पडतो.
🙏🏼तर्क कुतर्क कशाला?श्री राम सुद्धा वनवासा पुर्वी मांसाहार करत!कारण ते क्षत्रिय होते! तर्क केल्याने वाद वाढतात....केवळ मला वाटतं म्हणुन मांसाहार अयोग्य हा तर्क बरोबर नाही! तुटे वाद संवाद तो हितकारी!
ह्या मदरसा छाप लोकांना कधी अक्कल येणार तो जितूदिन आव्हाड अणि हा या दोघांनी एकाही dharm ग्रंथाचे वाचन केले नाही पण तुम्ही लोकांनी हे लक्षात घ्या जो व्यक्ति तुळजाभवानी, महादेव यांची पूजा करतो ज्यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी आहेत तो मांसाहार करेल ka Shri Ram yanna changli buddhi dya जय शिवराय❤
@@smcreativemicroart1409भउ उगच हात उचलून कॉमेंट करू राहिला माहीत आसन तर कॉमेंट करीत जाय तुळजापुरातील जो खारा नैवद्य असतो तो देवीला नसतो तो तिच्या पाया जवळ असलेला महिशासुरा साठी असतो तेही ही देवीच्या पूर्ण मुखा जवळ नेल जात नाही
I had once visited purander fort in pune, There was a place near the bottom of the entry door where it was written that the near place was particularly use to give human sacrifice where female or male dug straight up in the earth , I think that it was common in those time to give animal sacrifice to the gods of that particular place, Nowadays in Tv serials they try to modernize the culture of that era to make it appreciable to current viewers which also i think is good interpretation.
सर, मी एका वृत्तपत्रात वाचले होते की राज्याभिषेकाला आलेल्या इंग्रज वकिलाने महाराजांकडे मराठी राज्यात इंग्रज चलनाच्या वापराची परवानगी मागितली होती, पण महाराजांनी ती नाकारली तेव्हा त्याने स्वराज्याची नाणी पाडण्याचे काम इंग्रजांना मिळावे, अशी विनंती केली होती आणि त्यासाठी त्याने महाराजांना इंग्रज नाणी दाखवली होती, महाराजांना इंग्रज नाण्यांची सफाई आवडली होती पण नाणी पाडण्याचे काम इंग्रजांना देण्याचे महाराजांनी टाळले, या प्रसंगाबद्दल माहिती द्यावी ही विनंती.
एवढे सगळे कागद आहेत बोलत आहेत एक तरी कागद दाखवा व्हिडिओ मध्ये म्हणजे सगळे संशय दूर होतील. दर वेळी फक्त आहेत असेच बोलतात हे, शिवभारत या समकालीन ग्रंथात शिवाजी महाराज हे मितआहारी होते असा संदर्भ आहे यावर यांचं काय मत आहे
द्यूतं च मांसं च सुरा च वेश्या पापर्द्धिचार्य परदारसेवा एतानि सप्त व्यसनानि सप्त नरं सुघोरं नरकं नयन्ति ॥ ४१ ॥ ___याचा अर्थ असा आहे___ जुगार, मांस, द्राक्षारस, वेश्याव्यवसाय, पापी आकर्षण आणि इतर पुरुषांच्या पत्नींची सेवा हे सात प्रकारचे त्रास माणसाला सर्वात भयंकर नरकात घेऊन जातात. ४१ ॥ या वरून आस समजत छत्रपती संभाजी महाराज शुद्ध शाकाहारी होते टीप: चुकिचा इतिहास सांगु नका
शाकाहारी कि मांसाहारी? this is stupidity Shivaji Maharaj was warrior and warrior needs non-veg to be that strong. its just absolute non sense शाकाहारी कि मांसाहारी. please people move ahead of the gutter of शाकाहारी कि मांसाहारी
As per history book reference; The person who is telling this don't know that during rajyabhishek all people on raigad used to eat veg, mostly khichdi were served for common people.... English men also eat khichdi but then asked to shivaji maharaj to provide Mutton because khichdi caused increased of fat , Maharaj agreed to it ..,. mutton served 1 goat for 3 engishmen ( which was huge for 3 people)....but it was from raigad wadi as there was no non veg diet served on raigad.
मला अस वाटतंय प्रथमतः आप्पा परब ह्या प्रश्नाचे ऊत्तर छान प्रकारे देऊ शकतात.निनाद बेडेकरजी,पण मला अस वाटतंय महाराज १००%शाकाहारी होते.ते पहिले म्हणजे पुजापाठ करायचे. भवानी मातेची पुजा करायचे.आणी तेव्हा प्रत्येक गडावर महादेवांची पिंड आहे.आत्ता सुद्धा आहे.रामदास स्वामी समर्थ तुकोबांराय या घराण्याचे गुरु होते.ते कसे काय मासांहार करु शकतात.चुकीचे आहे काही लोकांचे गैरसमज आहे मी मासांहार खाणारा माणुस चपळ आसतो मजबुत असतो.हे काहीही सांगतात.
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
कोणी आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी गरीब मुक्या प्राण्याचा बळी मागत असतिल तर त्याला देवी वा देवता कसे काय म्हणता येईल? गाडगे महाराजासारख्या अलीकडील काळातिल साधुसंतानी देखिल या मनुष्याने सुरू केलेल्या या प्रथेला विरोध केला आहे.खरेतर देहाभिमानवश व त्यामुळे अहंकारी बनलेला आजचा कलियुगिन माणूस प्रत्येक बाबतीत सतत बकऱ्यासारखे मै,मै (मी ,मी) करीत असतो. खरेेतर त्याला या देहाभिमानरूपी बकरीचा बळी वा कुर्बानी देऊन आत्मस्थित होण्याची आज्ञा वा श्रीमत परमात्म्याने दिले असता त्याची विस्मृती होऊन तो परमेश्वर स्वरूप देवतापुढे आज गरीब मुक्या प्राण्यांचाच बळी/कुर्बानी देत आहे. केवळ मांस खाण्याने माणसास ताकद मिळते अशी आज माणसाची समज असली तरी सत्यपाल सारखे कांही ताकदवान व चपळ हिंदकेसरी दर्जाचे पहिलवान ही भारतात होऊन गेले आहेत.
