यासंदर्भात आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे पुरंदरच्या युद्धाच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज तहाची बोलणी करण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग यांच्या लष्करी तळावर गेले असतना मिर्झाराजेंना भावनिक आवाहन करताना आपला धर्म एक आहे असे म्हटले आहे,आपली जात एक आहे असे कधिही म्हटले नाही खरेतर शिवाजी महाराज हे जागतिक दर्जाचे मुत्सद्दी होते,जर खरोखरच शिवाजी महाराज राजपूत असते तर त्या गोष्टी चा खूप चांगला वापर केला असता.
@@user-ub1gm5hk3z सगळ्यात आधी आणि आज पण ते हिंदू आहेत राहील तुम्ही जे उल्लेख केलाय, ती काम आहेत.मी त्याला जात मानत नाही.जात एकच आहे मनुष्य.जय शिवहिंदुराष्ट्र🙏🚩
Shivaji Maharaj is kshatriya Maratha, Maratha is derived from the word maharathi I.e महारथी . Rajputs are kshatriya, Rajput word derived from Rajputra i.e राजपुत्र . Both Maratha's and Rajputs are kshatriya called differently in different states
ब्राह्मण मराठ्यांना क्षत्रिय मानत नव्हते,ही वस्तुस्थिती आपण मांडली आहे.कारण आजही ब्राह्मण समाजाची खोले बाई यादव नावाच्या मराठा भगिनीला शूद्र मानते हे ज्वलंत उदाहरण आहे.पण तरीही शिवाजी महाराजांचे मोठेपण निश्चितच आहे.
छश्रपति शिवाजी महाराज चाहे राजपूत हो या मराठी वो क्षश्रिय कुल गौरव है और सदैव रहेंगे जिन्होंने देश के लिए बलिदान दिया जय हो क्षश्रिय कुल गौरव श्री मंत छत्रपति शिवाजी राजे भोसले 🔥
@@STTHistory *🚩🚩🚩**#स्वराज्य** 🚩🚩🚩* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
राजपूत ही है, ये सब ब्रिगेड के लोग हैं l महाराज खुद को क्षत्रिय कहते हैं,महाराज जी के जन्म से पहले से भी पत्रव्यवहार मे राजपूत होने के प्रमाण है l मराठा राजपूत मे ये भेद डालना चाहते हैं l
शहाजि राजे यांचे पत्र उपलब्ध आहे स्वतःला रजपुत मानत असल्याचे व मिर्झा राजा जय सिंग रजपुत असुन तो स्वतःच्या मुलाचा विवाह शिवाजि महाराज्याच्या मुलिशि करण्याचे औरंगजेब बादशाह ला लिहतो पुरावे आहेत ...... आपण आपलि संकुचित विचार बदलावे .
*इंद्रजित सावंत बोलले ना की राज्याभिषेका साठी शिवाजी महाराज यांनी राजपुताना शी संबद जोडले तसेच शाहजी राजे यांनी डाव ठेवला असेल आणि जयसिंग च्या खानदानानी मुघलांना पोरी दिल्यात आम्हला का नाही देणार विचार कर *मग बोल
@@user-us6hc3vq8d तुम्हाला कोणी सांगितलं इंद्रजीत सावंत इतिहासकार आहे ते .... सावांत्तना म्हणावं खरे पुरावे दाखवा . तुझा सारखेच त्यांना इतिहासकार मानतात .
@यदुवंशी क्षत्रिय जाधवराव 👑😎 2 टक्के अरे मला सांग काम करून पैसे छापून कोण मोठं होत...तुला कुणी अक्कल दिली रे....पहिले काय business करायचे का महाराज... कामाची गोष्ट करतोय म्हणजे महाराज यांनी 350 छोटे किल्ले जिंकले मावळ्यांच्या जोरावर मग हे 100 टक्के काम झालं...अरे मग राजा विक्रमादित्य ते अखंड भारत जिंकल, सम्राट अशोक ने भारताला सोन्याची चिडीया बनवलं, मोठमोठी मंदिर बांधली मग त्यांचं काम तर शिवरायांहुन 100 टक्के पुढे आहे...मग मी अस बोलू का ते सर्वश्रेष्ठ मग तुम्हाला मिरची लागेल मग तू म्हणशील की शिवाजी महाराज ने शून्यातून राज्य निर्माण केलं तर तुला सांगतो हिंदुस्थान अनेक क्षत्रिय राजांनी , शेतकरी बांधवाणी , शून्यातूनच राज्य मोठं केलय ही सामान्य जनता होती ...त्यांच्यात एक क्षमता होती राज्य करण्याची म्हणून ते करून शकेल आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर...शून्यातून.शेतकरी ही राजा झालाय,शून्यातून ब्राम्हण ही राजा झालाय, शून्यातून मराठा ही राजा झालाय, आणि शून्यातून मराठा ही राजा झालाय.. त्यामुळे तुझं बोलण्याला काडीमात्र अर्थ उरत नाही... महाराणा प्रतापांच जे त्या काळात कार्य होत ते म्हणजे आपल्या प्रजेचा आपल्या राष्ट्राच, आणि त्यांनी स्वतंत्र या शब्दाला जन्म दिलाय....भारताच्या इतिहासात स्वाभिमानी राजा म्हणून ते प्रथम क्रमांकावर आहे.. नाव, आणि पुतळे कुणाचे उगाच लागत नाही... Left lobby ची पुस्तक वाचून तुलना करून काहीच साध्य होत नाही ...मग सिकंदर तर दुनिया जिंकला मग करा तुलना महाराज सोबत... भाऊ आपले राजे न कर्तृत्वाच्या जोरावर मोठे झालेत न राज्य वाढवून हे पहिले लक्षात ठेव... महाराज आणि महाराणा हे माझ्यासाठी समान आहेत आणि राहतील कुणी किती ही या राजांमध्येतुलना करत असेल त्याला समज मुर्ख समजेल...थोडं ज्ञान वाढव कुठल्याही गोष्टींचा पाठपुरावा केल्याशिवाय बोलू नये.. कर्तृत्व आणि साम्राज्य यात खूप फरक आहे. माझं तुझ्याशी वैर नाही पण विचार तू खूप खालच्या पातळीवर करतो.याच मला एक कडवट हिंदू आणि मराठी म्हणून दुःख होत.... जय महाराणा🚩 जय शिवराय🚩
सर तुम्ही आज जे काही इतिहास सांगितला त्याचा पुरावा प्रबोधनकार ठाकरे यांच्या ग्रामन्य चा सद्यात इतिहास आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखीत शूद्र पूर्वी कोण होते ? या दोन पुस्तकात आहेत म्हणजे या दोन महापुरुषानी त्यांच्या पुस्तकात अगोदरच मांडून लिहून ठेवले आहेत.
@@kushaq1173 दादा मी नेमकं काय बोललो आहे हे तुम्हाला समजलं नसेल या आपल्या दोन महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले रायगड येथे झालेल्या पहिल्या राज्याभिषेक व त्यांच्या वंशावळी बाबत या दोन महापुरुषांनी या विषयावर त्यांच्या पुस्तकात भाष्य केलेले आहे आणि ते दोन पुस्तके तुम्हीपण वाचावे असे मला वाटते.
Me Swatah Rajput a me kadhi he baghital nahi ki Maharaj Rajput hote ki Maratha ....To vishy veglay ki kolhapurche sambhaji maharaj swatahla Rajput mhantat ....tevha mala samjale ki Shree Chatrapati shivaji Raje he pure Rajput hote.... Aso....te Ek hindu Raje hote he mahtwach aahe .....Jai Shivray....Jai Shambhuraje...🚩
प्रत्येक मराठ्यांच्या घरी जे बाड - जो भाट घेऊन येतो त्यात वंशावळी मदे राजपूत कुळतून पुढील पिढ्या दाखवतात कुठे कुठे आणि कसे प्रवास करून आले. ह्या वर काय मत आहे.
काहीपण ...राजपूत यांच्यात काहीही गैर समज नाहीत राजपूत यांच्या बरोबर बराच जाती राज्य करत होत्या बरका....जसे बहमनी हे काय राजपूत होते?? सुरजमल है काय राजपूत होते ??पुशपमित्र हा काय राजपूत होता? तसेच सिख हे काय राजपूत होते? पण एक काळ असा आला की क्षत्रियत्व ची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली त्यामुळे बाकी सगळे त्यांनाच क्षत्रिय मानायला लागले...
पहिली गोस्ट छत्रपति राजांनी आपन जे पत्र दाखवले त्यात त्यांनी मराठी मानसे असा उल्लेख केले आहे मराठा नाही मराठी चा अर्थ होतो मराठी बोलनारे,मराठी वागनारे, मराठी पेशा,मराठी प्रदेशासाठी लढ़नारे त्यासाठी मरनारे,मराठी भाषेचे यामधे कोणतिही विशिष्ट जातीचा समावेश होत नाही म्हणजे मराठी प्रदेशातील सर्व जातीचे लोक एकत्रीत रित्या मराठी असे संबोधतात तर पत्रात राजानी मराठी लोक असे म्हंटले तर राजांना जातिवादी नव्हे तर हिंदुत्व वादी म्हणून तुलना करा अपल्याला याच्याशी काही घेने नहीं की ते राजपूत आहे की मराठा सर्वप्रथम ते हिंदुच. जय भवानी❤
महाराष्ट्रात मराठी भाषा व संस्कृति असणारे राजपूत आहेत, खानदेशात अनेक गावे च्या गावे आहेत,अमरावती अकोला तसेच महाराष्ट्र पाहिला तर अनेक गावे मिळून येतील, ईतर परदेशी, गिरासे हे हिंदी काही प्रमाणात आहेत, त्यांचेशी आमचे संबंध नाहीत, तुम्ही असे का म्हणतात राजपूत मराठी नाहीत
श्रीमान संपादक सदर व्हिडीओ श्री संजय राऊत यांना पाठवावा म्हाजे त्यांनी श्री उदयन राजे यांना वांशवली बद्दल प्रश्न विचारला होता .त्या मुळे श्री बाबाजी राजे पासून तेश्री उदयन राजे पर्यंत वंशवेल माहिती होईल व त्यांच्या ज्ञानात भर पडेल. जय जिजाऊ जय शिवराय. जय महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज मराठा होते की रजपूत,क्षत्रिय होते हा प्रश्न महत्त्वाचा नाही.. ते मराठी भाषिक होते.मराठी लोकांचे शुरवीर राजे होते.त्यांना जातील कां गुरफटवून ठेवता ?
