Lakshvedhi | अखेर लागलीच की चौकशी ?
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #marathi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #ayodhyarammandir
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharas...
What'sapp Channel : www.whatsapp.c...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
जेसीबी कुठून आणले होते
Tuzaa bapakun
@@SurajShivajamchya bapa kade jcb nahit re. Aste tar dile aste mag chaukashinasti zali
Tuzya mammi kun@@SurajShivaj
तूझ्या मा च्या नवऱ्यानी दिली होती
दहशवादी जरांगेची आहे
कवी कुलभूषण म्हणतात...
" एक शिवाजी न होता तो
न काशी होती ना मथुरा
सुंथा होती सबकी "
या आपल्या जाणत्या राजाने 18 पगड जातीला एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. देश धर्म आणि संस्कृती चे रक्षण आणि पुन्हा स्थापना केली. या आपल्या दिव्य राजाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. म्हणून भावांनो सर्व काही विसरून आपण गुण्यागोविंदाने एकत्र राहू आणि फक्त हिंदू म्हणून जगू...
आंदोलक भविष्यात संदीप कर्णिक साहेबांची सुद्धा जात काढणार याबद्दल मला पूर्ण खात्री आहे.
मराठा प्रतिनिधी बालबुध्दी आहे का?
बारामतीच्या करामती महाराष्ट्राला कळणार 😂😂😂😂😂😂😂😂
मराठे एवढे आडाणी आहेत का?कि जरांगे सारखा नेता त्यांना मान्य आहे का?
मनोज अडाणी, समाज नाही
मनोज जरागे पाटील अडाणी नाही
तूम्ही ज्याला अडाणी म्हणताय त्याने आता सगळ्यांना पळायला लावलेय यातच समजा.
No😂😂
@@dilippatil3909 shudh fasvnuk
ज्यानी सरकारी नुकसान केली त्याची चौकशी करा कठोरात कठोर शिक्षा करा ह्या पुढे आशी हिंमत करणार नाही
आता जरांगेचा खरा चेहरा समोर येईल
जरागेची चौकशी झालीच पाहिजे
आमही मराठा आहोत पण आमही सगले बारा बलुते दार समाज मिलुन आमही हिन्दु आहोत मनुन आमचा जरागे ला पाठीबा नाही
जातीपातीत तेढ निर्माण झाला या जरांग मुळे, कायदा सुव्यवस्था चे प्रश्न निर्माण झाले
छगन मुळे जातीय तेढ निर्माण झाली नाही का?
ही तेढ कमी होणार नाही!
अगदी खरं आहे.
येवदा खर्च होत आहे येवढ़ा पैसा येतो कुठुन हे विचारा
चुपचाप आंदोलन कराव शिव्या देतात का मग
उपोषण करून पाय कोठून कसं धूपट निघती ती..... कळेल
@@dnyaneshwarkadam4545झेपत नव्हतं तर कशाला केलं मग
तारक साहेब एसटीबस आमदारांची घर ही काय उन्हामुळे जळाली का? एस आय टी चौकशी केली पाहिजे
आंदोलनाची धास्ती घेतलेल्यांनी षडयंत्र रचून डाव साधला छक्या पक्क्यांनी भ्रस्टचार्यांनी...
सरकारची पहिली चूक म्हणजे जरांगे ला डोक्यावर उचलून धरणं... आता तो जड चाललाय..
शिंदे साहेबांनी खुप लाड केला... अत्ता जड जात आहे... पण हळू हळू मार्ग निघेल
@pratapnand8260
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस आरक्षणाच्या संबंधित निर्णय घेतले होते तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पण तुम्ही असेच म्हणाल का? जय भीम.
@@ravib1872महार समाजाची सामाजिक परिस्थिती मराठा समाजावर आली आहे का,?
100% Sarkarka Jhad Zhalaya.Rogha Paksha Ilaj Bhayenker.
भरकटलेले आंदोलन,
दिशा बदलली,
आरक्षण मागणी पण,
इतर समाजाला शिव्या देणे योग्य नाही,
चौकशी त्वरित करा, आणि तात्काळ कारवाई करा. फक्त नौटंकी करू नका.😊
Bap ahe jarage patil
@@SurajShivajpapyache pitar. Lokanchya joravar dumdati suru ahe
नौटंकीच करणार
😮
तिकडे जाणारे भ्रष्ट नेते 24 कॅरेट सोने झाली,
अगोदर भ्रष्ट नेत्यावर एसआयटी लावा
जे सरकारच्या जवळ अवतीभवती
आरक्षणात वाटेकरी आले म्हणून राग यतोय काय😊😊😊
जरांग्यानेच आदेश दिले होते दगडफेक व जाळपोळ साठी.