निसर्गानेच मनुष्य प्राण्याला दोन आतडी दिलेली आहेत, आणि त्या प्रकारच्या आहारा साठी दातांची रचना सुध्दा त्या नूसार केलेली आहे,.....!!!...दोन्ही प्रकारचं अन्न खाणं आणि पचवण्याची व्यवस्था निसर्गानेच केलेली आहे,....! दुसरी गोष्ट, निसर्गात अन्नसाखळी असं काही असतं,...तसं नसतं तर नुसत्या बक-या,..बोकड, कोंबड्या आणि सगळेच प्राणी वाढले असते,..आणि शाकाहार करणारांनी आख्खी हिरवळ खाऊन टाकली असती....मग...काय झालं असतं....😂😂😂😂😂
आता माझ्या घरी म्हसोबाला बकरीचा बळी दिला जातो....मी तो खात नाही.आता तुमच्या तर्कानुसार जर पाहायला गेल तर मी पण मांसाहारी आहे असंच होईल ना.माझे मित्र माझ्या सोबत बसून मांसाहार घेतात आता काही काळ गेला की लोकं म्हणतील ते सगळे एकत्र बसायचे म्हटल्यावर सगळेच मांसाहार करत असावेत.(मी माझी तुलना कुणाशी करत नाहीये मला फक्त लावलेल्या तर्काबद्दल मत मांडायच आहे.) जो पर्यंत ठोस पुरावा नाही भेटत तोपर्यंत आपण शिवरायांना मांसाहारी ठरवू शकत नाही.
आजच्या काळात महाराजांच्या वंशजांनी मांसाहार करतात किंवा बळी देतात याचा महाराजांच्या मांसाहारी असण्याचा काहीही एक संबंध नाही .....आपण समकालीन एकही पुरावा न देता आजच्या काळातील बळी प्रथेच्या आधारावर केवळ अंदाज व्यक्त केला आहे जे चुकीचं आहे...
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
शिवराय आणि संभाजी राजे हे काही सामान्य होते का? त्यांना शिवभक्तीचे नियम माहित नव्हते असं म्हणायचे आहे का? कवड्याची माळ घालणारे , शिवाचे भक्त हे पूर्णपणे शाकाहारीच असतात,तुम्ही शिवरायसना स्वतःसारखं समजता का?
द्यूतं च मांसं च सुरा च वेश्या पापर्द्धिचार्य परदारसेवा एतानि सप्त व्यसनानि सप्त नरं सुघोरं नरकं नयन्ति ॥ ४१ ॥ ___याचा अर्थ असा आहे___ जुगार, मांस, द्राक्षारस, वेश्याव्यवसाय, पापी आकर्षण आणि इतर पुरुषांच्या पत्नींची सेवा हे सात प्रकारचे त्रास माणसाला सर्वात भयंकर नरकात घेऊन जातात. ४१ ॥ या वरून आस समजत छत्रपती संभाजी महाराज शुद्ध शाकाहारी होते टीप: चुकिचा इतिहास सांगु नका
काहि आदर्शवादी मांसाहाराला वाईट म्हणतात, पण त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे कि क्षत्रियांना आणि श्रमजीवींना मांसाहाराशिवाय शक्ति मिळत नाहि. 'शाकाहारामधे मांसाहाराईतकि शक्ति असते' हि धादांत खोटी थाप आहे
आमचे राजे मांसाहारी हि असले तरी ते देवच आहे. खाण्यापिण्यावर काहीही नसतं.. आमचे राजे हे महान राजे होते,,, गरीब दुबळ्यावर,स्त्रियांवर, प्राण्यांवर दया करणे हा त्यांचा गुणधर्म होता , पशुबळी ला महाराजांचा विरोध होता.
शिवछत्रपती मांसाहारी असा प्रश्न तरी कसा पडतो त्यांच्या गळ्यात कवड्यांची माळ, तुकारामांशी संगत होती, समर्थांचे शिष्य
आणि काही लोक मुर्खासारखे प्रश्न काढत बसतात त्यापेक्षा अस्सल कागदपत्र वाचा इतिहास वाचा
@@omkarjadhav9031तुझ्या कॉमेंट वरून कळते की तुला किती अक्कल आहे...
शिवभारत मधे clear नमूद आहे की बोकड कापून शिवरायांचे स्वागत केले गेले होते...
आणि अजून एक गोष्ट समर्थ रामदास आणि शिवराय ह्यांचा कधी ही संबंध आला नाहीये
शिवराय हे आपल्या सर्वांचे देव आहेत म्हणून कोणीही खोटं बोलायचं नाही...
जय शिवराय ❤
@@YashShinde-md9ie तुला अस म्हणायचाय शिवछत्रपती पशू हत्या करत होते आणि खातही होते
आणि शिवछत्रपती देव आहेत असही म्हणतोय
आणि तुला काय माहित समर्थांबद्धल?
तुझा इतिहास तुझ्यापशी ठेव बाबा मानस वेड्यात काढतील
Sadeteen jilhyacha sardar 😂
@@karankirtishahi4181 are lavdya aaj babya fulya he sagle shivrayanmule jivant ahet nahitr babasaheb cha babar saheb zala asta 😂😂😂
Ani shala shika yedzavyanno 😂😂
इथे बऱ्याच लोकांना ही गोष्ट पटत नाही कारण आपण २१व्या शतकातल्या चष्म्यातून १७व्या शतकातल्या लोकांना बघतोय, जे चूक आहे. त्या काळचे लोक त्या काळचे विचार आणि प्रकारच करायचे. आपल्याला ते विचार कितीही "जुनाट" वाटले तरी ते लोकही जुने होते. त्यात काही विचित्र नाही आणि वाईट वाटायची गरज नाही.
अगदी बरोबर.. पुढे जाऊन पुडची पिढी पण आपल्याला चुका शोधतील.. जे आज आपण रीतिशिर करतो आहे.
सहमत
Junya navya cha kay prashna ahe, kshatriy n la mansahar kadhi ch varjya nahi hindu dharm nusar
Gite madhe sangitlay, 'Ahinsa paramo dharm, dharm rakshiti hinsa'
Jyala khaych to khau shakto jyala nai to nai
छान माहिती सर....पण मी काय म्हणतो,महाराज शाकाहारी की मांसाहारी या पेक्षा ते सुविचारी ,रयतहितकारी आणि राष्ट्रहितकारी होते,याचा मला सार्थ अभिमान आहे आणि राहील. महापुरुषांचे आहार अनुकरण करण्यापेक्षा विचारांचे अनुसरण करणे जास्त गरजेचं आहे.🙏🚩
Same thought in my mind … 👍 Shivaji Maharaj and Shmbhu maharaj are our great Hindu king …. 🚩🚩🙏🙏
एकदम सत्य
🎉
Purnapane sahamat ahe 🙏
महाराजाँचे विचार आत्मसात्
करा हे महत्वाच त्यांच ख़ान नाही …
आणि आज कालाची गरज पन….
आईं भवानी मातेला पुरणपोळीचां नेवेद्य दाखवतात आणि देवीचा चरणा पशी महिषारुर रक्षश आहे त्याला बाक्र्याचा नेवेद्य दाखवतात आधी नीट माहिती करा
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
इंद्रजीत सर सांगतात ते खरेच आहे, पश्चिम महाराष्ट्रातील 90% गावदेवींना दसर्याला म्हणजेच खंडेनवमीला बकरे बळी दिले जाते, तसेच प्रत्येक गावची गाव जत्रा असते तिथं बकरे बळी दिले जाते, ही परंपरा शेकडो वर्ष चालू आहे
आमच्या इथे तर कोंबडी, रानटी डुक्कर , रेडा यांचाही बळी दिला जातो.
