Lakshvedhi । दहा टक्के हवे आणि ओबिसीतून पण हवे ?
Вставка
- Опубліковано 19 вер 2024
- #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #marathi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #ayodhyarammandir
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharas...
What'sapp Channel : www.whatsapp.c...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
EWS, SBC, NT, SC, ST मधून मागितले तर आश्चर्य वाटू नये...
😂बरोबर
मी एक मराठा आहे आणि मी स्नेहा ताईच्या मतांशी सहमत आहे.
🙏🙏🚩🚩
आरक्षण मिळणार @@snehataigaonkar4947
जरांगे चे कमिटी मधील लोक फार अभ्यासू नाहीत असे दिसून येते
जरांग्या डोक्यावर पडलाय वाटत
याचा माज ऊतराव लागेल 😂😂
माज तर त्याने राजकारणी लोकांचा उतरवला आहे, 😅😅
जरांगे साहेब डोक्यावर नाही पडलेले तुझं डोक्यातलं गुडघ्यात गेले असं मला वाटते बाकी तू समजून जा आणि माज उतरवायला एकदा घरच्यांना सांग हा बाळा दुधू पे लहान आहेस अजून तू
Are Sagle arakshan gaya pn saglyajaminibahujajananchya navikara
Nit bolare harmkhorano
Bus zali re faltugiri kiti hasval 😂😂😂
कुणबी यांना आगोदर आहे. त्या साठी GR काढण्याची गरज नाही. फक्त कुणबी चे प्रमाणपत्र घ्यावे.
8 लाख income paryant far तर 15टक्के EWS karav. Jar he Manya nahi jhal tar. Manya jhal tar उत्त्तम .
नोंद नसताना कुठुन द्यायच
Mag,aatach,nav tey 10 takke y n
@@anantm930😂बफि
OBC मधून आरक्षण पाहिजे तर
' एक मराठा लाख मराठा ' असा बोलण्यापेक्षा
' एक मराठा मागासलेला मराठा ' असं बोललं पाहिजे 🤔
यांना आरक्षण फक्त BJP कडूनच घ्यायचे आहे . कॉग्रेस , राष्ट्रवादी यांनी 70 वर्ष राज्य केले पण त्यांच्या कडे माघण्याची यांची औकात नाही व त्यांची पण देण्याची औकात नाही ...
लै लै भारी बोललात राव 🎉
भारी बोलले भाऊ😊
उद्धव ठाकरे यांच्या काळात बघितले आपण
Brobar bolle bhau
हा काका चा डाव आहे आपण सत्तेत राहणार नाही म्हणून हा सगळा उबाठा तुतारी व इतर सर्व विरोधकांची भूमिका आहे पण यांना महाराष्ट्रातील जनता चांगला धडा शिकवेल
प्रसाद यांना आरक्षण जरांगेना नकोय ,त्याचा नेता गोंधळ घाला निवडणूका जिंका हाच त्यांचा हेतु
बापाची पेंड आहे का सगळेच पाहिजे.😮😮
कदाचित हीच भाषा समजेल.
Ek kamkara 100 takkeghya pn sagla7/12 garibanchyanavane kara
आता सरकारनेच याला धुडकावले पाहिजे नाहीतर अजून कळस होईल परत परत याला मिडिया आणि प्रिंट मीडिया ने सुद्धा दुर्लक्षितच केले पाहिजे.
सरकार तुमचे आहे का?
स्नेहा सारखी ताई या चर्चेत घेतली खूप छान विश्लेषण आणि अभ्यासू बाकी सर्व राजकारणी
जय शिवराय भाऊ 🙏🚩
यापुढे जरांगे याने रस्तारोको अंदोलन केले तर त्याला जेलमध्ये टाकावे. खुप झाले अता.
👍👍👍👍👍
मुलांना दगडफेक जाळपोठ हानामाऱ्यात लूटपाट मधी नादी लावू नका . त्येंचे गरीब आई बाबा उस तोडीचे काम करून मुलांना शिकवीतात . मुलांवर केस नाही लागली पायजे . पुढल्या शीक्षण नोकरीत अडथळा नको .