तुझ्या,,,,,,सल्या.बेखुब.
जरांगे पाटलांची नार्को टेस्ट करा. मग सर्व कळेल.
तेलगीची नार्को टेस्ट केली होती पण त्याचे रिपोर्ट बाहेर आले का?
फडणवीस ची पण करा
@@santoshbarde6096हे सुध्दा बाहेर येणार नाही. पण एस आय टी ला का घाबरता.
चौकशी छगन भुजबळ आणी बाकी सगळ्यांची झाली पाहिजे या सरकार मध्ये बसलेत यांची पण होऊदेत. मराठा समाज 100% जरागे साहेबांचा सोबत आहे
यह लोग तो कोशिश नहीं करेंगे सच बोल रहे हो भरवारी उनका भी मत चाहिए ना इसलिए धर्म को जरा थोड़ा नहीं मिलेगा सच है तो जनता खड़ीरहेगी उनकी कृपा कैसे लगेगी अपने विचार गरीब उसके पास क्या है
आखेर काकांच्या करामतीने रंग आणलाच
Ataa yedyana kon sangnaar 😂😂
Sampurn Maharashtra e ekda tharvile pahije 12matikarana kayamch ghari basavave
ज्या गुन्ह्याच्या घचौकशी करीता SIT लागली आहे त्याबद्दल च भाष्य करावे. गोहाटीला कोण गेले ,कोणत्या मार्गाने गेले , परत येऊन काय केले हा विषय चर्चेला घेतलेला नाहीय.आताचा विषय आंदोलनाचा आहे. त्यावरच बोलावे. विषयांतर करुन फाटे फोडू नयेत.
अगदी बरोबर
ह्याला राजकारणच करायचं होत तर समाज, आणि जनतेत विष कालवायची गरज नव्हती
True 😂😂
@@vsjanghale3156समाजाविरुद्ध बोलला म्हणजे दुकान चांगलं चालत असे समजून वागणारे दुकानदार चित पट महाराजांच्या काळात विरोधी लधनाऱ्यांच्याच ऑलादी 😅😂🤣
सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी
सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आडाणी माणसाची चाटणाऱ्यांची संख्या काही कमी होतं नाही.😂😂😂
खुपच चाटे
कोण आणि कीती मराठे आहेत या जरांगे सोबत या आंदोलनाला पैसै कोणी दिले हे शोधा
Tu dile ka
@@vishaldeshmukh-vu3wqआम्ही दिले.पण त्याला प्रश्न विचारा एकदा ज्यांनी देऊ शकत नाही म्हणाले त्यांची ऊर्जा दिसली.
आरे समाज आहे जरांगे दादा बरोबर आहे.
तळवे चाटणारे फक्त राजकीय असतात.
मी का देऊ जाळपोळ करण हे कुठल्या आंदोलनात बसत लोकशाही मार्गाने करा.
खरंच दम आहे जरांगे पाटलांमध्ये कोणी सोशल मीडियावर कमेंट च्या माध्यमातून बोलतात कोणी मीडियाच्या माध्यमातून जरांगे पाटलावर टीका करतो. तरीपण पाटील कणखरपणे उभा आहे.
SIT झालीच पाहिजे,ह्याची फाटली आहे आता सत्य बाहेर येणार म्हणुन. त्यामुळे हा आता सरकार ला शिव्या देतोय
या छपरी मिथुन ला आत घेऊन याच हागायच बंद करा
😂😅
😂😂
आंदोलनाबद्दल किंवा आरक्षणाबाबत आमच काहीच म्हणण नाही पण ते जे काही बरळत होते ते संतापजनक होतं जातीवाचक बोलणे
फक्त फडणवीसांनाच टार्गेट करणं हे ठरवून केलेल होतं
छगन हाके लक्ष्मण तिथं कोई तरी ते काढायचे भाषा करत होते, मग?