@@rapidfire-y2w kiti to rantipana
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
देवी ला बळी प्रथेचे वाहिलेले कोण खात नाहीत..
आणि jari maharaj non veg khat astil wa nastil yane atta ki farak padnare...
मांसाहार हा फक्त ब्राम्हण लोक साठी वर्ज्य आहे क्षत्रिय लोकांसाठी नाही शास्त्रानुसार
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
अगदी बरोबर
अस काही नाही कोठे वाचल हे शास्त्र
पशुची हत्या हे पापच आहे त्याहून ते खान हे राक्षसी प्रवृत्ती आहे
स्वतःचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी शास्त्राला कशाला बदनाम करताय
Tari pan tyanich mahag kele ahe 😂😂
@@dhirajjadhav29tu jara murkh ahes ka re? Sagli kde ekach comment kartoy. Tuzya bhakri madhe kiti protien asta ani mutton madhe kiti ast? Takad sathi muscle lagto ani muscle sathi protien.
Tuzya vegeterian ego la patat nayye maharaj non veg khayche mhanun tu ugach 30-40 varsha ch faltu karan detoy. Tula kay vatta tevha kay veg hote ka sagle.
मांसाहार करणे यात काहीच चुकीचे नाही. आपले पूर्वज हे सर्व प्रथम मांसाहार करुन च उदरनिर्वाह करत होते. यामध्ये काहीही जगावेगळे नाही. आपण मांसाहार करत नाही म्हणुन दुसर्या लोकानी करू नये ही वृत्ती चुकीची आहे.
Koni bola
आपले पूर्वज राम कृष्ण होते
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
Purvaj na mendu nhvta tya veli tyamule tyana aadimanav mhnat hote
Kuch bhi
शाकाहार किव्वा मांसाहार यावरून आमची राजांवरची निष्ठा कमी होणार नाही. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण या ग्रंथात 3 प्रकरण 41 श्लोकात मांसाहार वर्ज करावा हे स्पष्ट लिहिले आहे. हे राजे स्वतः लिहीत असतील तर ते मांसाहार कसा करतील?🙏🚩
Barobar ahe bhava ha bhadva khot sangto kahi tari 🙏🚩
फोटो पाठव...
@@sumedhgondane फोटो पाठवायची काय गरज महाराज. तुम्ही ग्रंथालयात भेट देत जा. तुम्हला माहित पण कळेल आणि तुमचा वेळ पण छान जाईल. मोठे झालात आत्मनिर्भर बना.
Mag matsya madhun vish prayog kasa karnyat ala???
ते लिहिले लहानपणी.. पण शंभूराजे आणि शिवराय दोघेही शाक्त पंथीय होते... शंभूराजे तर पुढे चालून तांत्रिक पंथाकडे गेलेत.. दोघेही मांसाहारी
साहेब बकरी बळी दिली जातत म्हणजे महाराज मांसाहार करत होते असे नाही.ती चाली रिती परंपरा पाळत होते.महाराज ज्याला खायचे त्याला खाऊ देत असणार.पण ते स्वतः खात नसणार हे नक्की.मांसाहार करणारे लोक संयमी नसतात.पण महाराज हे संयमी होते.शांत होते कोणताही निर्णय लगेच देत नव्हते.याचाच अर्थ ते शाकाहारी होते.
😂😂😂😂
@@gagadonim3354😆😆
म्हणजे पशुबळी ला महाराजांचे समर्थन होते तर
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
Swami Vivekananda pn non veg khayche. Mag te kay sanyami nhavta ka?
Bokda chya aanda sadkh logic lau nako attach sangto
मांसाहार करणे वाईट नसत... हिंसा आणि अहिंसा यातला यातला अर्थ महाराजांना ठाऊक होता....😎
everyone have right to live in this world
@@sanketwarghade-x5deven plants have right to live😂
Gapp yed*awya
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
हे सर्व निरर्थक आहे. या प्रश्नांनाच मुळात अर्थ नाहीये. एखाद्या व्यक्तीला त्याच्या आहारावरून परखणे हेच मुळात चुकीचं आहे. शिवाजी महाराज शाकाहारी होते किंवा मांसाहारी होते या पेक्षा त्यांचा कर्तृत्व काय होते, आचार आणि विचार काय होते हे महत्वाचं आहे. जर शिवाजी महाराज शाकाहारी होते असं म्हटले तर बहुतांशी मंडळी खुश होणार, पण हीच मंडळी स्वतः मांसाहार करतात. म्हणजे शिवाजी महाराज शाकाहारी होते म्हणून गर्व बाळगायचा आणि त्यांचे सगळे मावळे, सहकारी शाकाहारी होते का मग? ते जर मांसाहार करत असतील तर त्यांचा गर्व नाही बाळगायचा? हा निव्वळ दुटप्पीपणा आहे.
द्यूतं च मांसं च सुरा च वेश्या पापर्द्धिचार्य परदारसेवा
एतानि सप्त व्यसनानि सप्त नरं सुघोरं नरकं नयन्ति ॥ ४१ ॥ ha बुधभूषण ग्रंथ श्लोक ahe yacha aartha aasa ahe
जुगार, मांस, द्राक्षारस, वेश्याव्यवसाय, पापी आकर्षण आणि इतर पुरुषांच्या पत्नींची सेवा
हे सात प्रकारचे त्रास माणसाला सर्वात भयंकर नरकात घेऊन जातात.
kshatriy n la mansahar kadhi ch varjya nahi hindu dharm nusar
Gite madhe sangitlay, 'Ahinsa paramo dharm, dharm rakshiti hinsa'
महाराज आणि मावळे हे सर्व योद्धा होते.
त्यांच्या ऊर्जा आणि ताकत साठी नक्कीच मांसाहार सारखे पौष्टिक आहार लागत असेल
@@Rajanche_shiledar Ram non-veg nahi khaycha?
@@Rajanche_shiledar shri ram sakshat deva che roop hotey.
@@Raut-warrior दादा ... काशीखंड, रामायण, हरीविजय, महाभारत , गुरूचरित्र , नवनाथसार तसेच एकदा " देवी भागवत " वाचा.
शिवराय असल्यापासूनच मराठे बहुधा शाकाहारी होते. युध्दात त्यांचा आहार चटणी भाकरी बाजरीची कणसे , पिठले,कांदा भाकरी हाच होता. त्याच आहारावर मच्छी मटण चिकन खाणाऱ्या बंगाली नवाब , पोर्तुगीज , मुघल यांना धूळ चाटली होती . भारतात सर्वात जास्त सैन्य शाकाहारी राज्यातून येते आज सुध्दा.
Nahi nonveg khat navhte
Bhakari madhe khup takat hote
अहो साहेब, काही किरकोळ व्युज साठी उगाचंच मोठ्या व्यक्तींच्या आहाराची चर्चा काढलीत? मोठ्या व्यक्तींचा मोठेपणा कुठल्या गोष्टींमुळे होता आणि त्याची चर्चा करणं महत्वाचं नाहीये का?