आपला। शनपना। शिकंऊ। नका। आमला। ऊबीशि। मधुन। पाहेजे
ओबिसि तुन आरक्षन मिळनार नाही जयभीम जय जोती जय भीम भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा सर्वांनीच एकत्र यावे जय महाराष्ट्र
ह्याला मध्ये घ्या.. भूमिका सतत बदलत आहेत.... हाकलून दिले पाहिजे यांना
एकाच समाजाला मराठा म्हणून आणि ओबीसी मधून आरक्षण पाहिजे महाराष्ट्रात फक्त मराठा नाही अठरापगड जातीजमाती आहेत.
हा डाव रोहित पवारांचं आहे त्यांचे आजोबा कांहीं केलं नाही मगं शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या आजोबांच्या पुढेचे निघाले त्यांची दुखरी नस आहे
हम नही कर पाये दुसरो करके क्रेडिट लेंगे. यह दु:खदायी है.
💯💯💯
स्नेहा ताई बरोबर बोलतात
मराठा हा मराठा च राहणार
आम्ही मराठे आहोत मराठेच राहणार
बरोबर
कुणबी जात प्रमाण पत्र मिळाल्यावर मराठा कसे
मग ओबीसी मधून आरक्षण कसे मागता, तुम्हाला जातीचा तोरा पण मिरवायचा आहे आणि मागास जातीला मिळणारे लाभ पण पाहिजे. इतर जातीच्या तुलनेत मराठा समाज स्वताला खूप उच्च समजतो. पण लाभ मिळवण्यासाठी सामाजिक स्वास्थ्य खराब केले जरांगेने.
त्यावेळी पवार केंद्र सरकार मध्ये होते. त्यांना का नाही विचारलं नाही?
ब्राह्मण, मराठा, ओबीसी मध्ये वाद निर्माण करण्यासाठी च हे आंदोलन सुरू आहे
जरांगेने मराठा समाजाची राजकीय आणि सामाजिक खूप हानी केलेली आहे
आमच तर खायच दुसऱ्याच्या ताट ओढून खायच आता नवीन कायदा आला आहे दोन वर्षाची शिक्षा आहे भिकारी सुद्धा स्वाभिमानी असतो
या जरंग्यामुळे स्थानिक ठिकाणी जातीय तेढ निर्माण होऊन बसली आहे
जरांगे ने मराठा समाजाला स्वार्थी आणि लालची बनवुन टाकले आहे.
आता जरांगेला ओबीसीतून दिलं तर ते नंतर एस सी, एस टी तून देखील मागतील.... अवघड आहे.
लाथो के भूत बातोसे नही मानते जरंगेला हीच भाषा कळेल
जरांगेला या जन्मी ओबीसीतुन आरक्षण शक्य नाही मिळालं तर तिसरं आश्चर्य असेल😅
57 लाख पुरावे मिलाले आहेत
@dhond😂खर आहे रात्री मधये नोदी लयाirampanhalkar
जरांग्या आता बावचळला आहे आणि त्याच्या सोबत असलेले लोक सैरभैर झाले आहेत 😂
मुलांना दगडफेक जाळपोठ हानामाऱ्यात लूटपाट मधी नादी लावू नका . त्येंचे गरीब आई बाबा उस तोडीचे काम करून मुलांना शिकवीतात . मुलांवर केस नाही लागली पायजे . पुढल्या शीक्षण नोकरीत अडथळा नको .
सगळेच आरक्षण द्या मराठ्यांना....ews,obc, sc, st, vjnt .... मराठा समाज खूप गरीब आहे हो....दलीत आहे, मागासवर्गीय आहे....सगळाच त्यांना देऊन टाका...मराठा वगळता महाराष्ट्रातील सर्व जाती उच्चभ्रू, गर्भ श्रीमंत आहेत
मग सगळ्यांचच आरक्षण रद्द करा.! अंबेडकरांनी फक्त दहा वर्षासाठी आरक्षण सांगीतले होते. सर्वांचेच आरक्षण काढून टाका..!
S. C. मधून मराठा ना आरक्षण देता येत नाही का, घटने त तशी तरदूत करावी.
@@SARKAR-24 kuthe lihlay, savidhan vach 10 varshach arakshan fakt rajkarnat Ani tehi SC/ST sathi. 2020 la ajun 10 varsh wadhvale
Magaslele aahet
PrakashA.barober aahet
Te sath detil
आम्ही आमच्या हक्काचे च घेणार
शेवटी हातात गाळच मिळणार आज जे मिळतेय कदाचित उद्या मिळेल की नाही सांगता येत नाही.