जातिवादी जरांगे
@@nandu5431ym
जरांगेने महाराष्ट्र अस्थिर केला
अगदी बरोबर आहे
जरांगे चा अतिशहाणापना नडला,काहीही बोलणे सरकारला शिव्या देत महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली याला कायदा सोडणार नाही
सर्व सामान्य माणसाला फार त्रास झाला
पोलीस.हे.कायदाने.इमादारीने.काम.करतात.यावर.अनय.करूनये❤❤❤
तारखं साहेब जारांगे म्हणाला या सरकारचा मायचा चिना अश्या शिव्या दिल्या अजून शिव्या दिल्या त्या बदल काय
आतापर्यंत 58 मोर्चे निघाले ते खरे मराठा.. हा फक्त जातीवाचक भाषा, शिवीगाळ एखादा समाज टार्गेट करतोय 3 मिनिटात एक समाज संपवतो.. अरे काय चाललय हे महाराष्ट्रात.... लोक घरात असताना त्यांचे घर जाळणे हे असे आंदोलन असते का?? सरकारने खुप लाड पुरवले त्यांचे.. अती तिथे माती..95 टक्के समाज खुश आहे जे आरक्षण दिले त्यात....
अगदीच बरोबर.
जरांगे हा मराठी समाजाला लागलेली एक प्रकारची किड्स आहे
पोलिसांवरील दगडफेकीचे समर्थन करणार का ?
आंतरवालीत शांततेत चालु असलेल्या आंदोलकांवर माता भगिनींवर लाठीचार्ज गोळीबार हे पटतंय का
जागे पाटील फक्त मराठा लाख मराठा
नाही कोणीही समर्थन करत नाही परंतु
आंतरवालीत महिला भगिनीं वर लाठीचार्ज गोळीबाराच समर्थन करणार का
@@rameshwarbhosle758aadhi tumchi dangal fekle
जरागे ने दगडफेक जालपोल दंगली घडवून आनलि आहे
जाळपोळ करणे रस्ता रोको करून लोकांना त्रास देणे हे जर सैविधानिक असेल तर मग कमाल वाटते तारक भाऊ
ऐतिहासिक आंदोलन शांतीचे मारेकरी बदनाम करीत आहे.अन मराठ्यांना शस्त्र उठविण्यासाठी उक्सावत आहे.पण,सामाजिक तोडफोडीचा प्रयत्न मराठा आंदोलनकर त्यांना भिक घालणार नाहीं 😂😅 शक्य तोवर💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽
पवार चे समर्थक आहे मनोरंजन पाटील 😅😅😅😅
मनोरंजन 😀😁😁😂
😂😂😂😂😂
आणि मी तुझ्या मायचा नवरा आहे😂😂😂
फडणवीस अशोक चव्हाण अजित पवार यांचे समर्थक आहेत😂😂
@@avinashss4072he tuze papa Aahe
मराठी लोकांमध्ये जातीभेद करून महाराष्ट्र अस्थिर करायचा प्रयत्न केलाय. सरकारने आधी लोटांगण घालायचेच नव्हते. आता तरी strict व्हावे.
अनाडी नेता लाभला तर असच होतं
शहाणे नेते खोलून मारतात त्याचं काय?
😊 km un
सेंट परसेंट हॉपलेस आदमी
@@dnyaneshwarkadam4545 tumchi marli ka 😂😂😂
Just gappa baslele leader produser ahet
Jarange la rag व्यक्त करायचे काहीही कारण नाही..
आधी आत टाका याला...
नक्कीच सत्य बाहेर येऊ ध्या याच्या बोलण्याने आम्ही मराठ्यांची नाचक्की होत आहे
समाजाला टार्गेट कुणीच करत नसते,प्रश्न आहे समाजाच्या आड लपण्याचा
ज्यांनी कुणीही सरकारी संपत्ती जाळली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
💯🔥👍
सरकार ने कठोर भूमिका घेतली पाहिजे
बाबा बुलडोझर 😂
Yes. 100 %
Vasuli jarange पाटील कडून सुद्धा झाली पाहिजे..कारण याला ते जबाबदार असून ते वारंवार गुन्हा मागे घ्या असे का म्हणत आहे.
विरोधी पक्ष व आंदोलन कर्ते सत्तेवर असलेल्या भाजपावर संविधान सुरक्षित नाही असा कांगावा करत जनते समोर मुद्दा उपस्थित करतात,
मग जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू केले तेव्हा पासून नेत्यांना गावबंदी सुरू केली आहे आणि ते आजपर्यंत सुरू आहे,हे कायद्याला व संविधानाला धरून आहे का?
तारख साहेब पवार - ठाकरे यांच्या सत्ता काळात आंदोलन का नाही झाले होते ....?
डोक्याला गुलाल लागु देणार नाही
म्हणजे निवडनुकाच की !!!!