छ्त्रपतींचे शासन हेच आमचे जगण्याचे शासन त्यानीच घडविले स्वराज्य म्हणून आमच्या जीवाचे रक्ताचे मालक् छ. शिवाजी महाराज, नाव जरी घेतल् तरी आदराने झुकते मान , त्यांचे मावळे म्हणून घेण्यात् आजही वाटे आम्हा अभिमान 🙏 जय छ शिवाजी जय छ संभाजी महाराज
मुस्लिम सोबत पोरगी च लग्न लावून देणारे हे सर्व प्रथम मराठाच होते. देवगिरी चा राजा रामदेवराय जाधव (यादव) याने खिलजी सोबत उध्दात हरल्यावर सर्व प्रथम आपली मुलगी क्षेत्रपली हिचे लग्न अलाउद्दीन खिलजी सोबत लावून दिलेले आहे. मराठ्यांमध्ये जोहर प्रथा नव्हती, रजपूतांच्या स्त्रियांनी आगीत उडी मारून आत्मदहन केलेले आहे मेवाड मधे. युसुफ आदिलशाह ची बायको पुंजीबाई ही देखील मराठाच होती. त्याच पुंजीबाई च नाव पुंजी खातून असे ठेवण्यात आले होते
काय करावे लोकांच्या मानसिकतेला युगपुरुष कोणत्याही सामाजिक व्यवस्थेच्या पलीकडे असतात... महाराज महाराष्ट्रात जन्माला ह्यातच आपले भाग्य फळाला आले ।।। महाराबद्दल समज गैरसमज आहेत आणि राहतील...कमेंट बाॅक्स मध्ये महाराज्यांच्या पायधुळ ही होण्याची लायकी नसलेल्यानी कमेंट्स करू नयेत 🚩🚩🚩🚩
सर मी कुठं अस वाचलं की लखुजी जाधव हे स्वतः ला देवगिरी च्या यादवांचे वंशज समजायचे आणि बाबाजी भोसले पण वेरूळ चे।सत्य काय आहे।।कृपया खुलासा करावा।।आणि मुळात मराठा हा शब्द कसा आला तो जाती वाचक की स्थान वाचक हे सांगावे
आदरणीय सर..... तुम्ही एवढं बोलतय तर मग मला सांगा की कोल्हापूर चा शिक्का वर सुर्यवंशी धर्म रक्षक असा सांगितले आहे...मग राजपूत मध्ये च असा सुर्यवंशी आणि चंद्रवंशी प्रकार असतो .....मग दोघं ही जय माँ भवानी अशी घोषणा का देतात.....भाषेतील काही शब्द सारखे आहेत ......एका पत्रात श्री शहाजी राजे एका पत्रात श्री शिवाजी महाराज यांना राजपूत म्हणून उल्लेख करतात .....तुम्ही आमचं archive आणि आमचं पुस्तक ...हे संदर्भ देतात.....तुमचं पुस्तक कोणत्या इतिहासमधील आधारावर आहे .....
मराठा हे जय माँ भवानी नाही जय भवानी अशी घोषणा करतात भवानी म्हणजे जी तुळजभवानी आहे आणि महाराष्ट्राची कुलदेवी आहे. मराठा आणि राजपूत यांची रीती भाती हे खूप वेगळ्या आहेत उगाच कुठून हे संदर्भ जोडून काहीही साघु नाकात
चालुक्य, वाकाटक, सेंद्रक, कदंब, शिलाहार अजूनही पुष्कळांचा दैदिप्यमान ईतिहास विसरून आमचे मराठे लोक स्वतः चा बाप बदलून स्वतःला राजपूत म्हणवून घेतात अशा लोकांची कीव वाटते
Very true history is narrated by sir Recent research shown that bhosale belongs to south indian hoysala dynasty But shivaji maharaj created hindavi swarajya of all common man of hindus i.e. binding all community & caste of Indian society. This swaraj is established on help of all caste of hindus. The great king shivaji maharaj the great visionary Jay shivrai jay jijau
जसे आपणा सर्वांना आपण कोणत्या जातीचे/कुळाचे आहोत हे माहीत असतं कारण आपल्याला ते आपल्या वडील/आजोबांकडून माहिती असते, तसेच आजोबांना त्यांच्या आजोबांकडून, अस हे चालतच राहत म्हणून जर का राजे सांगत असतील की राजपुत होते अस ते पण येवढ्या लोकांसमोर भर सभेत भाषणात जबाबदारीने किंवा विचार करूनच आणि सत्यच सांगत असतील.
तो भाई छ शिवाजी महाराज के चार राजपूत रिस्तेदार के नाम बताव नहीं बता पाओगे क्यू कि वह मराठा हैं राजपूत लोगोका इतिहास खराब हैं इसी लिए वह दुसरो का इतिहास मे जबरदस्ती खुसने का प्रयास करते हैं लेखीन इतिहास उनके साथ नहीं
शिव छत्रपती हे मराठा होते, ज्यांच्या कुळाचा मुळात ठाव ठिकाणा माहित नाही अश्या सडक्या मेंदूच्या अवलादिनी हे असले प्रश्न महाराजांच्या बाबत उपस्थित केले आहेत, ज्या प्रमाणे छत्रपती संभाजी राजेंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, तसाच हा प्रकार आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे
नमस्कार सर माझे कूळ येवले आहे आमचे भाट तर सांगतो की आम्ही जुनागड चे असे सांगतो आणि जे सोयरिक आहे ती जाधव व पवार यांच्या सोबत आहे असे सांगतो तर तो खरे सांगतोय का काही गडबड आहे
पत्रात लिहिले आहे की आपले जातीचे मराठे लोक म्हणजे हे पत्र समोरच्या व्यक्तीला उद्देशून म्हटले आहे असे दिसून येत आहे, जसे आपण मराठीत म्हणातो समोरच्या व्यक्तीला आदराने म्हणतो ,आपल्याला (तुम्हांला),आपणास (तुम्हास), आपल्याकडे (तुमच्याकडे) उदा. १ . आपल्याकडे कोणती गाडी आहे म्हणजेच तुमच्याकडे कोणती गाडी आहे असा अर्थ होतो २. आपल्या जातीचे मराठे लोक म्हणजेच तुमच्या जातीचे मराठे लोक असा अर्थ होतो इत्यादी. आणि विशेष म्हणजे त्याच पत्रात पुढे असे लिहिले आहे की तुम्ही मराठे लोक आपले आहात, याचाच अर्थ सरळ सरळ असा होतो की महाराज या पत्राद्वारे स्वतःला मराठा मानत नाही.
तुमच्या म्हणण्यानुसार घेतलं तर पेशव्यांना पण मराठा अस म्हंटल जायचं म काय त्यांची जात पण मराठा धरायची का ?? आणि मुळात मराठा ही जात आहे का इथूनच वाद आहे मला वाटत नाही ह्यांना नीट संदर्भ समजला आहे
तो भाई छ शिवाजी महाराज के चार राजपूत रिस्तेदार के नाम बताव नहीं बता पाओगे क्यू कि वह मराठा हैं राजपूत लोगोका इतिहास खराब हैं इसी लिए वह दुसरो का इतिहास मे जबरदस्ती खुसने का प्रयास करते हैं लेखीन इतिहास उनके साथ नहीं
राजपूत हे मूळचे हून, शक या आक्रमक जमातींचे वंशज आहेत. महाराज हे मराठाच आणि महारट्ठ या बौध्दकालीन शब्दापासून महाराष्ट्राचे हे नाव होते. इथे जे राहायचे ते महारठी म्हणवले जायचे याचे शिलालेख उपलब्ध आहेत जुन्नर, अजंठा मध्ये. 🙏
प्रश्न हा नाही की महाराज स्वतःला राजपूत म्हणत होते की नाही प्रश्न हा आहे की ते सिसोडिया वंशज होते की नाही. बघायला गेले तर माझे ही पूर्वज राजस्थानचे होते. परंतु मी स्वतःला राजस्थानी म्हणून नाही घेणार. Just plain common sense.
कारण ते इतिहासात फार डोकावून पाहत नाहीत. त्यांचे एक वंशज स्वतःला बुलढाण्यात कुणबी सुद्धा म्हणत होते कारण तिथे कुणबी लोक जास्त आहेत. स्वताच्या राजकिय फायद्यासाठी जिथे पहावे तिथे स्वताच्या सोयीचे बोलतात. कागदोपत्री त्यांची जात मराठाच लावतात ते.