मताचे राजकारण करु पाहणाय्रा राजकारणी यांचा करेक्ट काय्रक्रम होणार
जातीय जनगणना झाली पाहिजे.....
दीर्घकाळ सत्ता भोगली, सत्ता लुटली गेली, कमाई भरपूर केली , प्रस्थापित राजकीय, आर्थिक, सरकारीनोकरी, इ. सर्वच ठिकाणी मराठयांची जन्मजात पिढ्ान्पिढ्या आहेत महाराष्ट्रात.
मोरे याला काय विचारता काय हि राष्ट्रवादी पक्षाचे आहे
70 वर्ष कोठे गेला होता
ओ सी मधुन द्या आणि आम्ही एक आहे म्हणाचे
आता ग्रामसेवक पण दखल घेत नाही मंत्री आणि मुख्यमंत्री दखल घेणं आणि लक्ष देतील हे मनात पण नाही आणलेलेच बरे... कारण तो विषय गुंडाळून ठेवलाय.
हे आरक्षण मागणी फक्त नाटक आहे हे आम्हाला कळल आहे
जरांगे वर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी
ओबीसी तून केळ घ्या❤❤
घंटा घे
समान नागरिक कायदा सरकारने लागू करावा.
संगिता ताई, समान नागरिक कायद्याचा अन आरक्षणाचा दुर दुर पयंत काहीही सबंध नाही .
समान नागरी कायद्या काय सांगतो बघा ताई
सर्वच आरक्षणाचा फेरविचार करावा व त्याअगोदर जातीनिहाय जनगणना व सर्वेक्षण केले पाहिजे. तसे कोणाला कीतीही मिळाले तरी कोणाचेही समाधाण होनार नाही.
जयभीम ओबीसी मुस्लिम दलीत भावानो .जातीवादी जंरागे.
जरांगे सारखा माणुस जाती-जातीत फुट पाडुन राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
दोन्ही कडुन आरक्षण बापाची इस्टेट आहे काय?
आम्ही खानदानी मराठी आहोत आम्हाला ओबीसी व्हायचं नाही
खर तर सर्व क्षेत्रांत आरक्षण मिलिले पाहिजे. उदाहरणार्थ महाराष्ट्रच्या क्रिकेट टिम मध्ये आरक्षण असावे, एस्टी मध्ये आरक्षणाच्या प्रमाणात प्रवासी असावेत.आणि सम संख्ये मधेच प्रवासी घ्यावेत.म्हणजे आरक्षण दिले जाईल त्या आरक्षण पूर्ती शिवाय एस्टी बस सोडू नये. रस्त्यावर माणसाच्या वर फिरताना आरक्षणाच्या प्रमाणात लोक संख्या असावी त्यापूर्तते शिवाय लोकांनी चालू नये. पोलिसानी त्यामध्ये लक्ष घालावे अन्यथा वाहतूक बंद करावी.हायवेवरुन वाहने आरक्षणा प्रमाणे असावीत. विमान प्रवासात आरक्षण असावे, त्यांच्या पूर्तते शिवाय विमान उड्डाण करु देऊ नये.मुले जन्मासाठी आरक्षण असावे म्हजे १० जन्मामध्ये सहा आरक्षण प्रमाणात असावे असे अने क बाबतीत मा गणी करता येईल त्यासाठी आमरण उपोषणाचा आणि शिव्या आंदोलन जरांग्यानी चालु करावे.
सर्व जातीचे आरक्षण काढून मराठा समाजाला द्यावे म्हणजे ज्या रंगाचे समाधान होईल
ज्याला हिंदी चा येक शब्द। बोलता
येत नाही तो 12 वी शिकलेला !!
आरे जारांगे भक्तांओ खरे तर बोला
उच्च शिक्षित आणि तदज्ञ मराठा समाजाने एकत्र येऊन हा आरक्षणाचा प्रश्न सोडविला पाहिजे.जरांगेचया नादी लागू नये.