यातच सर्व उत्तरे आली आसे वाटत नाही काय ???
हे आरक्षण साठी अंदोलन नाही.राजकारण आहे.
जरांगे ची भाषा संविधानिक होती का
जळालेलया बससेची पूर्ण किंमत जरांगे कडून वसुल करा गरीब मराठा पोराना भुर्दंड नको
मराठी माणसाच कळत नाही भारतीय जनता पक्षनको
जारांगे कुटून देणार... सगळी जमीन विकून टाकली आहे...
मराठा समाजावर वेल आली तर 100 बसेस पण देतील सरकार ला... आता सरकारी संपत्ती म्हणजे तरी काय. आमचंच रक्त पिऊन उभी केलेली संपत्ती आहे
🙏✋✋ शेतकऱ्यांनो सावध व्हा✋🛑
(सरकार )हे प्रश्न सोडवा आधी...
वेळ असेल तर नक्की वाचा
(आणि मला नाही वाटत की रोजंदारी, कष्टकरी,हातावरील लोक , चांगली नोकरी नसलेले लोक मध्यमवर्गीय यांची पण परिस्थिती शेतकरी राजा पेक्षा वेगळी असेल.)
2013 मध्ये मी कापूस 7500/- रुपये क्विंटल रुपये प्रमाणे विकला होता आणि 2023 ला कालच मी कापूस 5900/- रुपये प्रति क्विंटल विकला आहे... 2001 मध्ये कांद्याला 5000 /-रुपये बाजार भाव होता परंतु आज त्याच एका क्विंटरला बाजार भाव आहे फक्त 500 रुपये क्विंटल शेतकरी मरणार नाही मग काही जगेन ?
एक एकर मध्ये कांद्याचे पीक घेण्यासाठी साधारणता 1 लाख 20 हजार रुपये खर्च येतो आणि उत्पन्न फक्त भेटते 62,500 शेतकरी का आत्महत्या करणार नाही ? कमीत कमी कांद्याला 8 ते 9 हजार रुपये क्विंटल बाजार भाव पाहिजेच तेव्हा शेतकरी जगेल.विधानसभेत आणि लोकसभेत जे आमदार खासदार निवडून जातात ते कशासाठी?
याचा जाब आमदार आणि खासदार यांना विचारले पाहिजे .🔸पूर्ण भारत देशातून MSP RATE कानूनन कायदा मागणी आहे. 🔸कर्जमुक्तीची मागणी आहे .🔸स्वामीनाथम कमिशन शिफारस लागू करण्यात यावी.🔸भाजप गव्हर्मेंट लागू करत नाही. हे शेतकऱ्याचे प्रश्न विधान सभा आणी लोकसभेत तुम्ही मुळीच मांडतांना दिसत नाही. 😡मग तुम्ही निवडणुकीच्या वेळी मत मागू नका. 🔸शेतकऱ्याचा माल आला म्हणजे भाव कसे पडतात आणि शेतकर्यांचा माल संपला की भाव कसे ताकदीने वाढतात लय भोळा आहे हो आमचा शेतकरी त्याची थोडी दया येवु द्या .🔶 ! राज्यामधील आणि केंद्रामधील मंत्री, कृषिमंत्री अजिबात शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही आणि ते कुठे दिसतही नाहीत.