हे असं शाकाहारी मांसाहारी चर्चा करणं वेगळं आणि मुक्या जनावरांवर खरोखर माया आणि दया दाखवून त्यांना न मारणं वेगळं 😌
मांसाहारी असणाऱ्यांना जीव हत्या करावी लागते अथवा दुसऱ्यांकडून जीव हत्या करवून घ्यावी लागते. त्यामुळे इथे मोठ्या व्यक्तींच्या जीवन कार्याची चर्चा न होता उलटपक्षी .....
माझ वैयक्तिक मत आहे की नैतिकतेच्या दृष्टीने सैनिकांना वगळता कुणीही मांसाहार करू नये.
मुक्या प्राण्यांवर दया करावी❤
अगदी बरोबर
Udya eka divsa t sime varchya saglya sainik n la virmaran ale tar
Hindu te khanyavar control karatat ch, saglyanni purn band karane shakya nahi
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
तुम्ही काहीही कॉमेंट करत आहात भाकरी मध्ये फायर चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे ती हलकी असल्यामुळे पचायला सहज शक्य होते साधा महाराजची तलवार ही सामान्य माणूस धरू शकत नसे तर ती चालून लढाई करणं सतत घोड्यावरन उंच गड किल्ले सर करणं किती कठीण काम असू शकेल हें माझ्या सारखी साधी गृहणी ही विचार करून सांगू शकते आणि राहील प्रश्न भाकरीचा तरी हल्ली वजन कमी करण्यासाठी डायटिंग साठी भाकरीचा खायला सांगतात त्यामुळे सारा सार विचार केला की कळत महाराज हें मसाआहार करत असणार
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
एक मराठा लाख मराठा !!!
जयोस्तु मराठा !!!
जळला असेल ही कमेंट वाचून स्वयं घोषित इतीहास कार
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
आहार पध्दति हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणीच कोनावर् टीका करू नये.
मासाहार् घेतला किंवा शाकाहार् घेतला यावर व्यक्तीचे श्रेष्ठत्व् नसून ते कार्यावर आहे.
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सुध्दा दोघेही कडक शाकाहारी होते. गड किल्ल्यांवर मांसाहार करण्यास सक्त मनाई होती असाही उल्लेख सापडतो काही ठिकाणी
Aap sahi bol rahe ho... 🙏🙏🙏 shivaji maharaj shakahari te.. Din dukeyan chay kewari. Maharaj.. Lahan mule, wrdha, aani stree yanchaywar annya - atyachaar nahi hou det tar mukya pranyawar.. Maharaj hinsak bhojan nahi karat..
भवानी देवीला नाही बाहेरच्या दैत्यांना बकरीचा बळी दिला जातो काय पण सांगु नका महाशय
शिवाजी महाराज त्यांचा कार्यामुळे मोठे होते,आहेत व राहतील.
शाकाहार वा मांसाहारा मुळे नाही.
हे वाद रिकामटेकडे
लोक किंवा बेगडी किंवा खोटे पांडीत्य मिरवणार्या लोकांनी उकरून काढला आहे.
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
Tuze vay tari Aahe ka tevhvdw@@dhirajjadhav29
मग तु खरा पंडीत आहे का
अरे इतिहास संशोधन जर प्रामाणिक असेल तर ते मान्य करायला शिका
अरे तुम्ही कायम आडवेच जन्मास आलात
इतिहासातील पत्रव्यवहार व लेखन प्रामाणिक असतेच पण त्यात तुम्हास पंडीत आठवतो
छत्रपती शिवाजी महाराज "क्षत्रिय" होते,ब्राम्हण नव्हते ते संपूर्ण शाकाहारी असायला,धारकऱ्यानी उगाच ज्ञान पाजळू नये
श्री शिवभारत मध्ये सांगितले आहे की महाराज शाहकरी आहेत असे लिहिले आहे
90% Jain hey Khshatriya astat, Jain lokanche Dev sagle Kshatriya aahet. Kshatriya manjhe maasahar assa hot naahi
@@sakocheri1 अगदीच खर आहे
@@akashrade7914 शिवभारतमध्ये महाराज मिताहारी होते असे म्हटलेले आहे. शाकाहारी होते असा त्याचा अर्थ होत नाही. मिताहारी म्हणजे अल्प आहारी. जसे मितभाषी म्हणजे कमी बोलणारा, तसे मिताहारी म्हणजे इतरांच्या तुलनेत अल्प आहार घेणारे...
@@bhuvaneshsatam4614 पण शिवराय मांसहार करत होते असे कुठेच थेट उल्लेख नाही.... बळी देणारा मांस खातोच असे पण नाही... दूसरी रायगडावर मांस नव्हते बनत.. इंग्रजांना रायगड उतरून खाली जायला लागायचे मांस हार साठी.... अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
सुकट बोंब ला ची चटणी आणि जोंधळा ची भाकर ही महाराजांना खूप आवडायची.... ह्याची नोंद आहे..
Kasha madhe?
हा ब्रिगेडी आहे
विदेशी पैशावर पोसलेला
शाकाहारी असो किंवा मांसाहारी.... त्यामुळे त्यांचं कर्तृत्व आणि.. आमची श्रद्धा कमी होणार नाही....
👍
Totally wrong information
Be vegan😢
Don't crual on animals
Agar Maharaj ne ho Kiya usko param Satya na mane pr hamare pas bodh hai Kya karana chahiye or Kya nhi.
Please be Vegan.
Budhbhushan Chapter 3 states the following
"Gambling, consumption of flesh, alcholism, prostitution, sinful prosperity, theft, serving the wife of another, these are the 7 addictions, they lead to the 7 extremely frightening Hells."
Are we supposed to believe his father went to hell according to his son? Its clear as day that both of them were vegeterians.
ओ सावंत, सर
||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩
ओ सावंत, सर
||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩
ओ सावंत, सर
||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩
ओ सावंत, सर
||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩
ओ सावंत, सर
||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩
ओ सावंत, सर
||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩
ओ सावंत, सर
||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩
१०१ वेळा जप करायला लावला वाटतं तुम्हाला भटाने 😂
@@swapniltupe5948 jr bhatani dharmveer kel asel tr 10000001 vela karel
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
बळी देत होते.,ह्याचा अर्थ खत होते असे नाही..
एकदम बरोबर भाऊ...!!!🙏🙏🙏
Tula kay samjaycha samaj manuwadya je satya ahe te ahe tuzya mhanyane maharaj marwadi gujrati brahman nahi honar khsatriy hote khsatriy rahtil amchya manat.😡😡😡😡😡😡
शिवाजी महाराज हे क्षत्रिय होते. त्यांना मांसाहार मान्य होता. समाजातील काही लबाडांनी स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी शिवाजी महाराजांना शाकाहारी दाखवण्याचा प्रयत्न केला. शाकाहार काय की मांसाहार काय, कशाने कोणी लहान किवा मोठा ठरत नाही.