किती रंग बदलतो हा माणुस याचा मराठे बधुनां आरक्षणच मिळुच द्याचच नाही हाच हेतु आहे का काय जरांगेच्या मनात
Jarange ला मराठा आरक्षण चे काही ही घेणे देणे नाही उसका राज्यात अशांत कसी निर्माण करण्या ची याची धाव पळ चालू आहे आता मराठा समाजाचे लक्षात आले आहे
Nahi saheb ji aisi sirf baat karake kuch fayada nahi hai , Maratha samaj ke dusare log khulake snheha Tai ki tarah samane kyu nahi aa rahe hai ,fir ye dogalapan kyu ? Matlab kunbi to OBC me pahale se hi hai lekin garajwant maratha ko jo reservation diya wo bhi milane nahi dena hai aisa kuch prasthaapit Maratha leader ka kahana to nahi hai ? Isiliye unke ishare par Jarange patil to nahi chal rahe hai ? 😂😂😂😂😂
चार-चार प्रवर्गामध्ये आरक्षण मागतात लाज कशी वाटत नाही रे तुम्हाला..
मुळात मराठवाड्यात कुणबी नोंदीच नाहीत.आहे तो मराठा सुप्रीम कोर्टानुसार मागास ठरत नाही.मग कुणबी आणि मराठा एकच जात आहे अस म्हणता येत नाही..त्यामुळे विनाकारण आम्ही कुणबी आहोत म्हणून जबरदस्तीने ओबीसीत घुसण्याचा प्रयत्न करू नये.
सगळा देश मागास करुन.... सगळयांना आरक्षण द्यावं.....😂😂😂😂
बाबासाहेब यांनी १० आरक्षण दिले आता ७० वर्ष झाली.... बाबासाहेब असते तर त्यांनी आरक्षण बंद केले असते
आरे गरीब ओबीसीला बरबाद करू नका. दलीत मुस्लिम ओबीसी सोबत आहोत
जरांगेची एसआयटी चौकशी व्हायलाच पाहिजे.
शिवछत्रपती मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील ❤
आरक्षण जरांगेने मिळवून दिल नाही तर त्याला शिव्या घालणार की त्याच्या पायाशी लोळण घेणार?
पक्क टिकतय म्हणून कुठूनही मागणार असेल तर दुसऱ्याचे ओरबाडून घेण्यात कसली धन्यता मानतात क्षत्रिय,लढवय्या असा मोठा समाज..आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत दुमत नाही पण किती ठिकाणाहून आणि किती पाहिजे , हे ठरवून घ्या..
जरांगे साहेब यांच एकच विषय आहे कि जनतेला चांगल सरकार पाडुन घराने शाही चे गुलाम करायला भाग पाडायचे आहे हे मराठ्यांनी धेनात ठेवावे
माकडानो सदावर्ते च स्टेटमेंट बघा
मराठयांना आरक्षणाची गरज नाही. त्याना आरक्षणाची गरज असती तर 70 वर्षात त्यांचे मराठा मुख्य मंत्री होते. केद्रात सुद्धा त्यांची सत्ता होती त्यावेळी त्यांनी आरक्षणाची मागणी आता सारखी लावू धरली नाही. आणि त्याच्या मराठा मुख्य मंत्री यांनी दिली नाही त्याच्या मुख्य मंत्री ला वाटले आपले मराठा प्रगत आहे ्यांना आरक्षणाची गरज नाही. त्यामुळे त्यांनी सुद्धा आरक्षणाच्या मागणीकडे फारसे गांर्भियाने पाहिले नाही मराठ समाज एकदम खायला महाग झाला 2014 साली ब्राह्मण मुख्य मंत्री झाल्यावर मग मराठा खडखडाट जागा झाला. की आपल्याला आरक्षण पाहिजे. त्यावेळी 54 आंदोलन झाली. त्याच्यानंतर 2019 मध्ये मराठा समाज एकाएकी एकदम श्रीमंत, प्रगत झाला. सगळ्या मराठा समाजाला धन सापडले कि काय त्यांनी आरक्षणासाठी एकही मोर्चा काढला नाही. 2019 साली उद्धव ठाकरे नाममात्र मुख्य मंत्री होते. सर्व कारभार मराठयांचा जाणता राजा चालवत होता. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षणाची आठवण अडीच वर्षे झाली नाही. मराठा समाज जाणता राजाला घाबरतात कि काय ❓ एक मोर्चा, मुक मोर्चा,उपोषण आंदोलन या अडीच वर्षात झाले नाही.त्यावेळी जरांगे पाटील हिमालयात तपश्चर्या करायला गेले होते त्यामुळे जरांगेला वेळ मिळाला नाही.पण जेंव्हा 2022 मध्ये सरकार बदलले म शिंदेसाहेब मुख्य मंत्री झाले व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाला त्यावेळी जरांगे पाटील तपश्चर्येतून खडखडाट जागा झाला व डायरेक्ट अंतरावलीत आला आणि त्याला त्याच्या मराठा लोकांची दया आली आणि मग आरक्षणासाठी सुरु झाले रस्ता रोको,उपोषण,आंदोलन या सर्व गोष्टी वरुन जनतेच्या लक्षात आले की, मराठयांना आरक्षणाची गरज नाही फक्त जरांगे पाटील यांच्यामार्फत तुतारी राजकीय पोळी भाजण्यांचा प्रयत्न करीत आहे हे जनतेच्या निदर्शनास आले आहे.