भारत भरचे आमदार +खासदार साहेब जबाबदार आहे .🔸फरक इतकाच आहे 2013 मध्ये डिएपी 560 रुपया ला एक बॅग होती आज 1900 रुपया ला एक बॅग आहे, तेव्हा कापूस वेचणी मजुरी 3 रुपये किलो होती आता 15 रुपये किलो आहे मजूर तेव्हा 400 रुपया ला गॅस भरत होता आज आज 1200 ला झालाय...2013 ला ट्रॅक्टर ट्रॉली रोटर मशिन सह सहा लाखात सहज बसून जात होते आज तेच संपूर्ण सेट घेतला तर 14 लाख लागत आहे तेव्हा मिळणार 15000 चा बैल आज 75000 हजाराच्या झालाय, आधी 50,000 मिळणारी मोटासायकल ज्या वर लोक 58 रुपये लिटर पेट्रोल टाकून गावो गावी चहा पावडर , भांडी, कपडे, कुल्फी, भेळ असे काही विकून उदरनिरवाहासाठी दोन पैस कमवत होते .आज तिचं गाडी 1,20,000 वर नेऊ ठेवली शेट ने आणि तिचे पेट्रोल 110 वर गेलं... साधारण एकंदरीत कोणतीच गोष्ट सोपी नाही ठेवली. इतका टॅक्स जुजबी कर वसुली का देशात एकंदरीत पहिल्या गेला तर शेतकरी 20 रुपये किलो ने गहू विकत आहे तोच गहू दुकानदार 50 रुपये ने विकत आहे असे धान्य चा काळा बाजार जोरात सुरू असून तरी अँधभक्त मुंग गिळून गपप आहेत.🔸2013 ला सोयाबीन 7000 रुपये क्विंटल होती तरी तेल 60 रुपये होते आज पण सोयाबीन 4000 रुपये क्विंटल आहेत आणि तैल 145 रुपये लिटर काय चालेले आहे . देशात त्या तुलनेत शेती मालाच्या भाव का नाही वाढत आहे ? शेताला लागणार तर सर्वच खर्च दुप्पट झाला आहे.सर्वसामान्यांना 99 रुपयाचा रिचार्ज परवडणारा असतो पाचशे रुपयांमध्ये करून ठेवला आहे आणि दिवस 28 च देतात/ वरचे 2 दिवस नाही आणि 5 पटीने रेट वाढवून ठेवलेले, गरीब कसा रिचार्ज करेल? आणि कुठे आहे तुमचे डिजिटल मेक इंडिया?,
सर्व ठिक आहे ज्या प्रमाणे शेतातील लागणाऱ्या सर्व वस्तू चे भाव ज्या तुलनेत वाढलं आहे त्याच प्रमाणे शेतातून निघणाऱ्या मालाचे भाव सरकारी यंत्रणा ने दिले तर बरं होईल किमान शेतकरी जगू शकणार नाही तर पेपर वर आणि गूगल वर दाखववे लागेल शेतकरी नावाची एक अश्या पद्धतीचे जमांत भारतात अस्तित्वात होती.
🙏आज खऱ्या अर्थाने समाजकारण चे समर्थन करण्याची गरज निर्माण झाली आहे... भरमसाट कर गोळा करून महागाई वाढले आहे. त्यातून निर्माण होणार सर्व पैसा शहरात लावला जात आहे ... परंतु आज ही 60% जनता खेड्यात आहे 60% अर्थ व्यवस्था ही कृषी आधारित आहे त्याचा शिवाय शक्य नाही... शहरात बिना कामाचे मेट्रो मोनो बुलेट ट्रेन, करोडो रुपयांची संसद, पुतळे, मंदिरे उभरण्या पेक्षा देण्या पेक्षा
खेड्यात चागल्या दर्जा चा शाळा, दवाखाने, शेती आधारित नवीन बियाणे - प्रक्रिया उद्योग - निर्दोष विक्री व्यवस्था उभारणे गरजेचं आहेत.
खेड्यातील लोक ज्या सहज प्रमाणे आपल्या एकूण उत्पन्न चा भागातून दान धर्म मदत करतात त्यात कित्येक मंदिर उभे राहू शकतात परंतु खेड्यातील लोक ना जिवंत पणी मारून खोट्या अफवा पसरवून सोशल मीडिया वापर करून जात धर्म शेजारील देशाच उल्लेख करून निव्वळ देश विकल्या जात आहे ...
गप्प बस रे बाबा.. आमचं आमचं काय लावलंय.. बाकीचे लोकं टॅक्स भरतात की??..
पाटलाची भाषा नका वापरू @@sudhirandre4524
जरांगे पाटील यांची रावणाशी तुलना करुन रावणाचा अपमान केला आहे
गुन्हे मागे घेऊ नको यांना चांगलाच धडा शिकवा आंदोलन म्हणजे जाळपोळ नव्हे
काबाडकष्ट गोरगरीब जेवनाचे बील 86 लाख उपोषण मनमौज्याच.
जरांगे चा मास्टर माईंड तारक असावा व त्याचा बाप वेगळाच आहे
लवकरच चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी
😊
00@@ShahajiTakale
काकांची करामत आहे
चौकशी करा व तत्काळ कारवाई करा.
जंरागे बोले, सरकार ना डोले तरच खर .