भवानी देवीला बळी दिल्यावर तो देवीचा प्रसाद म्हणून भक्षण केला जातो. तो अव्हेरला जात नाही.
शाकाहार केला आणि मांसाहार टाळला की तुम्ही पवित्र होता, ब्राह्मणांसारखे श्रेष्ठ होता, असे खुळ या लबाडांनी गेल्या 400 वर्षात काही मराठ्यांच्या डोक्यात घुसवलेले आहे.
देवाला मांसाहारी नैवैद्य केला जातो याचा असा अर्थ निघत नाही की महाराज पण मांसाहार करत होते
आणि हो रायगडावर मांसाहाराला मनाई नव्हती कारण हंबीरराव मोहिते हे स्वतः मांसाहार करत असत याचा संदर्भ रायगडावरून येतो
त्यांचे रायगडवरचे राहण्याचे स्थान हे अष्ठप्रधाना पासून लांब होते कारण अष्ठप्रधान मधे बरेच ब्राम्हण होते
त्यामुळे म्हाराजानी या गोष्टीची काळजी घेत त्यांचा वाडा ब्राम्हण वाड्या पासून लांब उभारला होता
अतिथी देवो भव
या नुसार त्यांनी त्या इंग्रजांची सोय केली असावी
भोसले घराणे असले म्हणून ते पण मांसाहारी होतात याला तथ्य नाही
पुरावे असतील कुटल्या बखरी मधे नोंद असेल तर त्याचा फोटो टाकून माहिती सांगावी म्हणजे दिशाभूल होणार नाही
राजे शाकाहारी होते की मांसाहारी, काहीही असले तरी आमच्या दृष्टीने त्यांचं देवत्व कमी होत नाही.🚩🚩🚩
आमचे राजे मांसाहारी हि असले तरी ते देवच आहे. खाण्यापिण्यावर काहीही नसतं.. आमचे राजे हे महान राजे होते,,, गरीब दुबळ्यावर,स्त्रियांवर, प्राण्यांवर दया करणे हा त्यांचा गुणधर्म होता
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
pooja ch kara mg aata tyanchi vichar atma saat naka karu...dev dev ch kara
तुम्ही दिलेले संदर्भ जे छ. शिवाजी महाराजांचे आहेत त्यात मांसाहार असा उलेख नाही. इतर संदर्भ तार्किक आहेत. आणि तुळजापूर भवानी मातेला शाकाहारी नैवेद्य असतो. बळी आणि मांसाहारी नैवेद्य हा महिषासुरा साठी असतो. एकदा नीट माहिती घेऊन बघा!
❤💯💯
आम्ही मराठा आहोत आमच्यात पिढ्यन्पिढ्या मांसाहार चालत आला आहे आता सैनिक मनल की मांसाहार आलाच .एखादा अपवाद असेल
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु तुकाराम महाराज होते ते छत्रपती मांसाहार करतील शक्य वाटत नाही
नया है वो इंद्रजीत
Pan budh bhushan madhe lihala aahe mans khane paap aahe
सर,छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिवासी बांधव यांच्यामध्ये असलेले संबंध याबद्दल एक विडिओ करा ना
mi pn Adivasi ahe
हो शिवरायांच्या सैन्याला काही आदिवासी बांधव मदत करत होते 👍
हा अतीशहाणा इतिहासकार आहे याला काही माहीत नाही
मी sawant सरांच्या विचाराशी सहमत आहे. पण माझा एक तर्क असा आहे की राज्याभिषेकानंतर महाराज शाकाहारी झाले असावेत कारण, जेव्हा maharaj भूपती, प्रजापती होतात तेंव्हा ते जीव जांतूपासून सर्वांचे रक्षणकर्ते असतात तेव्हा जर जर भुपतीच भक्षण कसे काय करतील.
नंतर पुन्हा शाक्त परंपरेने राज्याभिषेक करण्यात आला. शाक्तांना मांसाहार वर्ज्य नाही.
@@कडकनाथ-च5भ हो अगदी बरोबर
महाराज शाकाहारी होते.हे नक्की कारण आजपण मांसाहार करणाऱ्या घरात माळकरी लोक आहेत.
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
शिवाजी महाराज केवळ शाकाहारी असण्याची काहीच शक्यता आणि कारणच नाही. ते हिंदू असण्याचा आणि शाकाहारी असण्याचा काहीच संबंध नाही. मांसाहार करणं ही अगदीच नेहमीची गोष्ट होती. तेव्हाही आणि आताही. त्यात मान्य न करण्याचा, त्याला काहीतरी धार्मिक गोष्टी जोडण्याचा , वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.
फ्रॉड माणूस आहे हा.
जे म्हणतात महाराज मासांहारी होते प्रथमता ते मासांहारी आसतील
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
आपला आपल्या सोईनुसार जो तो आपल्या स्वार्थासाठी महाराज मांसाहारी आहेत अस म्हणतात. भवानी देवी प्रसाद नसुन महिषासुराला प्रसाद होता. काही ही तथ्य मांडू नका.
Mahishasura la kashala naivaidya??
सत्य ऐकून खूप लोकांना मिरच्या झोंबल्या .
Comment मदे दिसतंय 😂😂😂
जय भवानी जय शिवाजी
अतिशय मुद्देसूद आणि पुराव्यानिशी मांडणी !!!
या चॅनेलचे मनापासून आभार,ज्यामुळे स्वराज्यविषयी असलेल्या प्रचलित भाकडकथानां आवर घालण्यासाठी पुरावेसूद माहिती उपलब्ध करून देत असल्याबाबत.👌👍
#जयजिजाऊ
बरोबर
पण इंद्रजीत सरांनी शिवभारत ग्रंथातील शिवराजेंचा आहाराविषयी उल्लेख टाळला.
Konta purava disla tumhala 😅 to keval andaaj aahe...
हे सर्व चुकीचं आहे असं वाटत आहे
मराठा बहुजन समाजाचा आहार हा मिश्र आहारी आहे. शाकाहारी सोबत काही वेळाला मांसाहारी जेवण करतात.
प्रोटीन युक्त मांसाहार हा मराठ्यांचा पारंपरिक आहार आहे.
माझे नातेवाईक पंढरपूरच्या पांडुरंगाची माळ घेऊन संपूर्ण शाकाहारी झाले. कामाच्या निमित्ताने दिवसाला सरासरी आठ दहा किलोमीटर चालणे. सडसडीत बांधा असलेल्या नातेवाईकाचा पांचावन वर्षे हृदय विकाराने मृत्यू झाला. कारण समोर आले की आमचे वंशज हे मांसाहार करत असल्याने B 12 व्हिटॅमिन हे मांसाहारी पदार्थातून शरीर घेत असते. हे व्हिटॅमिन कमी पडल्याने रक्तवाहिन्या ताठर झाल्या व त्या फाटून मृत्यू झाला.