You have need to read full history of Marathas , his Native place is Verul {ellora}. Situated in marathwada , Maharashtra _ 431101 this is pincode for your reference
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य महत्त्वाचं आहे त्यांची जात धर्म हे महत्त्वाचं अजिबात नाही पण हेच दुर्दैव आहे की काही धर्मांध लोक फक्त महापुरुषांच्या जाती धर्म काढून समाजात तेढ निर्माण करण्याचा खेळ खेळत असतात
होय सर कारण बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की छत्रपतींचे पूर्वज महाराणा प्रताप यांच्या वंशातून आले आहेत... आपल्याद्वारे ह्या गोष्टीचा उलगडा होतोय ही फारच छान गोष्ट आहे...🙏🏻
@Ganesh Sawale नमस्ते सर आपण फार छान पद्धतीने समजावून सांगितले आहे... संपूर्ण विस्तार पुर्वक माहिती आहे आपलीं...🙏🏻 कृपया मला शिवकालीन इतिहास हवं आहे आपण मला पुस्तकांची नावे सांगू शकाल का.....🙏🏻
राजपूत आपल्या मुलींची सोयरीक मुसलमानांशी कोणताही विधिनिषेध न बाळगता करायचे आणि त्यांची इमानेइतबारे चाकरी आपली धन्यता मानायचे म्हणून त्यांची महाराजांशी आणि मराठ्यांशी बरोबरी होवू शकत नाही, शिवरायांना राजपूत म्हणने म्हणजे आपली अक्कलशुन्यता दाखवण्यासारख आहे, म्हणून राजपूत म्हणु नका आणि तुलनाही करु नका 🙏
@Ganesh Sawale सर मुळ मुद्दा असा आहे की भोसले घराण्याचे मूळ पुरुष कोण आहेत...त्यांचा विस्तार कसा आहे..आता सर जदुनाथ सरकार यांच मतं असं आहे की भोसले मुळ रुपाने शुद्र जातीच्या दख्खनच्या पठारावरील मैदानी लोकं आहेत...आता भोसले पण भरपूर घराणं आहेत..आता मराठे हे राजपुत असल्याचे सांगितले जाते.. पण मराठ्यांच्या इतिहासात शोधून पाहीले तर त्यांचे मुळ पुरुष हे राजपूत घराण्याशी निगडित आहे... एकीकडे महाराणा प्रताप यांचा वंश पुढे वाढला आणि दुसरीकडे त्याच वंशात मराठ्यांचे मुकुटमणी छत्रपती यांचा वंश वाढला ....कृपया माझ्या प्रश्नाचे अचूक समाधान करा..🙏🏻
@Ganesh Sawale सर आपले फार फार आभार..आपण फार उत्तम आणि छान अशी माहिती सांगितली आहे...मला वाटते की आपण आपले युट्यूब चॅनलवर अशी ऐतिहासिक माहिती चे विडिओ बनवायला हवे...आपण फार छान आणि उत्तम प्रकारे समजावून सांगता... पुन्हा एकदा आपले आभार..🙏🏻
आजच्या काळातही शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वापेक्षा त्याची जात काय होती आणि त्याचे कुळ काय होते ह्यावर चर्चा होते हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर जाती भेद धर्म भेद करणारे असते तर त्यांच्या पुर्वजांची नावे पिरा जी, शरीफ जी, शहा जी.असे नसते. राजपूत राजपूत म्हणून ओरडणारे लोकांनी समजून घ्यावे की राजपुतांनी पण कधीच जातीभेद धर्मभेद केला नाही.आपल्या मुलीचे लग्न मुस्लिम राजांशी लावून दिले.सामान्य लोकांना जातीधर्माच्या चर्चेत अडकवून आपला डाव साधून घेतात राजकारणी लोक.
शिवरायांच्या 21 पैकी 7 ते 8 सरदार मुळात धनगर होते आणि ते पण कितांबी जहागिरदार । सरदार निंबाजी पाटोळे। सरदार दादाजी काकडे। सरदार पांढरे सरकार। सरदार सुभानजी देवकाते सरकार। सरदार इंद्राजी गोरड ।सरदार वाघमोडे। सरदार नेमाजी शिंदे । पानिपत पर्यंत तर गिणतीच नाही । महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक होऊन क्षत्रिय धनगर कुलवतांस झाले । धनगर सरदार जहागीरदार वतनदार यांचा इतिहास मराठा नावाखाली दाबला गेलाय 🙏
विदर्भातिल एक समाजसुधारकाच्य शिक्षण संस्था चा माजी अध्यक्ष एका अध्यक्षीय भाषणत म्हणतो """ कोणी आनली ही धर्मनिरपेक्षता , आमची वर्णव्यवस्था किती चांगली, धर्म सत्ता, राज्य सत्ता, अर्थ सत्ता, हातात हात धालून चालत असते "" हे आहेत पाटिल देशमुख......
Rajput mhanje purviche kushana shaka ani hun je bauddha sanskriti islamchya akrmanantar sample te punha brahmanikaran zhale. Brahmanana islamic raje chalat hote karan tyancha kula hi baaherche hote pan chattrapati shivaji maharajanchya angat central asia che rakth navhte mhanun tyana rajputannshi sambandh zodnyacha prayatna kele gele. Jaat mhanje shevti rigveda madhe je lihile tech central asia wale raje baaki sagle shudra tyanchyasathi. Aapan ka tyani anleli jaat pratha ajun manto hich shokanti aahe 🙏
वर्ण व्यवस्था में, क्षत्रिय शब्द नहीं है बल्कि राजन शब्द है। क्षत्रिय कोई वर्ण नहीं है बल्कि मध्यकालीन उपाधी है। वर्ण व्यवस्था, का वर्णन, ऋग्वेद के दसवें अध्याय, पूरूष शूक्त में कि गयी है। जो इस प्रकार है :-- 1. ब्राह्मण - ब्राह्मण 2. राजन- राजा 3. वैश्य- व्यापारी 4. शूद्र- जनता
The analysis I think is basically flawed. 1] It is a practice to search for 'Kul vrutant' while doing big dharmik vidhis in sanatana dharma, hence the search for Maharaj's ancestorial origins. As this was first in many centuries nobody had done this in Bhosale family so all of this might had been done. 2] The reference which this esteemed historian has mentioned, you can see that the tone of the writing wasnt anyway condesending neither in words nor in spirit. So the historians view that Maharaj 'HAD to' make himself prove as sisodia seems far fetched. It seems that the notion of Bhosales being sisodia was sort of accepted at that time as a historical fact; nothing to brag or being ashamed about. Further Gagabhat's assertion that Kshatriyas of north have practice of 'Vrat Bandh' only meant that this practice was not prevalant in Marathas at that time. In what way does this mean that Gagabhat did not consider Marathas as Kshatriyas? Isnt this far fetched? Also cant anybody seem to see the bias in his words that tend to make a rift between Marathas and Brahmins? I as a Maharastrian would only consider my self Marathi, a Hindu and moreover my Shivba's 'Praja'. So please stop selling these narratives. This is seriously damaging Maharashtra!
महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार भागातपिढ्यानपिढ्या राहणारे आणि स्वतःला राजपूत म्हणऊन घेणारे, राजपूतांसारखेच आडनाव लावणारे लोक आहेत ते लोक चुकूनही मराठा तरुणाला जावई करून घेत नाहीत किंवा मराठा सून करून घेत नाहीत.
@मराठी तू खूप रांडीपुत रांदिपुत करतोय....तुझा काहीतरी प्रॉब्लेम आहे राजपूत यांविषयी....एकच उदाहरण दिले तुला त्रास झाला ....तू मला लिस्ट दिली हे बर केले मी आता चेक करतो ते सगळे......पण काही उदाहरण सगळ्यांमध्ये आहेत....कश्याला उगाच समाजाला दोष देतोस...देशभक्ती ची पण उदाहरण आहेत ती द्यायचे ना.... हिंदुमध्ये एकता पाहिजे असेल तर...नाहीतर कोणाला कोणाची गरज नाही....
@मराठी @मराठी नाही रे माझी आयडी नाही ती..... कशालया उपद्व्याप करतो...तू तरी तुझे खरे नाव टाकले आहे का ??? आयडी कोणत्याही नावाच्या असू शकतात....पवार आडनाव सगळ्याचे आहे...त्यावरून काहीही सिध्द होत नाही..........तुला माहिती नसेल ह्या जाती परक्या नाहीत बरका ...आपल्याच कुटुंबातील लोग आहेत ती...ती पण रक्ताची...तुझ्या डोक्यात किडे पडेलत ....ते काढ ...पुरातन काळी संसाराचा गाडा चालवण्यासाठी ही कामे तयार करण्यात आली...तुला माहित नसेल एका गावात पूर्वी कधीच लग्ने व्हायची नाहीत...गावातच काय आजूबाजूचे परिसर सोडून लोक लग्ने लावयची......राणी पद्मिनी ला तू काल्पनिक म्हणतोस तो तुझा प्रश्न .. झाशीची राणी माझ्या साठी आदर्श आहेत माता अहिल्या माझ्यासाठी आदर्श आहेत......जगात काय तू एकटाच आहे का तुझ्या सर्टिफिकेट गरज नाही बरका...सत्य है सोन्या सारखे चमकते ....तुझ्या सारख्या फुटक्या डोळ्याचं आम्हाला काय करायचे......लढ्न्याची, मरण्याची ,पळून जाण्याची,फितुरीची उदाहरण सगळी कडे आहेत......संभाजी महाराज यांना कोणी पकडुन दिले ??? .....पण जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्च विचार चांगली कर्म अंगिकरायची असतात... आदर्श हा चांगल्या कर्माचा घ्यायचा असतो...वाईट विचारला थारा द्यायची नसते...त्यामुळे आपण संभाजी महाराज यांना आदर्श मानतो...त्यांना पकडुन देणाऱ्यांचा नाही......