जरांगे चे,गोड,फादर कोन, जाहीर,करा
बैल मेला आणि झोपा केला,,,,
आम्हाला वाटत होतं खरं आमचा नेता आता उदयास आला पण ते अज्ञानी निघाला
Tarakji तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे की जारांगे पाटील चौकशीला जाणार की नाही बाकीच सांगता कशाला उत्तर दया
बेताल वक्तव्ये, भरकटलेले आंदोलन, अवाजवी किंबहुना अशक्य मागण्या, करणे या सगळ्या चाली अंगाशी येत आहेत. जरांगेचा बोलविता धनी कोण आहे, सूत्रधार कोण आहे, याचा छडा लावण्यासाठी चौकशी होणार, हे नक्की होते!
या तारकची अगोदर नार्को चाचणी आवश्यक फारच पकपक करतोय .
नार्को चाचणी छगा बगाची अन नाकात बोलनाऱ्यांची झालीच पाहिजे.
जाती जातीत तेढ निर्माण करणारा
जरांगे व त्यांच्या कंपूला मी स्वतः मराठा असुन समर्थन देत नाही व कधीही देणार नाही.कारण ते मराठा समाजाचे आडून एका राजकीय पक्षाचा एजेंडा राबवित आहे.
पवार साहेब पुरस्कृत.
Barobar
तू खंडणी असला तरी समाजासाठी बेरड असावा नक्कीच?
@@rajendrawakchaure2957 काडीकराची फुतारी फुक्या, चपटी 🍾 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर बसून आया बहिणी वरून शिव्या देणारा शिवार्डा.
@@mangeshkhairnar5669😊 भी तुम
जरागे हे स्वतःचे स्वार्थासाठी समाजास वाढीस धरतो आहे किंवा पैसा जमा करतोय काय याची चौकशी का करू नये
तारक साहेब काय बोलते त्यांनाच आधी कळत नाही तर ते दुसऱ्याचे उत्तर
जरांगे पाटील सत्य आहेत. शिवाजी महाराज की जय 😂😂😂
अति शाहाना त्याचा बैल रिकामा , जरंगेच्या पाथीमाघे तोच मराठा आहे जो शरद पवार चा कार्यकर्ता आहे,
लै खरय हे
@@sanjayshirsikar3506जरांगे पाटील यांचे शिवाय मराठा कोणालाच मोजीत नहीं मग तो दाढीवाला असो की नाडीवाला 😂😅😂.आता कस्स ज.पाटील म्हणतील तस्स 👌💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽🔱🔱🔱🔱🔱💪🏽💪🏽💪🏽💪🏽
जरांगेना फालतू मध्ये मिडिया ने डोक्यावर घेतले.
जरांगे म्हणजे म्हातर्ड्या बैलाचा बोलका बाहुला हेच सत्य
ऊर्जा सायबा सारखी!
खाज मन्या सारखी!
जिरवावी देवेंद्र सारखी!
जरांगेला चौकशीला बोलवलं की हा मागून किडे करेल, समाजाला भडकावून देईल.. कायदा आणी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शंका आहे
आता तरी ते शक्य नाही कारण त्यांना पुरुन उरेल असे लोक आहेत 😊
कुछ नहीं होगा इस जरंगे के पीछे लोग थे लेकिन अब नहीं है
यह आदमी मुझे केजरीवाल जैसा लगता है इसकी सूरत की तरफ देखो किसी गुनहगार जैसी इसकी शक्ल दिखती है
@@satishbodhaleकेजरीवाल ने मोदी को दिल्ली से हटाया, जारांगे मोदी को महाराष्ट्र से भागायेग
शंका रस्त आहे.
कोणत्याही समाजाला टारगेट करायचा प्रश्नच उद्भवत नाही... देशात हजारो जाती आहेत एकाच जातीचे तुंतून सारखं सारखं वाजवू नका.. चौकशी होऊन जाऊ द्या चौकशीला सामोरे जा जनतेला पण समजलं पाहिजे कुठे पाणी मुरतंय ..
अल्प जिविंचा बहुसंख्याकांच्या वर केला जाणारा अन्याय जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा गुन्हा आहे.अन त्यासाठी काहिभू भार कुऱ्हाडीचे दांडे भाड खाऊ इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचाच प्रयत्न करीत आहे.पण ते नगण्य सिंदळीचे पप्रवाहातून बाहेर फेकले जाऊन वेगळीच कौम...