अगदी योग्य विश्लेषण .. 👍👍
यह सच है
जरांगेना मंडल आयोग म्हणजे काय विचारा त्याला काही येत नाही
Utkrushta विश्लेषण. महायुती सरकार ने भोसले आयोगाने 1 कोटी मराठा लोकसंख्येचे खोलवर सर्वेक्षण केले असून सुप्रीम कोर्ट नें ज्या त्रुटी काढल्या त्यांची दुरुस्ती केली असून 10% आरक्षण ची रास्त शिफारस केली असून मराठा मध्ये फक्त 3% राजकिय bahul लोक असून उरलेला मराठा समाज मागास असल्याने 10% आरक्षण दिले असून ते सुप्रीम कोर्ट मध्ये टिकणारे आहे असे भोसले यांनी Utub वर मराठा समाज आरक्षणा करता काय काय केले या बाबत सविस्तर माहिती दिली आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मला एवढंच समजतं गाढव घोडा होऊ शकत नाही व घोडा गाढव होऊ शकत नाही
Mast udaharn dil 😂😂😂🙏
पण जरंग्याचे खेचर झालेय, त्याच्या मुळे हा गोंधळ चाललाय.
जरांगेला सारखा सारखा मान दिला म्हणून तो आता मत्रयचा डोकंवर बसला आहे
जरांगे जर 12 वी पास असेल तर त्याला हिंदी का बोलता येतनाही
5wi fail hai ? 😂😂😂😂
मैंने बोलया
प्रसादजी, ही चर्चा 2 तासांची ठेवत जा जय महाराष्ट्र
👍👍👍
एक मराठा कोटी मराठा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे स्नेहा ताईच्या बोलण्यावरून समाज सहमत नाही एकटीच घे तू ते आरक्षण❤❤❤❤❤❤ जय शिवराय
ताई बरोबर आहे
जय शिवराय भाऊ
जरंगे पाटील नाटक बंद करा . आता खूप झाले.
सर्वांना लोकसंख्येच्या प्रमाणे राजकीय आरक्षण दिले गेले पाहिजे त्यासाठी जातीय जनगणना होणे गरजेचे आहे
जरांगे डोक्यावर पडला आहे त्यामुळे परीनाम झाला
स्नेहा ताई तुम्ही मराठा विषयी डिबेट मधी भाग घेत जा
मोरे सारखी मानसे मराठा हि जात लयास घालवायला निघाली आहेत
👍👍
🙏🚩 जय शिवराय 🚩🙏
घंटा मिळेल obc तुन नाही मिळू शकत अजून जारणग्यालाच माहित नाही आरक्षण कसे दिले जाते
तो अनपढ आहे
४कोटी जरांगे बरोबर एक सदावर्ते!
सगळे मराठा व सगळे ओबीसी यांची मालमत्ता एकत्र करून सर्वांनी वाटून घ्यावी व जरांगे ला ओबीसी तू आरक्षण देण्यात यावे
स्नेहा ताई बरोबर 👍👍👌👌
जय शिवराय 🙏🚩
जाती जातीत भांडण लावणे चालू आहे
जातीवादी जंरागे .जयभीम ओबीसी मुस्लिम दलीत भावांनो
घटना बाह्या मागायेच कायद्याने5 असमत मागायची
आणि ते दिलं तर
लगेच बोंब घटनाबाह्य टिकणार नाही
कायद्याने टिकणार नाहीं.