@@allinon123 तो भाई छ शिवाजी महाराज के चार राजपूत रिस्तेदार के नाम बताव नहीं बता पाओगे क्यू कि वह मराठा हैं राजपूत लोगोका इतिहास खराब हैं इसी लिए वह दुसरो का इतिहास मे जबरदस्ती खुसने का प्रयास करते हैं लेखीन इतिहास उनके साथ नहीं
@@allinon123 मराठा आणि त्या खाजपूत जाती चा काही संबंध नाही. मराठा एक मूळ महाराष्ट्र मधील जात आहे. त्याच उल्लेख सम्राट अशोक पासून आहे. चिनी प्रवासी यांच्या प्रवास वर्णनात ही मराठा उल्लेख आहे.
यासंदर्भात आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे पुरंदरच्या युद्धाच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज तहाची बोलणी करण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग यांच्या लष्करी तळावर गेले असतना मिर्झाराजेंना भावनिक आवाहन करताना आपला धर्म एक आहे असे म्हटले आहे,आपली जात एक आहे असे कधिही म्हटले नाही खरेतर शिवाजी महाराज हे जागतिक दर्जाचे मुत्सद्दी होते,जर खरोखरच शिवाजी महाराज राजपूत असते तर त्या गोष्टी चा खूप चांगला वापर केला असता.
जात?जातीव्यवस्था होती का त्यावेळी शेठ?
तुम्हाला काय म्हणायचे आहे? "जर खरोखरच शिवाजी महाराज राजपूत असते तर त्या गोष्टी चा खूप चांगला वापर केला असता"
@@Moksha31 शिवा न्हावी कोण होता? रायनाक महार कोण होता?
@@user-ub1gm5hk3z सगळ्यात आधी आणि आज पण ते हिंदू आहेत राहील तुम्ही जे उल्लेख केलाय, ती काम आहेत.मी त्याला जात मानत नाही.जात एकच आहे मनुष्य.जय शिवहिंदुराष्ट्र🙏🚩
ua-cam.com/video/1F4BnBU_TVY/v-deo.html
छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला मराठा संबोधित करतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठाच होते
योग्य विश्लेषण केले सत्यशोधक, चिकित्सक, निर्भिड,इतिहासकार इंद्रजीत सावंत सर.जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे !
धन्यवाद हा एक महत्त्वपुर्ण वाद मिटवला व स्तय जे आहे तेच समोर राहीले जय शिवराय 🧡🚩🇮🇳
रजपुत , मराठा ,धनगर ,कोळी ,माळी , मातंग = ×
हिंदू = √
tu rehne de
Shivaji Maharaj is kshatriya Maratha, Maratha is derived from the word maharathi I.e महारथी . Rajputs are kshatriya, Rajput word derived from Rajputra i.e राजपुत्र . Both Maratha's and Rajputs are kshatriya called differently in different states
महाराष्ट्रा का अपभ्रंश है मराठा ओर मराठा में रहने वांले मराठी,भाषा मराठी हुई न कि महारथी से मराठा दोनों शब्दो में कोई मेल ही नही बैठता है।
@@OFFICERMMviewsyearsagoMaratha ek jaati hai... Satvahana aur rashtrakutas ke shilalekh mein bhi unka ullekh maratha karke aaya hai
Maratha sabd mahrata se or maharata mahrathi se or maharathi sabd marathi se marathi sabse pahle
Deivgeri ke yadav ne bole the
राजपूत असो की मराठा काही फरक पडत नाही,
ते हिंदु होते आणि आमच्यासाठी कोणत्याही व्यक्तिपेक्षा पूज्यनीय आहेत,
जय हिंद l जय महाराष्ट्र l
🚩🚩🚩🙏🙏🙏
Farak padto bhau,jo itihas aahe toch sangitala pahije,saranni ekdam barobar sangitale aahe,koni kitihi bombal tari satya konihi badlu shakat nahi,hindu dharmacha aadar aahech aani maratha aslyachahi
फरक पडतो की. सावर कारला माफीविर म्हटल्यावर जो फरक पडतो.
Dusryani dilelya navache samratjan ani te pan chati badvun
@@tusharnatu8209 कुणबी समाजातील ज्या लोकांनी लष्करी पेशा स्वीकारला त्यांना मराठा म्हटले गेले आहे.
ब्राह्मण मराठ्यांना क्षत्रिय मानत नव्हते,ही वस्तुस्थिती आपण मांडली आहे.कारण आजही ब्राह्मण समाजाची खोले बाई यादव नावाच्या मराठा भगिनीला शूद्र मानते हे ज्वलंत उदाहरण आहे.पण तरीही शिवाजी महाराजांचे मोठेपण निश्चितच आहे.
शिवराय जर स्वतः मराठा म्हणत आहेत तर विषय इथेच बाद केला पाहिजे।
ह्यापेक्षा मोठा पुरावा तो काय ? साक्षात देवच म्हणत आहे !
💯💖🙏🏻
*🚩🚩🚩**#स्वराज्य** 🚩🚩🚩*
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
छश्रपति शिवाजी महाराज चाहे राजपूत हो या मराठी वो क्षश्रिय कुल गौरव है और सदैव रहेंगे जिन्होंने देश के लिए बलिदान दिया
जय हो क्षश्रिय कुल गौरव श्री मंत छत्रपति शिवाजी राजे भोसले 🔥
आणि तेच महत्वाचे आहे, त्यांचा कुळ काय वंश काय या पेक्षा ते कोणासाठी लढले आणि कसे लढले हे महत्वाचे. जय शिवराय
@@STTHistory *🚩🚩🚩**#स्वराज्य** 🚩🚩🚩*
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
राजपूत ही है, ये सब ब्रिगेड के लोग हैं l महाराज खुद को क्षत्रिय कहते हैं,महाराज जी के जन्म से पहले से भी पत्रव्यवहार मे राजपूत होने के प्रमाण है l मराठा राजपूत मे ये भेद डालना चाहते हैं l
Bro Maratha and marathi are different
@@narendrapatil1324
मैं जानता हूं पर महापुरुष के बलिदान को देखा जाता है
हम सब मिलकर एक रहे तो अच्छा होगा राष्ट्र धर्म के लिए
शहाजि राजे यांचे पत्र उपलब्ध आहे स्वतःला रजपुत मानत असल्याचे व मिर्झा राजा जय सिंग रजपुत असुन तो स्वतःच्या मुलाचा विवाह शिवाजि महाराज्याच्या मुलिशि करण्याचे औरंगजेब बादशाह ला लिहतो पुरावे आहेत ...... आपण आपलि संकुचित विचार बदलावे .
*इंद्रजित सावंत बोलले ना की राज्याभिषेका साठी शिवाजी महाराज यांनी राजपुताना शी संबद जोडले तसेच शाहजी राजे यांनी डाव ठेवला असेल आणि जयसिंग च्या खानदानानी मुघलांना पोरी दिल्यात आम्हला का नाही देणार विचार कर *मग बोल
@@user-us6hc3vq8d तुम्हाला कोणी सांगितलं इंद्रजीत सावंत इतिहासकार आहे ते .... सावांत्तना म्हणावं खरे पुरावे दाखवा . तुझा सारखेच त्यांना इतिहासकार मानतात .
@@user-us6hc3vq8daadhi original I'd ne ye mitra....😅
Aani marathe Kshatriya hote tr Shivaji Rajencha aadhi kuth hote....?
सर आपले विचार विवेचंन ऐकणे ऐक अभ्यास आहे,,आता मराठ्याचा इतिहास खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या योगदानाचे मूल्य खूप आहे,,,
तो फेकतोय ua-cam.com/video/1F4BnBU_TVY/v-deo.html
अतिशय सुंदर माहिती दिली आहे !!! असेच जनजागृती करत रहावे , हि सदिच्छा !!!!
हिंदुकुलसूर्य महाराणा प्रतापसिंहजी यांचा विजय असो🚩
जय महाराष्ट्र🚩
हिंदूंना सर्वात मोठी लागलेली कीड जातीभेद
छत्रपती शिवाजी महाराज यांचा नावे जय म्हणावेसे वाटत नाही का तुला ???
@यदुवंशी क्षत्रिय जाधवराव 👑😎 अश्या लोकांना कुत्र्याची किंमत असते
@यदुवंशी क्षत्रिय जाधवराव 👑😎 2 टक्के अरे मला सांग काम करून पैसे छापून कोण मोठं होत...तुला कुणी अक्कल दिली रे....पहिले काय business करायचे का महाराज... कामाची गोष्ट करतोय म्हणजे महाराज यांनी 350 छोटे किल्ले जिंकले मावळ्यांच्या जोरावर मग हे 100 टक्के काम झालं...अरे मग राजा विक्रमादित्य ते अखंड भारत जिंकल, सम्राट अशोक ने भारताला सोन्याची चिडीया बनवलं, मोठमोठी मंदिर बांधली मग त्यांचं काम तर शिवरायांहुन 100 टक्के पुढे आहे...मग मी अस बोलू का ते सर्वश्रेष्ठ मग तुम्हाला मिरची लागेल मग तू म्हणशील की शिवाजी महाराज ने शून्यातून राज्य निर्माण केलं तर तुला सांगतो हिंदुस्थान अनेक क्षत्रिय राजांनी , शेतकरी बांधवाणी , शून्यातूनच राज्य मोठं केलय ही सामान्य जनता होती ...त्यांच्यात एक क्षमता होती राज्य करण्याची म्हणून ते करून शकेल आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर...शून्यातून.शेतकरी ही राजा झालाय,शून्यातून ब्राम्हण ही राजा झालाय, शून्यातून मराठा ही राजा झालाय, आणि शून्यातून मराठा ही राजा झालाय..