आदिमानव काळापासून मराठा समाज निर्माण झाल्यानंतर तो शिकारी करून मांसाहार करत जगत होता. त्यामुळे आपली शारीरिक क्षमता शाबूत ठेवण्यासाठी मांसाहार हा प्रमाणात करणे आवश्यक आहे. कष्टाची, शारीरिक श्रमाची कामे करणारी बहुजन समजला धर्माच्या नावाने शाकाहारी करून कमकुवत करणे हा विचार त्यामागे असू शकतो. ज्याचे शरीर कणखर त्याचे मनही कणखर. असा कणखर समाजच देशाचे रक्षण करू शकतो. त्यामुळे आपल्या पारंपरिक आहाराबाबत अभिमान बाळगा.
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
कोणताही मराठा शाकारी असण्याचे कारणच नाही... क्षत्रिय हे मांसाहारी आहेत...
चुकीचा समज.बरेच पंढरपूरची वारी करणारे लोक, कीर्तनकार शाकाहारी झालेत.कीर्तन ऐकून माझ्या गावात तर तीस टक्के शाकाहारी झालेत.कोणताही कीर्तनकार मांसाहार करण्याचा सल्ला देत नाही.
90% Jain hey Khshatriya astat, Jain lokanche Dev sagle Kshatriya aahet. Kshatriya manjhe maasahar assa hot naahi
Aare Tula ektar akal kami ahe tu yacha aikato sambhaji maharaj shakari hoate बुधभूषण vacha tyat ahe aadyay 3 Shlok 41
@@techgyani3708 तुमची अरे तुरेची भाषा तुमचे संस्कार समजतात मी संभाजी महाराज नाही बोललो ते कदाचित असतील शाकाहारी... पण छत्रपती शिवाजी महाराज नाही...
वारकरी संप्रदाय शाकाहारी आहे... हे मान्य आहे...
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे.... हे सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत... हे त्यांनी साधकांना सांगीतले आहे योध्या साठी नाही योध्याला सर्व माफ आहे... त्याला आक्रमक असणे आवश्यक आहे म्हणूनच त्यावेळी बळी ची प्रथा होती तुम्ही बुधभूषण वाचले परंतु संस्कार नाही घेतले....
@@techgyani3708 वृक्ष वल्ली आम्हा सोयरे म्हणता आणि कोवळी वनस्पती कापून ती भाजी म्हणून खाता.... तुम्हाला तुमच्या सोयीनुसार सगळ हव असत....
Maharaj shahakari hote
कोण शाकाहारी होती का कोण मांसाहारी होते यात हा व्हिडिओ बनवून काय करायचे …. आमचे ते दोन महाराज होते हिंदुरुदय खरे सम्राट होते 🙏🚩🙏 ज्यांच्यामुळे आम्ही आज हिंदू आहोत
सर, त्या काळात तुम्ही ही नव्हते.. आणि आपल्यापैकी कोणीच नव्हत.. खात्रीशीर तुम्ही काहीच सांगू शकत नाही... सगळे अंदाज आहेत... महाराज एक हिंदू राजा होते.. आणि त्या काळात सुद्धा हिंदू चालीरीती नुसार, मास हा हिंदूंचा आहार नव्हता च... बदलत्या काळात हिंदूंचा आहार बदलला आहे.. एक हिंदू रक्षक असलेला राजा मास नक्कीच खात नसावा यात काही शन्का नाही...आणि ज्यांचे गुरु समर्थ रामदास तसेच तुकाराम महाराज होते.. ते मांसाहारी कसे असतील.. हा पण संदर्भ लागू पडतो.
🙏🏼तर्क कुतर्क कशाला?श्री राम सुद्धा वनवासा पुर्वी मांसाहार करत!कारण ते क्षत्रिय होते! तर्क केल्याने वाद वाढतात....केवळ मला वाटतं म्हणुन मांसाहार अयोग्य हा तर्क बरोबर नाही! तुटे वाद संवाद तो हितकारी!
😂😂😂
रामदास राजांचे गुरु नव्हते...
😂
Ramdas he Guru navte.
मांसाहार काही वाईट नाही,
भवानी मातेची कवड्याची माळ महाराज घालत होते. मग मांसाहार कसा खातील ?
ua-cam.com/video/63J49I_pfnM/v-deo.htmlsi=Qg6SlDNpq3ArtsY6
ह्या मदरसा छाप लोकांना कधी अक्कल येणार तो जितूदिन आव्हाड अणि हा या दोघांनी एकाही dharm ग्रंथाचे वाचन केले नाही पण तुम्ही लोकांनी हे लक्षात घ्या जो व्यक्ति तुळजाभवानी, महादेव यांची पूजा करतो ज्यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी आहेत तो मांसाहार करेल ka
Shri Ram yanna changli buddhi dya
जय शिवराय❤
भवानी मातेला गोड्या नैवेद्य सोबत च मांसाहार नैवद्य सुधा दाखवला जातो मित्रा 🤔
@@smcreativemicroart1409भउ उगच हात उचलून कॉमेंट करू राहिला माहीत आसन तर कॉमेंट करीत जाय तुळजापुरातील जो खारा नैवद्य असतो तो देवीला नसतो तो तिच्या पाया जवळ असलेला महिशासुरा साठी असतो तेही ही देवीच्या पूर्ण मुखा जवळ नेल जात नाही
Ha edzava itihaskar aahe
संपूर्ण पाॅडकास्ट बघून एक गोष्ट समजली की महाराज शाकाहारी होते की मांसाहारी हे उघड नाही
आमचे महाराज सिहं होते आणि सिहं मास खाणारच ...
Sir kuthlya pustakatun he sandarbha det ahet kalel ka???
I had once visited purander fort in pune, There was a place near the bottom of the entry door where it was written that the near place was particularly use to give human sacrifice where female or male dug straight up in the earth , I think that it was common in those time to give animal sacrifice to the gods of that particular place, Nowadays in Tv serials they try to modernize the culture of that era to make it appreciable to current viewers which also i think is good interpretation.
वर्धनगडावर आजही कोंबड्याचा बळी दिला जात आहे...
मांसाहार शिवाजी महाराज करत असतील किंवा नसतील पण मावळे मांसाहार करत होते एवढं नक्की
छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी कोणी कोणी मुघलांना मदत केली किंवा त्यांना कसे पकडण्यात आले?
@@Prajwal_Vlogs0 तेंव्हा पेशवे अस्तित्वात नव्हते
Mukkarab Khan.
Ganoji shirke was the one who revealed chatrapati sambhaji Maharaj location to Mughals.