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून शिव्या देतो मुर्खपणा म्हणावा लागेल
होय तुम्ही मराठी पण सोडा आदि
शपथ घेऊन पु्र्ण करत नाहीत त्याच काय
उपोषण करा मग कळेल शिव्या का द्यावा लागतात
@@krishnashinde4869माफी मागून लपून बसलाय बारामतीचा एजंट,,कोणी नाही ह्या बेवड्यासोबत
Tula fakt br shivya dislya jalka
आता लागलीकी चौकशी
समाज विघातक शक्ती नश्ट झालीच पाहिजे..जरांगे म्हणजे समाज नव्हे
आरे तारक तुम्ही पण पेसे घेऊनच आंदोलन करता ना
जरांगे ना राजकारणात यायचं होतं तर समाजाला वेठीस धरायच कारण काय
भुजबळ शेंडगे वडेट्टिवार वगैरेंचे बोलविते धनी कोण
आता एकदमच हे सगळे कसे गायब झाले
फक्त 50 कोटी रुपयांमध्ये 161 एकर जमीन अख्खा चालू स्थितीतील साखर कारखाना विकत घेतला۔ अरे किती लुटणार आहात गरीब मराठा शेतकऱ्यांना ? किती फसवणार आहात गरीब मराठा शेतकऱ्यांच्या मुलांना ?
निरंजन डावखरे साहेबांनी सरकारची बाजू मांडून समाजाकडे अन्याय करू नये संविधानाचा अधिकार सगळ्यांना आहे सगळ्यांना उपोषण करण्याचा अधिकार आहे त्यामुळे डावखरे साहेबांनी मराठी समाजावरती कुठल्याही अन्याय करू नये आणि मराठी समाजावरती टीका करून कुठलेही आंदोलनात वंशाच्या माजवलेला नाही मराठी समाजाने हे लक्षात ठेवावे
राजकारणी लोकांना सगळ माफ का ? जनतेला काहीच हक्क नाही का?
जरागे मुळे महाराष्ट्रात मानसात मानुस नाही राहिला
या जरांगेंचे खुप लाड झाले याला आता समज द्यायची गरज आहे
मराठा आंदोलन राहिले बाजूला जरा अंगाने बघाल तर हे काकासाठी केलेले आंदोलन झाले
पोलीसांना खायला प्यायला घातलेले पण हा माणूस तारक काढतोय हा कसला सामाजिक कार्यकर्ता निषेध जय महाराष्ट्र
ह्या लोकांना फक्त ग्रहमंत्रीच टार्गेट करायचे आहे
मग हॉ टे लाच बिल 87 लाख कस
हा तारक जरागेंचा कूञा आहे पाळेला
समाज उभा राहाणार नाही
फडतूस नेता याची चौकशी होऊन योग्य कारवाई व्हावी.
सरकार कडून काही गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी सरकार सोबत वारंवार चर्चेच्या फेऱ्या करून मार्ग निघत असतो
सतत सरकार विरोधात शिव्या देवून बदनाम केले जाऊन मागण्या मंजूर होत नसतात
आतापर्यंत झालेल्या घडामोडींचा निष्कर्ष म्हणजे फक्त फडणवीस यांना बदनाम करणे आणि सरकारला अडचणीत आणणे. आतापर्यंतया मराठा तरुणांचे वाटोळे झाले ते काल परवा झाले नाही. शरद पवार यांनी मराठी समाज मागासलेला नाही आणि त्यांना आरक्षणाची गरज नाही हे स्पष्ट सांगितले आहे. त्यानंतर शरद पवार यांचाच पक्ष जास्त काळ सत्तेवर होता मग त्यांनी पुढे मराठी समाजासाठी कोणती तपश्चर्या केली? युती सरकार असताना आरक्षणाबाबत जास्त हालचाली वाढल्या परंतु मविआ सरकार आल्यावर सर्व ठप्प झाले. बरे जरांगेच्या मतानुसार भाजप हद्दपार झाले आणि मविआ सरकार आले तर मराठा आरक्षण मिळणार का❓ मिळणार मग आतापर्यंत 58 मोर्चे निघाले होते ते कशासाठी? मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हणणारे उद्धव ठाकरे आरक्षण देणार का❓ तर उच्च न्यायालयात फडणवीसांनी टिकवलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी मविआ सरकार ने काय प्रयत्न केले?