त्यामुळे तुझं बोलण्याला काडीमात्र अर्थ उरत नाही...
महाराणा प्रतापांच जे त्या काळात कार्य होत ते म्हणजे
आपल्या प्रजेचा आपल्या राष्ट्राच, आणि त्यांनी स्वतंत्र या शब्दाला जन्म दिलाय....भारताच्या इतिहासात स्वाभिमानी राजा म्हणून ते प्रथम क्रमांकावर आहे.. नाव, आणि पुतळे कुणाचे उगाच लागत नाही...
Left lobby ची पुस्तक वाचून तुलना करून काहीच साध्य होत नाही ...मग सिकंदर तर दुनिया जिंकला मग करा तुलना महाराज सोबत...
भाऊ आपले राजे न कर्तृत्वाच्या जोरावर मोठे झालेत न राज्य वाढवून हे पहिले लक्षात ठेव...
महाराज आणि महाराणा हे माझ्यासाठी समान आहेत आणि राहतील कुणी किती ही या राजांमध्येतुलना करत असेल त्याला समज मुर्ख समजेल...थोडं ज्ञान वाढव कुठल्याही गोष्टींचा पाठपुरावा केल्याशिवाय बोलू नये..
कर्तृत्व आणि साम्राज्य यात खूप फरक आहे.
माझं तुझ्याशी वैर नाही पण विचार तू खूप खालच्या पातळीवर करतो.याच मला एक कडवट हिंदू आणि मराठी म्हणून दुःख होत....
जय महाराणा🚩
जय शिवराय🚩
@यदुवंशी क्षत्रिय जाधवराव 👑😎आमचे बंधू मीचमोठा संघटनेचे अध्यक्ष झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस शुभेच्छा🙏
@यदुवंशी क्षत्रिय जाधवराव 👑😎 विनाश कालीन विपरीत बुद्धी🙏
सर तुम्ही आज जे काही इतिहास सांगितला त्याचा पुरावा प्रबोधनकार ठाकरे यांच्या ग्रामन्य चा सद्यात इतिहास आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखीत शूद्र पूर्वी कोण होते ? या दोन पुस्तकात आहेत म्हणजे या दोन महापुरुषानी त्यांच्या पुस्तकात अगोदरच मांडून लिहून ठेवले आहेत.
mat mandane ani purava dene farak aahe
@@kushaq1173 दादा मी नेमकं काय बोललो आहे हे तुम्हाला समजलं नसेल
या आपल्या दोन महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले रायगड येथे झालेल्या पहिल्या राज्याभिषेक व त्यांच्या वंशावळी बाबत या दोन महापुरुषांनी या विषयावर त्यांच्या पुस्तकात भाष्य केलेले आहे आणि ते दोन पुस्तके तुम्हीपण वाचावे असे मला वाटते.
@@shubhamrandive445 ky nhi o sir nusta virodh karacha kahi vachan nhi, kahi nhi.. fakte virodh karta yeto. jai maharashtra 🚩
आंबेडकरांनी कुठून संदर्भ घेतले शुद्र कोण होते हे आधी बघा.आणि तुम्ही कोण आहे ते मग समजेल.😏
@@Moksha31 tumhi kothun sandharbh ghetala tumhi marathe hote koni sangital tumhala amhi ithalech hoto june hoto ani Rahu pan mahara heebahijanache raje hote tyanche hindutva he samantech bandhutech manach snmanach hot tumchyasarkh khalachya manovruttich mhanjech bhide aekbotela dharmguru mananare maharaj navate tyanche giru sant tukaram maharaj hote dusryala aevhd kami suru naye swatachipan layaki kay aahe te baghav itihas lihitana manus june granth vachunn lihit asanar babasahebana 42 degryanche dhani hote tumchya gharat baap dadni tari ghetlya hotya ka aevdhya padavya jivanat 100;000 books vachalet tyani mumbi madhye rakgruh ha bangala fakt books sathi aahe jaun bagh aayushya 2 lakh books sthul ani dhobal pramane vachalet tyani jara studuy karun bolat ja mahiti asun kahihi bolayach savay lagali aahe maratha samajala rajsthan madhye jaun bagh maharajancha itihas samjel the Great shuvaji maharaj i love raje shivanevari var kititari budhh lenya aahet jaun bagh magachya bajula samajel saty kay aahe
खूप सुंदर स्पष्टीकरण दिलं सर आपले मनःपूर्वक आभार 🙏🌹
ua-cam.com/video/0JWrkxaHVak/v-deo.html
Me Swatah Rajput a me kadhi he baghital nahi ki Maharaj Rajput hote ki Maratha ....To vishy veglay ki kolhapurche sambhaji maharaj swatahla Rajput mhantat ....tevha mala samjale ki Shree Chatrapati shivaji Raje he pure Rajput hote....
Aso....te Ek hindu Raje hote he mahtwach aahe .....Jai Shivray....Jai Shambhuraje...🚩
खर तर शिवाजी महाराज हे कुणबी मराठा होते भटानी त्यांना शुद्र मानल होत म्हणुच राज्यभिषेक नाकारला होता
This is what us needed now ,,great work sir
प्रत्येक मराठ्यांच्या घरी जे बाड - जो भाट घेऊन येतो त्यात वंशावळी मदे राजपूत कुळतून पुढील पिढ्या दाखवतात कुठे कुठे आणि कसे प्रवास करून आले. ह्या वर काय मत आहे.
एकजात भामटे आणि गोडबोले लोक असतात. म्हणूनच तर भाट म्हणतात. प्रत्येकाला ते एका राजवंशातुन आल्याचे सांगतात!
Khupach chan mahiti ahe . Ani ekach jat rajya karnyacha layak ahe ashi samaj rajputanchat ahe. Mhanje marathe rajya karu shakat nahit asa tyancha samaj ahe. Ya gairsamjala khil ghalanara data tumhi dilat. Khup chan.
Superb
काहीपण ...राजपूत यांच्यात काहीही गैर समज नाहीत राजपूत यांच्या बरोबर बराच जाती राज्य करत होत्या बरका....जसे बहमनी हे काय राजपूत होते?? सुरजमल है काय राजपूत होते ??पुशपमित्र हा काय राजपूत होता? तसेच सिख हे काय राजपूत होते? पण एक काळ असा आला की क्षत्रियत्व ची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली त्यामुळे बाकी सगळे त्यांनाच क्षत्रिय मानायला लागले...
जय महाराष्ट्र 🙏
जय जिजाऊ 🙏
जय भवानी 🙏
जय शिवाजी 🙏
पहिली गोस्ट छत्रपति राजांनी आपन जे पत्र दाखवले त्यात त्यांनी मराठी मानसे असा उल्लेख केले आहे मराठा नाही मराठी चा अर्थ होतो मराठी बोलनारे,मराठी वागनारे, मराठी पेशा,मराठी प्रदेशासाठी लढ़नारे त्यासाठी मरनारे,मराठी भाषेचे यामधे कोणतिही विशिष्ट जातीचा समावेश होत नाही म्हणजे मराठी प्रदेशातील सर्व जातीचे लोक एकत्रीत रित्या मराठी असे संबोधतात तर पत्रात राजानी मराठी लोक असे म्हंटले तर राजांना जातिवादी नव्हे तर हिंदुत्व वादी म्हणून तुलना करा अपल्याला याच्याशी काही घेने नहीं की ते राजपूत आहे की मराठा सर्वप्रथम ते हिंदुच. जय भवानी❤
छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा असा उल्लेख केला आहे मराठी नाही😂😂
Excellent information sir thank you
सावंत सर खूप सुंदर माहिती दिलीत 👌
खुप सुंदर विश्लेषण 👌👌
महाराष्ट्रात मराठी भाषा व संस्कृति असणारे राजपूत आहेत, खानदेशात अनेक गावे च्या गावे आहेत,अमरावती अकोला तसेच महाराष्ट्र पाहिला तर अनेक गावे मिळून येतील, ईतर परदेशी, गिरासे हे हिंदी काही प्रमाणात आहेत, त्यांचेशी आमचे संबंध नाहीत, तुम्ही असे का म्हणतात राजपूत मराठी नाहीत
Me pn Rajput aahe mitra...Khanhadeshat rahto
खूप छान माहिती
Sandarbhasahit dileli uttam mahiti 👌🙏
ते रजपूत व मराठ्यांच्या पुरते मर्यादित नव्हते ,देवाचा नक्कीच अवतार होते छत्रपती शिवाजी महाराज.
श्रीमान संपादक
सदर व्हिडीओ श्री संजय राऊत यांना पाठवावा म्हाजे त्यांनी श्री उदयन राजे यांना वांशवली बद्दल प्रश्न विचारला होता .त्या मुळे श्री बाबाजी राजे पासून तेश्री उदयन राजे पर्यंत वंशवेल माहिती होईल व त्यांच्या ज्ञानात भर पडेल.
जय जिजाऊ
जय शिवराय.
जय महाराष्ट्र
महाराज!! छत्रपती शिवाजी महाराज🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup divasacha prashn solve kela sir great work sir thank you expecting more videos with such evidence
छत्रपती शिवाजी महाराज मराठा होते की रजपूत,क्षत्रिय होते हा प्रश्न महत्त्वाचा नाही..
ते मराठी भाषिक होते.मराठी लोकांचे शुरवीर राजे होते.त्यांना जातील कां गुरफटवून ठेवता ?