सर, मी एका वृत्तपत्रात वाचले होते की राज्याभिषेकाला आलेल्या इंग्रज वकिलाने महाराजांकडे मराठी राज्यात इंग्रज चलनाच्या वापराची परवानगी मागितली होती, पण महाराजांनी ती नाकारली तेव्हा त्याने स्वराज्याची नाणी पाडण्याचे काम इंग्रजांना मिळावे, अशी विनंती केली होती आणि त्यासाठी त्याने महाराजांना इंग्रज नाणी दाखवली होती, महाराजांना इंग्रज नाण्यांची सफाई आवडली होती पण नाणी पाडण्याचे काम इंग्रजांना देण्याचे महाराजांनी टाळले, या प्रसंगाबद्दल माहिती द्यावी ही विनंती.
छान माहिती दिली आहे, जय जिजाऊ जय शिवराय,
एवढे सगळे कागद आहेत बोलत आहेत एक तरी कागद दाखवा व्हिडिओ मध्ये म्हणजे सगळे संशय दूर होतील. दर वेळी फक्त आहेत असेच बोलतात हे, शिवभारत या समकालीन ग्रंथात शिवाजी महाराज हे मितआहारी होते असा संदर्भ आहे यावर यांचं काय मत आहे
मीत आहारी म्हणजे कमी जेवणारे. त्याचा अर्थ शाकाहारीच होते असा होत नाही.
@@कडकनाथ-च5भ correct
द्यूतं च मांसं च सुरा च वेश्या पापर्द्धिचार्य परदारसेवा
एतानि सप्त व्यसनानि सप्त नरं सुघोरं नरकं नयन्ति ॥ ४१ ॥ ___याचा अर्थ असा आहे___
जुगार, मांस, द्राक्षारस, वेश्याव्यवसाय, पापी आकर्षण आणि इतर पुरुषांच्या पत्नींची सेवा
हे सात प्रकारचे त्रास माणसाला सर्वात भयंकर नरकात घेऊन जातात. ४१ ॥
या वरून आस समजत छत्रपती संभाजी महाराज शुद्ध शाकाहारी होते
टीप:
चुकिचा इतिहास सांगु नका
शाकाहारी कि मांसाहारी? this is stupidity Shivaji Maharaj was warrior and warrior needs non-veg to be that strong. its just absolute non sense शाकाहारी कि मांसाहारी. please people move ahead of the gutter of शाकाहारी कि मांसाहारी
कोल्हापूरच्या अंबाबाई ला मांसाहाराचा नेवैद्य चालत नाही.......
छत्रपती शिवाजी महाराज शुद्ध शाकाहारी होते.
Gap bas lai Shanna ahe
Shivaji he xatry hote te khoop mashe pun khat hote
हा पाळीव इतिहासकार पाकीट मिळविणारा इतिहासकार आहे.याला प्रसिद्धी देण्याची गरज नाही.
As per history book reference; The person who is telling this don't know that during rajyabhishek all people on raigad used to eat veg, mostly khichdi were served for common people.... English men also eat khichdi but then asked to shivaji maharaj to provide Mutton because khichdi caused increased of fat , Maharaj agreed to it ..,. mutton served 1 goat for 3 engishmen ( which was huge for 3 people)....but it was from raigad wadi as there was no non veg diet served on raigad.
मला अस वाटतंय प्रथमतः आप्पा परब ह्या प्रश्नाचे ऊत्तर छान प्रकारे देऊ शकतात.निनाद बेडेकरजी,पण मला अस वाटतंय महाराज १००%शाकाहारी होते.ते पहिले म्हणजे पुजापाठ करायचे. भवानी मातेची पुजा करायचे.आणी तेव्हा प्रत्येक गडावर महादेवांची पिंड आहे.आत्ता सुद्धा आहे.रामदास स्वामी समर्थ तुकोबांराय या घराण्याचे गुरु होते.ते कसे काय मासांहार करु शकतात.चुकीचे आहे काही लोकांचे गैरसमज आहे मी मासांहार खाणारा माणुस चपळ आसतो मजबुत असतो.हे काहीही सांगतात.
कृपया रामदास स्वामी यांना महराजांचे गुरू म्हणू नका कारण तुम्ही जर नीट इतिहास कागद पत्रांन सोबत वाचला तर तुम्हाला तेव्हा ते बघायला भेटेल
Bhavani Devi kach kharacha naivaidya dila jato. Animal protein shivay war impossible ahe. Brhamak kalpana sodun dya
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
कोणी आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी गरीब मुक्या प्राण्याचा बळी मागत असतिल तर त्याला देवी वा देवता कसे काय म्हणता येईल? गाडगे महाराजासारख्या अलीकडील काळातिल साधुसंतानी देखिल या मनुष्याने सुरू केलेल्या या प्रथेला विरोध केला आहे.खरेतर देहाभिमानवश व त्यामुळे अहंकारी बनलेला आजचा कलियुगिन माणूस प्रत्येक बाबतीत सतत बकऱ्यासारखे मै,मै (मी ,मी) करीत असतो. खरेेतर त्याला या देहाभिमानरूपी बकरीचा बळी वा कुर्बानी देऊन आत्मस्थित होण्याची आज्ञा वा श्रीमत परमात्म्याने दिले असता त्याची विस्मृती होऊन तो परमेश्वर स्वरूप देवतापुढे आज गरीब मुक्या प्राण्यांचाच बळी/कुर्बानी देत आहे. केवळ मांस खाण्याने माणसास ताकद मिळते अशी आज माणसाची समज असली तरी सत्यपाल सारखे कांही ताकदवान व चपळ हिंदकेसरी दर्जाचे पहिलवान ही भारतात होऊन गेले आहेत.
ते इंस्टाग्राम वर काय बोलतायत कोणाबद्दल बोलतोय हे माहिती असूनही ते बोलतायत
क्षत्रिय पहले पासून मांसाहारी असायचे
निसर्गानेच मनुष्य प्राण्याला दोन आतडी दिलेली आहेत, आणि त्या प्रकारच्या आहारा साठी दातांची रचना सुध्दा त्या नूसार केलेली आहे,.....!!!...दोन्ही प्रकारचं अन्न खाणं आणि पचवण्याची व्यवस्था निसर्गानेच केलेली आहे,....!
दुसरी गोष्ट, निसर्गात अन्नसाखळी असं काही असतं,...तसं नसतं तर नुसत्या बक-या,..बोकड, कोंबड्या आणि सगळेच प्राणी वाढले असते,..आणि शाकाहार करणारांनी आख्खी हिरवळ खाऊन टाकली असती....मग...काय झालं असतं....😂😂😂😂😂
आता माझ्या घरी म्हसोबाला बकरीचा बळी दिला जातो....मी तो खात नाही.आता तुमच्या तर्कानुसार जर पाहायला गेल तर मी पण मांसाहारी आहे असंच होईल ना.माझे मित्र माझ्या सोबत बसून मांसाहार घेतात आता काही काळ गेला की लोकं म्हणतील ते सगळे एकत्र बसायचे म्हटल्यावर सगळेच मांसाहार करत असावेत.(मी माझी तुलना कुणाशी करत नाहीये मला फक्त लावलेल्या तर्काबद्दल मत मांडायच आहे.) जो पर्यंत ठोस पुरावा नाही भेटत तोपर्यंत आपण शिवरायांना मांसाहारी ठरवू शकत नाही.