मारा बोंब.
नाही दिल तर मोर्चे ,दंगल
लोकसभा आचार संहिता पर्यंत मोर्चा.
मतपेटी
फिरवायची strategy
याला OBC open Sc ST EWS कुणबी 100% च्या वर अजून कोणते असेल तर तेही देवून टाका म्हणजे हा रडायच थांबेल .😮😮😢
😂😂😂
😂😂😂
एक मराठा लाख मराठा लढेगें जितेगें हम सब जंरागे 🚩🚩
आमच्या गावात१६१मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि एका नोंदीखाली ७०-८० प्रमाणपत्र मिळतायत.ताईला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे तर10% आरक्षण लखलाभ.
जंरगेपाटील बरो बर आहे
8 लाख उत्पन्न असेल तर ews मध्ये centre आणि राज्य दोन्हीकडे आरक्षण आलेलं आहे.
सर्व आरक्षण रद्द करावे.
ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे विस्तृत भूमिका स्पष्ट केली आहे उद्या या महाराष्ट्रातील भक्तीच्या जोरावर कुठलीही मागणी होऊ लागली शासनाने काय निर्णय घ्यायचा यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार च सर्वांना चालावे लागेल केवळ राजकीय स्वार्थापोटी हे सर्व उभं केलंय असं दिसत आहे
महाराष्ट्र मध्ये आम्ही मराठे आहोत आम्हाला ओबीसी तून आरक्षण हवे
अरे हा डॉक्टर आहें कि बिगारी...
मागास असण्याचे निकष त्यावेळी वेगळं आणि आता वेगळं असं असता का...
म्हणजे सर्व समाज पुढरात असतानाना हे कसे मागास होत चाललं
याचा अर्थ सरळ आहे, राज्य सरकारने जरी मान्य केले आणि दिलेही , तरी केन्द्र सरकारने ही आपल्या सुचीत समावेश करुन घेणे . म्हणजे या आंदोलनाचा रस्ता पंतप्रधान श्री मोदीजींना पदावर राहायचे असेल तर त्यांनी करून द्यावे नाही तर त्यांच्या सरकारला स्वयंमी आम्ही होवु देणार नाहीत असेच
अर्थात शरद पवारांचा राजकीय खेळ मोदींना रोखण्यासाठी होय
प्रसाद सर या चर्चेमध्ये लक्ष्मण हाके साहेबांना बोलवा मोती आयोगाचा अभ्यास सांगतील
पवारांनी कुणबी म्हणून दाखला घेतला आहे.
मी ही मराठा महासंघाचा कार्यकर्ता होतो . जरांगे तुतारी वाजवत आहे
मनोज दादा बरोबर समाज आहे नाशिक
देवरे साहेब मराठा आरक्षण किती टक्के लोकांना फायदा झाला याची आकडेवारी सांगा
एक मराठा लाख मराठा दादा पाटील
आर्थिक दृष्या जो कोणी प्रभळ आहे त्यांनी पण सोडावं
स्नेहा।ताईला।मुख्यमंत्री।करू।त्यांनी।सांगाव।मी।ओबीसी।मधुन।मराठयांना।आरक्षण।देणार।।फक्त।एकच।शब्द।दया।शब्द।देणार।नाहीत
जय महाराष्ट्रामध्ये राहतात ते मराठाच आहेत मग तू वाणी असो मुस्लिम असो कुंभार असो चांभार असो सर्व मराठी आहेत
योग्य आहे 50,टंकेचे आत हवे आहे कूनबीच आहे मराठे
मला चप्टी पहिजे केळ पहीजे मटन पहिजे ते पण दुसऱ्या च्या ताटातल आम्हाला राजाकारणात यायच नाही मग सतेत कोण आहे 😂😂
मराठा आरक्षण ही भूमिका नव्हती व पन्नास टक्के आत पाहिजे होती ती ओबीसी म्हणून पाहिजे होती ही मागणी करण्यात आली होती
मनोज दादा बरोबर आहे