He imp a ....
छ्त्रपतींचे शासन हेच आमचे जगण्याचे शासन त्यानीच घडविले स्वराज्य म्हणून आमच्या जीवाचे रक्ताचे मालक् छ. शिवाजी महाराज, नाव जरी घेतल् तरी आदराने झुकते मान ,
त्यांचे मावळे म्हणून घेण्यात्
आजही वाटे आम्हा अभिमान 🙏
जय छ शिवाजी जय छ संभाजी महाराज
राजपूत खुद मुघलांचे सोयरे न क्षत्रिय ना लढावू....अश्या मधे महाराजांचा संबंध जबरदस्ती ने त्यांच्याशी लावने हा निर्लज्ज पना
Kare khadkhau tula kon bol ka chh shivaji maharaj jn baddal
मुस्लिम सोबत पोरगी च लग्न लावून देणारे हे सर्व प्रथम मराठाच होते. देवगिरी चा राजा रामदेवराय जाधव (यादव) याने खिलजी सोबत उध्दात हरल्यावर सर्व प्रथम आपली मुलगी क्षेत्रपली हिचे लग्न अलाउद्दीन खिलजी सोबत लावून दिलेले आहे. मराठ्यांमध्ये जोहर प्रथा नव्हती, रजपूतांच्या स्त्रियांनी आगीत उडी मारून आत्मदहन केलेले आहे मेवाड मधे. युसुफ आदिलशाह ची बायको पुंजीबाई ही देखील मराठाच होती. त्याच पुंजीबाई च नाव पुंजी खातून असे ठेवण्यात आले होते
थोडा इतिहास पहा , भारताचा मोठा ईतिहास राजपुतांचा आहे, प्राचिन काळापासून विदेशी आक्रमण शी सामना करणारे राजपूत च होते,
Bina dokhyachya kharkutya tuha chuhaji tr muslimchya Khali vakun palaycha mulche shudra jaat kharkuti lok Gyan peltat😅😅😅
Ladhau hote tevhaach tumchi aai bahinikade musalman pahochla nahi pn apvaadat tuzhi aai rahili asel mg tu paida zhala bhitri jaticha😅
काय करावे लोकांच्या मानसिकतेला युगपुरुष कोणत्याही सामाजिक व्यवस्थेच्या पलीकडे असतात... महाराज महाराष्ट्रात जन्माला ह्यातच आपले भाग्य फळाला आले ।।। महाराबद्दल समज गैरसमज आहेत आणि राहतील...कमेंट बाॅक्स मध्ये महाराज्यांच्या पायधुळ ही होण्याची लायकी नसलेल्यानी कमेंट्स करू नयेत 🚩🚩🚩🚩
सर मी कुठं अस वाचलं की लखुजी जाधव हे स्वतः ला देवगिरी च्या यादवांचे वंशज समजायचे आणि बाबाजी भोसले पण वेरूळ चे।सत्य काय आहे।।कृपया खुलासा करावा।।आणि मुळात मराठा हा शब्द कसा आला तो जाती वाचक की स्थान वाचक हे सांगावे
महारथी महंजे मरहठे महांजे मराठा.. sathvahans च्या shilalkesk मध्ये सुद्धा उल्लेख आहे
Far sattya aani and great information thanks indrajit sawant ji great historian Abhinandan
Devanpramane pratasmaraniya ase ekach raje mhanaje Shree Chhatrapati Shivaji Maharaj. Dev Desh ani Dharmacha rakshan karanare Hindusthanche ekmev raje mhanajech Shree Chhatrapati Shivaji Maharajancha Vijay Aso. Har Har Mahadev.
Thanks for appropriate information sir.......❤
आदरणीय सर.....
तुम्ही एवढं बोलतय तर मग मला सांगा की कोल्हापूर चा शिक्का वर सुर्यवंशी धर्म रक्षक असा सांगितले आहे...मग राजपूत मध्ये च असा सुर्यवंशी आणि चंद्रवंशी प्रकार असतो .....मग दोघं ही जय माँ भवानी अशी घोषणा का देतात.....भाषेतील काही शब्द सारखे आहेत ......एका पत्रात श्री शहाजी राजे एका पत्रात श्री शिवाजी महाराज यांना राजपूत म्हणून उल्लेख करतात .....तुम्ही आमचं archive आणि आमचं पुस्तक ...हे संदर्भ देतात.....तुमचं पुस्तक कोणत्या इतिहासमधील आधारावर आहे .....
👌
Bhau whatsapp University mdhun baher yaa
Marathyan mdhe vansh, gotra , devak sagla khi sngitla jata
👌
💯
मराठा हे जय माँ भवानी नाही
जय भवानी अशी घोषणा करतात
भवानी म्हणजे जी तुळजभवानी आहे आणि महाराष्ट्राची कुलदेवी आहे.
मराठा आणि राजपूत यांची रीती भाती हे खूप वेगळ्या आहेत
उगाच कुठून हे संदर्भ जोडून काहीही साघु नाकात
तेव्हाची मराठी भाषा आणि आताची मराठी भाषा यांच्यातच खूप बद्दल दिसतोय ...म्हणून त्या वेळेसच्या पत्राचा अर्थ आता लावणे सुद्धा अवघड आहे
Thanks Sir
Proud To Be A Maratha❤🚩
चालुक्य, वाकाटक, सेंद्रक, कदंब, शिलाहार अजूनही पुष्कळांचा दैदिप्यमान ईतिहास विसरून आमचे मराठे लोक स्वतः चा बाप बदलून स्वतःला राजपूत म्हणवून घेतात अशा लोकांची कीव वाटते
चालुक्य, वाकाटक, सेंद्रक, कदंब, शिलाहार हे सगळे पूर्वीचे राजपूतच होते.
Very true history is narrated by sir
Recent research shown that bhosale belongs to south indian hoysala dynasty
But shivaji maharaj created hindavi swarajya of all common man of hindus i.e. binding all community & caste of Indian society.
This swaraj is established on help of all caste of hindus.
The great king shivaji maharaj the great visionary
Jay shivrai jay jijau
🤣
Nyi history shivaji himself told as rajput ab unke jane baad tumne unhe tamil nadu ka bana diya 😂😂
Where is evidence?
@@rdx706he never told it like that. And rajput was not a caste at that time. Any royal clan claimed themselves as rajput.
Hoysalas were themselves Yaduvanshi Kshatriyas from North India. 😂
दोनी भी भारत माता चे सपूत आहे
Shivaji Maharaj was maratha but his caste was Rajput. He clearly say this. Gaikwad who comes under maratha Empire also Rajputs of gujrat 🙏🏻
Hello sir ,,, hiroji indulkar yavavishayi detail mahiti milali tar khup madat hoil
कोल्हापूरचे Shivaji महाराजांचे वंशज स्वत: सांगतात की त्यांचे मूळ मेवाड़ च्या Shisodiya कुळात आहेत मग ते अभ्यास केल्या शिवाय बोलतात का?
ते सुद्धा त्याच शिवकालीन सभासद बखरीचा संदर्भ घेतात। जी आपण व्हिडिओ मध्ये नमूद केली आहे. पण त्या बखरीत तो उल्लेख का आहे हे स्पष्ट केले आहे।
जसे आपणा सर्वांना आपण कोणत्या जातीचे/कुळाचे आहोत हे माहीत असतं कारण आपल्याला ते आपल्या वडील/आजोबांकडून माहिती असते, तसेच आजोबांना त्यांच्या आजोबांकडून, अस हे चालतच राहत म्हणून जर का राजे सांगत असतील की राजपुत होते अस ते पण येवढ्या लोकांसमोर भर सभेत भाषणात जबाबदारीने किंवा विचार करूनच आणि सत्यच सांगत असतील.
तो भाई छ शिवाजी महाराज के चार राजपूत रिस्तेदार के नाम बताव नहीं बता पाओगे क्यू कि वह मराठा हैं
राजपूत लोगोका इतिहास खराब हैं इसी लिए वह दुसरो का इतिहास मे जबरदस्ती खुसने का प्रयास करते हैं लेखीन इतिहास उनके साथ नहीं
ते दत्तज वारस आहेत त्याचा काय संबंध नाही
@@sks1464true
Very good analysis
Sir, fakta maratha samajavisai sansodhan khri mahiti det chala
Dhnnyavad sir.
Jay shivray
शिव छत्रपती हे मराठा होते,
ज्यांच्या कुळाचा मुळात ठाव ठिकाणा माहित नाही अश्या सडक्या मेंदूच्या अवलादिनी हे असले प्रश्न महाराजांच्या बाबत उपस्थित केले आहेत, ज्या प्रमाणे छत्रपती संभाजी राजेंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, तसाच हा प्रकार आहे.
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभु राजे
पुरोगामी महाराष्ट्रात उत्तर भारतीय जातियवाद कालवून महाराष्ट्राची वाट लावून टाकली आहे. मराठी माणूस हा शुद्ध महाराष्ट्रातला आहे.
नमस्कार सर माझे कूळ येवले आहे आमचे भाट तर सांगतो की आम्ही जुनागड चे असे सांगतो आणि जे सोयरिक आहे ती जाधव व पवार यांच्या सोबत आहे असे सांगतो तर तो खरे सांगतोय का काही गडबड आहे
गडबड आहे.
this is the true history of shivaji maharaj ,
पत्रात लिहिले आहे की आपले जातीचे मराठे लोक म्हणजे हे पत्र समोरच्या व्यक्तीला उद्देशून म्हटले आहे असे दिसून येत आहे, जसे आपण मराठीत म्हणातो समोरच्या व्यक्तीला आदराने म्हणतो ,आपल्याला (तुम्हांला),आपणास (तुम्हास), आपल्याकडे (तुमच्याकडे)
उदा. १ . आपल्याकडे कोणती गाडी आहे म्हणजेच तुमच्याकडे कोणती गाडी आहे असा अर्थ होतो
२. आपल्या जातीचे मराठे लोक
म्हणजेच तुमच्या जातीचे मराठे लोक असा अर्थ होतो
इत्यादी.