भ्रमण लोकन्नी आपले चोचले आपल्या पर्यंत राहु दिले पहिजेत
तुम्हि..बोललं.तेमला.मान्य.नाहि.कारण.शिवाजी.म.याच्या.गळ्यात.काय.होते.याची.जरा.माहिती.देणे.कृपया.जय.शहाजीराजे.जिजाऊ
यामध्ये शाकाहारी लोकच फक्त आपला आक्षेप नोंदवतील
There is only proof of Bali (sacrificed). No proof of Shivaji Maharaj ate flesh.
This is imagination
आजच्या काळात महाराजांच्या वंशजांनी मांसाहार करतात किंवा बळी देतात याचा महाराजांच्या मांसाहारी असण्याचा काहीही एक संबंध नाही .....आपण समकालीन एकही पुरावा न देता आजच्या काळातील बळी प्रथेच्या आधारावर केवळ अंदाज व्यक्त केला आहे जे चुकीचं आहे...
गोरक्षक बद्दल काय म्हणण आहे. कारण राजे गोरक्षक पण होते तर रेडे जत्रा कशी श्यक्य आहे काही कळत नाही.
साक्षात शिवाजी महाराज शिवाचा अवतार होते ते पूर्ण शाकाहारी होते..❤❤❤❤❤❤
Avtaar mhanun aamchya Rajacha kartrutva kami karu naka. Tumchi superstitions tumchya ghari theva.
अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...
@@dhirajjadhav29बावळट तेच ती कमेंट करून तुझ बरोबर आहे हे सिद्ध होत नाही 40-50 वर्षांपूर्वी माणसाचा सरासरी आर्युमान 35-45 होत भाजी भाकरी खाऊन का 🤭
br ajun kay... emotional atyachar kela suru jithe tithe
समकालीन पुरावे नसतील तर स्वतःचे विचार स्वतःजवळ ठेवावे....
शिवराय आणि संभाजी राजे हे काही सामान्य होते का? त्यांना शिवभक्तीचे नियम माहित नव्हते असं म्हणायचे आहे का? कवड्याची माळ घालणारे , शिवाचे भक्त हे पूर्णपणे शाकाहारीच असतात,तुम्ही शिवरायसना स्वतःसारखं समजता का?
छत्रपती संभाजी महाराज बुधभूषणम् नावाच्या ग्रंथात प्रकरण 2 मध्ये लिहितात मांस मदिरा वेष्या गमन जुगार ही नरकात जाणारी दार आहेत मग ते मांस कसे खातील?
Shivaji maharaj Kshatriy hote ani mansahar ha Kshatriy n cha ahar ahe, mansahar varjya nahi kshatriy n la hindu dharm nusar
Gite madhe sangitlay, 'Ahinsa paramo dharm, dharm rakshiti hinsa'
बनावट इतिहासकार
बर्नोल लावा
@@कडकनाथ-च5भ😂😂😂
Banawati itihaskar kyu kah rhe ho??
Generally asking.. I am new to this channel.
Appa parab sobat ha video banvaa
💯🙏
देवीला मांसाहार चा नैवेद्य देत नाहीत. देवीच्या पायाखाली असलेल्या राक्षसाला मांसाहार दाखवला जातो. राक्षसाने तसा वर मागून घेतला होता देवी कडून.
चुकीचे सांगतहेत, बळी देणे वेगळे कसलाही संदर्भ कोणाला लाऊ नका,
जर आत्ताचे छत्रपती दारू पीत असतील तर तुम्ही तर्क लावाल महाराज दारू पीत होते..... काय logic आहे 😶
Mehendale yanche shivcharitra wacha khara itihas kalel.indrajit sawantancha itihas eka jatichya dweshatun sangitlela khota itihas asto.
छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्णतः शाकाहारी होते.
Protein intake from non veg food? Are you kidding 😂 Is veg food protein free ??
Te kshatriya hote Hindu dharmat mansaharala virodh nahi.Bauddh jain dharmiyanmule shakahar cha prachar wadhla.
काय भंकस करतोय हा खोटारडेपणा करण्यात तरबेज आहे देवाला कधी मांसाहारी नैवेद्य म्हणून दाखवतात का ?
द्यूतं च मांसं च सुरा च वेश्या पापर्द्धिचार्य परदारसेवा
एतानि सप्त व्यसनानि सप्त नरं सुघोरं नरकं नयन्ति ॥ ४१ ॥ ___याचा अर्थ असा आहे___
जुगार, मांस, द्राक्षारस, वेश्याव्यवसाय, पापी आकर्षण आणि इतर पुरुषांच्या पत्नींची सेवा
हे सात प्रकारचे त्रास माणसाला सर्वात भयंकर नरकात घेऊन जातात. ४१ ॥
या वरून आस समजत छत्रपती संभाजी महाराज शुद्ध शाकाहारी होते
टीप:
चुकिचा इतिहास सांगु नका
भाऊ एखाद्या वेळेस कोकणात जाऊन बघ..
काहि आदर्शवादी मांसाहाराला वाईट म्हणतात, पण त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे कि क्षत्रियांना आणि श्रमजीवींना मांसाहाराशिवाय शक्ति मिळत नाहि.
'शाकाहारामधे मांसाहाराईतकि शक्ति असते' हि धादांत खोटी थाप आहे
नाही लोकं अशीच vegan होत आहे
Haryana che je wresters Olympics, Asian Games, Commonwealth games madde Wrestling cha medal jinktat te sagle vegetarian aahet
@@sakocheri1 एक दम बरोबर
@@sakocheri1 त्यांच्यापेक्षा चांगले रेसलर, खेळाडु जगात आहेत आणि ते सगळे मांसाहारी आहेत
@@sakocheri1 नीरज चोप्राने सुद्धा शक्तिसाठी चिकन खायला सुरवात केली होती, तो पूर्वी शाकाहारी होता
महाराज शाकाहारी होते या मसाहरी इससे हम लोगों पर क्या असर पड़ता है.
Bhajpa wale Swata non-veg khaun lokanna gyan detat Veganism che
हा माणूस कोणत्याही प्रकारे इतिहासकार नाहीये
लढाया करणारे सगळेच क्षत्रिय मांसाहार करायचे यात शंका असण्याचे कारण नाही आहार विहार ही वैयक्तिक बाब आहे पाप पुण्य देव जाणे
इतिहासातील वेगवेगळ्या काळातील व्यक्तींचे कर्तृत्व मोजण्या साठी आपल्या वर्तमान काळातल्या कर्तृत्वाच्या मोजपट्ट्या वापरू नयेत .
मोजपट्टी इतिहासाला धरून पुढे आलीय
How stupidly
irrelevant
can we be?