तू का जात नाही चर्चा करायला सरकारबरोबर🚩🚩🚩
सरकारचा छगन आहे तिथं
जरागे मुळे जालना बीड मध्ये जास्त जाती वाद झाला
तारक ची पहिली sit करा
किती माया कामवाली त्याने
आम्ही पण मराठा आहोत he जरागे ला सांगा आम्ही त्याच्या पाठीशी नाही
आम्ही पण मराठा आहोत आम्हाला हे हिंसक आंदोलन मान्य नाही .आरक्षणाचा आभास निर्माण करून महाराष्ट्रात हिंसाचार ,अशांतता ,जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे कारस्थान जरंग्याच्या माध्यमातून एका राजकीय पक्षाने केले आहे हे स्पष्ट दिसतंय .आता निवडणुकीत पैसे कमवायचा हेतू ही असावा हे लक्षात येते .
त्याला स्वतः चे भागवून घ्यायचे होते.निव्वळ छपरी होता तो,आपण येडे ठरलो त्याने आपल्याला पळवले, दमवले अन् पैसे ही कमावले.आपल्यालाच मातीत घालून
शरद पवार एकदा असे म्हणाले होते की मला क्रिकेट खेळातील खुप काही करता येते ते म्हणाले होते की मी टाकलेली गुगली कुणालाही ओळखता येत नाही राजकारण खेळातील गुगली मनोज जरांगे च्या रुपात तर टाकली नाही ना अशी शंका येते आहे
पोलिस कधीही नियम बाहय लाठीचार्ज करणार नाहीत अगोदर दगडफेक झाली असणार पोलिस दगडफेकीत जखमी झाले असून पोलिस स्त्रिया ही जखमी झाल्या आहेत त्या मुळेच लाठीचार्ज झाला असावा
फडणवीस ये चालते आहे मराठी माणसाना
@@KotwalPrakash-h1o हो का नाहो चालणार ?? ब्राम्हण आहे म्हणून ?? का जातीभेद करता दादा
मराठा आरक्षण याला कोणाचाच विरोध नाहीये, पण बरामतीचा करामती सोडून, बाकीच्या सगळ्यांना नेत्यांना खालच्या भाषेत शिवीगाळ करने, अरेतुरे ची वारता करने, obc च्या कोट्यातून देने, मुस्लिमांना पण देने... सांगेसोयरे यांना पण देने, असा हट्ट पकडून सरकारला धारेवर पकडने, ह्या सगळ्या प्रकारची चौकशी होने गरजेचे आहे
तुम्ही जे १६% टक्के आरक्षण आमच घेत आहे ते परत करा सर्व भांडनच मिटून जाईल साहेब
सर्व सामान्यांना फारच त्रास झाल
याची चौकशी होईल पण त्याचा आव्हाल समोर येईल ?
मी मराठा आहे पण मी या चुकीच्या गोष्टीला समर्थन करत नाही
😊😊😊😊
अगदि बरोबर
सिंचन घोटाळा करणारांना उपमुख्यमंत्री पद अर्थमंत्री पद देऊन शिक्षा केली
सदन घोटाळा करणार्यांना मंत्रीपद देऊन शिक्षा
आदर्श घोटाळा करणारा खासदारकी
खुप छान
७०% कोटींचा घोटाळा करणार्यांना अर्थमंत्री उपमुख्यमंत्री पद
सदन घोटाळा करणारांना मंत्री पदाची
हे पटतंय ना
एकदम बरोबर
@@rameshwarbhosle758जोपर्यंत करामती म्हताऱ्याच्या सोबत होते तोपर्यंत कसं गोड गोड वाटत होतं, आणि बीजेपीसोबत गेले की कशी 🔥🔥🔥 लागली
स्वताच ठेवायच झाकून व दुसऱ्याच पहायच......? डॉ सुदर्शन भलतेच भरकटतायत
जरांगे यांनी फारच घाई केली, स्टेप बाय स्टेप जायची गरज होती, आज हेच झाल पाहिजे अस होत नाही. सगळ्याचा विचका झाला,
चौकशी ला जारांगे जातील का ते सांगितले नाही डॉ तारखं यांनी
Right
SIT ; POINTS IN COVERAGE 1ज.नी बोललेली भाषा कुणाची?
2.महाराष्ट्र पुरोगामी, सर्व जातीपाती एकत्र नांदतात, Samaja distribution ?
3.जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक मार केला प्राणघातक हल्ला आहे.?
4.आमदारांची घरे जाळली?
5.महामार्गावर जाळपोळ कट
6.फडणचं नाव घेत शर पदाची पहिली प्रतिक्रिया?
SIT ; POINTS IN COVERAGE.
जरांगे येणार नाही. गाव गोळा करून चौकशीसाठी जाईल.
जेसीबी के नंबर निकाल के उनको जप्त करो