आणि विशेष म्हणजे त्याच पत्रात पुढे असे लिहिले आहे की तुम्ही मराठे लोक आपले आहात, याचाच अर्थ सरळ सरळ असा होतो की महाराज या पत्राद्वारे स्वतःला मराठा मानत नाही.
Ubhe Raha rajputan kade tumchi vanshaval gheun baghu mulgi detat ka tumhala. Haklaun lavtil
Jase hindit aap kunala respect mhanun mhanla jaata tasa aaple mhanayche chatrapatin chya kaala var banlele movie serial baghitle nahi vatta aadarane shabad vapayche
तुमच्या म्हणण्यानुसार घेतलं तर पेशव्यांना पण मराठा अस म्हंटल जायचं
म काय त्यांची जात पण मराठा धरायची का ??
आणि मुळात मराठा ही जात आहे का इथूनच वाद आहे
मला वाटत नाही ह्यांना नीट संदर्भ समजला आहे
तो भाई छ शिवाजी महाराज के चार राजपूत रिस्तेदार के नाम बताव नहीं बता पाओगे क्यू कि वह मराठा हैं
राजपूत लोगोका इतिहास खराब हैं इसी लिए वह दुसरो का इतिहास मे जबरदस्ती खुसने का प्रयास करते हैं लेखीन इतिहास उनके साथ नहीं
बाबाजी राजे भोसले के एक पूर्वज का नाम बता दे फिर...
Maratha cast nahiye branch aahe
Ekdam masta information
राजपूत हे मूळचे हून, शक या आक्रमक जमातींचे वंशज आहेत.
महाराज हे मराठाच आणि महारट्ठ या बौध्दकालीन शब्दापासून महाराष्ट्राचे हे नाव होते. इथे जे राहायचे ते महारठी म्हणवले जायचे याचे शिलालेख उपलब्ध आहेत जुन्नर, अजंठा मध्ये. 🙏
राजपूत हे वैदिक क्षत्रियांचेच वंशज आहेत
@@kshatriyapanot mention rajput in vedas
मराठी.🚩🙏
Jai Shivaji Maharaj 🚩
Jai Maharana Pratap🚩
Jai Maharashtra🚩
Jai Rajputana🚩
Aak Maratha lakh maratha 💥
Suar Pratap mugalput
प्रश्न हा नाही की महाराज स्वतःला राजपूत म्हणत होते की नाही प्रश्न हा आहे की ते सिसोडिया वंशज होते की नाही. बघायला गेले तर माझे ही पूर्वज राजस्थानचे होते. परंतु मी स्वतःला राजस्थानी म्हणून नाही घेणार. Just plain common sense.
Mag tula म्हणायचे chatrapati ne hi tuzya sarkha swatala rajput म्हणवला नाही आपल्या वाटेने तेच dusrayan च्या बाबतीत तसच का
🙏🙏🙏
प्रतापसिंह महाराज बंदी केले बाजीराव ने त्या बद्दल माहिती द्या सविस्तर
विठ्ठल रामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ग्रंथात मराठा व महार हे ज्ञातीबांधव आहेत असे म्हटले आहे.यावर आपणास काय वाटते?
सर, छान माहिती दिली धन्यवाद. परंतु प्रत्येक पिढीत काहीच्यात किडा वळवळतो .
त्यांचे वंशज स्वता सांगता की राजपूत यांचे वंशज आहोत
कारण ते इतिहासात फार डोकावून पाहत नाहीत.
त्यांचे एक वंशज स्वतःला बुलढाण्यात कुणबी सुद्धा म्हणत होते कारण तिथे कुणबी लोक जास्त आहेत.
स्वताच्या राजकिय फायद्यासाठी जिथे पहावे तिथे स्वताच्या सोयीचे बोलतात.
कागदोपत्री त्यांची जात मराठाच लावतात ते.
@@krishna_raj9331 ते काही असो कोण आपली जात बदलून सांगत असेल तर त्याच्या पेक्षा लाचारी काय
सावंत आणि भोसले सम्नध विषयी वीडियो बनवा
*🚩🚩🚩**#स्वराज्य** 🚩🚩🚩*
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
धर्म वीर , धर्म रक्षक मराठा समाज 🚩
#जय जय श्री राम
Why not found native village of shivaji maharaj in maharastra sir..please explain
You have need to read full history of Marathas , his Native place is Verul {ellora}. Situated in marathwada , Maharashtra _ 431101 this is pincode for your reference
@@vishalwadkar3261 why native village of maharaj igonore??
And which book is mention maharaj native village is verul
@@NIL586Aमहाराष्ट्र शासनाच्या चौथीच्या अभ्यासक्रमात आहे ते. जाऊन वाच.
@@krishna_raj9331 मी 1989 चौधीला होतो त्यावेळी तर पुस्तकात नव्हते..
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य महत्त्वाचं आहे त्यांची जात धर्म हे महत्त्वाचं अजिबात नाही पण हेच दुर्दैव आहे की काही धर्मांध लोक फक्त महापुरुषांच्या जाती धर्म काढून समाजात तेढ निर्माण करण्याचा खेळ खेळत असतात
होय सर कारण बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की छत्रपतींचे पूर्वज महाराणा प्रताप यांच्या वंशातून आले आहेत... आपल्याद्वारे ह्या गोष्टीचा उलगडा होतोय ही फारच छान गोष्ट आहे...🙏🏻
@Ganesh Sawale नमस्ते सर आपण फार छान पद्धतीने समजावून सांगितले आहे... संपूर्ण विस्तार पुर्वक माहिती आहे आपलीं...🙏🏻 कृपया मला शिवकालीन इतिहास हवं आहे आपण मला पुस्तकांची नावे सांगू शकाल का.....🙏🏻
@Ganesh Sawale धन्यवाद सर 🙏🏻 जय भवानी जय शिवराय 🧡
राजपूत आपल्या मुलींची सोयरीक मुसलमानांशी कोणताही विधिनिषेध न बाळगता करायचे आणि त्यांची इमानेइतबारे चाकरी आपली धन्यता मानायचे म्हणून त्यांची महाराजांशी आणि मराठ्यांशी बरोबरी होवू शकत नाही, शिवरायांना राजपूत म्हणने म्हणजे आपली अक्कलशुन्यता दाखवण्यासारख आहे, म्हणून राजपूत म्हणु नका आणि तुलनाही करु नका 🙏
@Ganesh Sawale सर मुळ मुद्दा असा आहे की भोसले घराण्याचे मूळ पुरुष कोण आहेत...त्यांचा विस्तार कसा आहे..आता सर जदुनाथ सरकार यांच मतं असं आहे की भोसले मुळ रुपाने शुद्र जातीच्या दख्खनच्या पठारावरील मैदानी लोकं आहेत...आता भोसले पण भरपूर घराणं आहेत..आता मराठे हे राजपुत असल्याचे सांगितले जाते.. पण मराठ्यांच्या इतिहासात शोधून पाहीले तर त्यांचे मुळ पुरुष हे राजपूत घराण्याशी निगडित आहे... एकीकडे महाराणा प्रताप यांचा वंश पुढे वाढला आणि दुसरीकडे त्याच वंशात मराठ्यांचे मुकुटमणी छत्रपती यांचा वंश वाढला ....कृपया माझ्या प्रश्नाचे अचूक समाधान करा..🙏🏻
@Ganesh Sawale सर आपले फार फार आभार..आपण फार उत्तम आणि छान अशी माहिती सांगितली आहे...मला वाटते की आपण आपले युट्यूब चॅनलवर अशी ऐतिहासिक माहिती चे विडिओ बनवायला हवे...आपण फार छान आणि उत्तम प्रकारे समजावून सांगता... पुन्हा एकदा आपले आभार..🙏🏻
After fighting with sword ...he doesn't require Gagabhatus certification
💯
इंद्रजित सावंत सरांचे पुस्तक शिवछत्रपतींची वंशावळ हे पुस्तक वाचावे
Sagale Hindu ahet 🚩Ani Bharat che Bhumitra ahet 🙏
🙏
आजच्या काळातही शिवाजी महाराजांच्या
कर्तुत्वापेक्षा त्याची जात काय होती आणि त्याचे कुळ काय होते ह्यावर चर्चा होते हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर जाती भेद धर्म भेद करणारे असते तर त्यांच्या पुर्वजांची नावे पिरा जी, शरीफ जी, शहा जी.असे नसते. राजपूत राजपूत म्हणून ओरडणारे लोकांनी समजून घ्यावे की राजपुतांनी पण कधीच जातीभेद धर्मभेद केला नाही.आपल्या मुलीचे लग्न मुस्लिम राजांशी लावून दिले.सामान्य लोकांना जातीधर्माच्या चर्चेत अडकवून आपला डाव साधून घेतात राजकारणी लोक.
शिवरायांच्या 21 पैकी 7 ते 8 सरदार मुळात धनगर होते आणि ते पण कितांबी जहागिरदार । सरदार निंबाजी पाटोळे। सरदार दादाजी काकडे। सरदार पांढरे सरकार। सरदार सुभानजी देवकाते सरकार। सरदार इंद्राजी गोरड ।सरदार वाघमोडे। सरदार नेमाजी शिंदे । पानिपत पर्यंत तर गिणतीच नाही । महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक होऊन क्षत्रिय धनगर कुलवतांस झाले । धनगर सरदार जहागीरदार वतनदार यांचा इतिहास मराठा नावाखाली दाबला गेलाय 🙏
Nemaji shinde मराठा होते.
@@krishna_raj9331 नेमाजीराजे शिंदे जातीवन्त धनगर होते त्यांचं गाव अंजनडोह जिल्हा सोलापूर आहे
Most hve common ancestory hence have similar surnames like..
Chauhan.. Chavan
Solanki... Salunkhe
Panwar... Pawar
Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay 🙏
मराठे बहुजन नाही याचे भान ठेवावे.
मैं राजपुत, बुद्ध भगवान को मानते हैं,पर हम बहुजन नहीं है
Amhi bahujan nahi...
Hindu aahot 🚩
विदर्भातिल एक समाजसुधारकाच्य शिक्षण संस्था चा माजी अध्यक्ष एका अध्यक्षीय भाषणत म्हणतो """ कोणी आनली ही धर्मनिरपेक्षता , आमची वर्णव्यवस्था किती चांगली, धर्म सत्ता, राज्य सत्ता, अर्थ सत्ता, हातात हात धालून चालत असते ""
हे आहेत पाटिल देशमुख......
Maharajanchya mrutuvar ek episode kara....
मराठे कास्टिस्ट जरूर आहेत, त्यानी शिवाजी संभाजी शाहू महाराज याना बाजूला सारूण,ब्राह्मण्यवाद स्वीकारला
Ithe bramhan kuthun ale tumchi aai amchyach pashi ka yete kayam
बुद्धीमत्ता दाखवुन दिली 😂
बर तुम्ही इथे सांगितल्या पेक्षा एक बैठक छ.संभाजी महाराज यांच्या सोबत घ्या आणि त्यांना सांगा कि तुम्ही कोण आहे ते म्हणून.. आणि ते सर्व live घ्या..
Tyana swatachya itihasachi vyavasthit mahiti nasentar te bolel tech Satya samajnar ka
Mag te chukicha aasla tari
Saheb kolhapur che Sambhaji Raje swatha Sangtat ki Maharaj Sisodia wanshatle hote Mahanun.
Te ka ase Sangtat.
एकदम बरोबर माहिती दिली
Rajput mhanje purviche kushana shaka ani hun je bauddha sanskriti islamchya akrmanantar sample te punha brahmanikaran zhale. Brahmanana islamic raje chalat hote karan tyancha kula hi baaherche hote pan chattrapati shivaji maharajanchya angat central asia che rakth navhte mhanun tyana rajputannshi sambandh zodnyacha prayatna kele gele. Jaat mhanje shevti rigveda madhe je lihile tech central asia wale raje baaki sagle shudra tyanchyasathi. Aapan ka tyani anleli jaat pratha ajun manto hich shokanti aahe 🙏
Tu kharach bhari naav निवडलं स्वतःच.... मोगांबो....
🙏🏼🚩
Pahile rashtrakut ( Maratha) ale ani nantar te Rajasthan la gele ani tithe rajput mhanun established zale
महाराज स्वतः ल राजे मानत होते आज ही प्रत्येक मराठा कुठे राजे लावतो? राजे सिसोदिया वंशी होते. आणि सर्व अठरा पगड जाती एकत्र मराठा होते आहेत.
Video पूर्ण बघ. थापा मारू नको.
सर्व जाती मराठा माहीत.
मराठा separate जात आहे.
✅
वर्ण व्यवस्था में, क्षत्रिय शब्द नहीं है बल्कि राजन शब्द है।
क्षत्रिय कोई वर्ण नहीं है बल्कि मध्यकालीन उपाधी है।
वर्ण व्यवस्था, का वर्णन, ऋग्वेद के दसवें अध्याय, पूरूष शूक्त में कि गयी है। जो इस प्रकार है :--
1. ब्राह्मण - ब्राह्मण
2. राजन- राजा
3. वैश्य- व्यापारी
4. शूद्र- जनता
बरं ते इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांना General of Hindoo Forces म्हणतात ते मान्य आहे का सावंताना?
The analysis I think is basically flawed. 1] It is a practice to search for 'Kul vrutant' while doing big dharmik vidhis in sanatana dharma, hence the search for Maharaj's ancestorial origins. As this was first in many centuries nobody had done this in Bhosale family so all of this might had been done. 2] The reference which this esteemed historian has mentioned, you can see that the tone of the writing wasnt anyway condesending neither in words nor in spirit. So the historians view that Maharaj 'HAD to' make himself prove as sisodia seems far fetched. It seems that the notion of Bhosales being sisodia was sort of accepted at that time as a historical fact; nothing to brag or being ashamed about. Further Gagabhat's assertion that Kshatriyas of north have practice of 'Vrat Bandh' only meant that this practice was not prevalant in Marathas at that time. In what way does this mean that Gagabhat did not consider Marathas as Kshatriyas? Isnt this far fetched? Also cant anybody seem to see the bias in his words that tend to make a rift between Marathas and Brahmins? I as a Maharastrian would only consider my self Marathi, a Hindu and moreover my Shivba's 'Praja'. So please stop selling these narratives. This is seriously damaging Maharashtra!
Kshatriya kay fakt rajasthn mdehch hote kay. Baki state madhe kshatriya nawate ka..mhanje ahom , chalukya yadav chol he sgle kon hote
Ahom aani chalukya he Rajput ch aahet mitra😅
Te marathacha ahe ❤️💯
ua-cam.com/video/1F4BnBU_TVY/v-deo.html
👌👌👌👍👍👍👍
Shivrai .he.Maharashtrache.RAJE..aahet.He.mahatvache.
महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार भागातपिढ्यानपिढ्या राहणारे आणि स्वतःला राजपूत म्हणऊन घेणारे, राजपूतांसारखेच आडनाव लावणारे लोक आहेत ते लोक चुकूनही मराठा तरुणाला जावई करून घेत नाहीत किंवा मराठा सून करून घेत नाहीत.
@मराठी तू खूप रांडीपुत रांदिपुत करतोय....तुझा काहीतरी प्रॉब्लेम आहे राजपूत यांविषयी....एकच उदाहरण दिले तुला त्रास झाला ....तू मला लिस्ट दिली हे बर केले मी आता चेक करतो ते सगळे......पण काही उदाहरण सगळ्यांमध्ये आहेत....कश्याला उगाच समाजाला दोष देतोस...देशभक्ती ची पण उदाहरण आहेत ती द्यायचे ना.... हिंदुमध्ये एकता पाहिजे असेल तर...नाहीतर कोणाला कोणाची गरज नाही....
कशाला काही पण उपदव्याप करता....प्रतेक समाजात ही प्रथा आहे ..तुमच्या समजाला दुसरा समाजाचा जवायी चालेल का ???
@मराठी @मराठी नाही रे माझी आयडी नाही ती..... कशालया उपद्व्याप करतो...तू तरी तुझे खरे नाव टाकले आहे का ??? आयडी कोणत्याही नावाच्या असू शकतात....पवार आडनाव सगळ्याचे आहे...त्यावरून काहीही सिध्द होत नाही..........तुला माहिती नसेल ह्या जाती परक्या नाहीत बरका ...आपल्याच कुटुंबातील लोग आहेत ती...ती पण रक्ताची...तुझ्या डोक्यात किडे पडेलत ....ते काढ ...पुरातन काळी संसाराचा गाडा चालवण्यासाठी ही कामे तयार करण्यात आली...तुला माहित नसेल एका गावात पूर्वी कधीच लग्ने व्हायची नाहीत...गावातच काय आजूबाजूचे परिसर सोडून लोक लग्ने लावयची......राणी पद्मिनी ला तू काल्पनिक म्हणतोस तो तुझा प्रश्न .. झाशीची राणी माझ्या साठी आदर्श आहेत माता अहिल्या माझ्यासाठी आदर्श आहेत......जगात काय तू एकटाच आहे का तुझ्या सर्टिफिकेट गरज नाही बरका...सत्य है सोन्या सारखे चमकते ....तुझ्या सारख्या फुटक्या डोळ्याचं आम्हाला काय करायचे......लढ्न्याची, मरण्याची ,पळून जाण्याची,फितुरीची उदाहरण सगळी कडे आहेत......संभाजी महाराज यांना कोणी पकडुन दिले ??? .....पण जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्च विचार चांगली कर्म अंगिकरायची असतात... आदर्श हा चांगल्या कर्माचा घ्यायचा असतो...वाईट विचारला थारा द्यायची नसते...त्यामुळे आपण संभाजी महाराज यांना आदर्श मानतो...त्यांना पकडुन देणाऱ्यांचा नाही......
@@allinon123 तो भाई छ शिवाजी महाराज के चार राजपूत रिस्तेदार के नाम बताव नहीं बता पाओगे क्यू कि वह मराठा हैं
राजपूत लोगोका इतिहास खराब हैं इसी लिए वह दुसरो का इतिहास मे जबरदस्ती खुसने का प्रयास करते हैं लेखीन इतिहास उनके साथ नहीं
@@allinon123 मराठा आणि त्या खाजपूत जाती चा काही संबंध नाही. मराठा एक मूळ महाराष्ट्र मधील जात आहे. त्याच उल्लेख सम्राट अशोक पासून आहे. चिनी प्रवासी यांच्या प्रवास वर्णनात ही मराठा उल्लेख आहे.