खूप सत्य परिस्थिती मांडत आहात जनतेला खरं विषयावर आपण विचार निर्भीडपणे व्यक्त करत आहात जनताही आता तुम्ही खूप छान पणे विश्लेषण केले आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद
खूप चौफेर चौकस,सत्य , व्यवहार्य माहिती मिळाली.खूप विस्मयकारक माहोल निर्माण केला होता.आम्हा सामान्यांना हा विषय विदीत केले बदल मनःपूर्वक धन्यवाद.वास्तव समोर आणून पर्दाफाश केलात.अभिव्यक्तिचे सकौतुक अभिनंदन. 💐💐रवींद्रजी तुमची अभ्यासपूर्णता खूप कौतुकास्पद आहे. अभिव्यक्तीकडून ही समाजमानस जागृत करणारी जनजागृती जारी राहो. ता.क.आपण दिलेल्या पुस्तकांची माहिती खूपच मौल्यवान आहे.काय वाचावे..काय वेचावे याची माहिती आवश्यक.🙏🙏🙏
जम्मु काश्मिर मद्ये लोकशाही मार्गाने जनतेनी निवडुन दिलेले सरकार आले पाहिजे.हीच देशातील सुजान जनतेची अपेक्षा आहे.खुपच छान पोखरकर सर आपण सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली आहे
मुळ काश्मीर च्या जनतेचा मुद्या बाजूला ठेवून निव्वळ सत्ता टिकविण्या साठी सत्तारूढ पक्ष व भक्त जनतेची दिशाभूल करीत आहे.आता पर्यन्त किती संघी काश्मीर मधे गेले?@@vandemataram09
वाचनसंस्कृती लोप पावत आहे....सर!!! कोणीतरी माथी भडकवतय व तेच त्रिकालाबाधित सत्य समजून व त्यालाच प्रमाण वाक्य म्हणून जीवन व्यतीत करायचे...असो...!! आपण संदर्भासहित विश्लेषण केले आहे व प्रेक्षकांना काय वाचावे याबद्दल सुध्दा माहिती दिली.. या तुमच्या निरपेक्ष प्रयत्नाला यश यावे हीच सदिच्छा...!!! जयहिंद...जय संविधान...!!
नवा ब्रॉडकास्ट कायदा यू ट्यूब च्या माध्यमातून आपली अभिव्यक्ती स्पष्ट मांडणाऱ्या सर्व पत्रकारांचा आवाज बंद केला जाणार आहे ही बातमी नुकतीच वाचण्यात आली. सर, त्या विषयावर देखील कृपया आवाज उठवावा.
@@Ibrahim-ph4jn 35 A ज्या वाल्मिकी लोकांना सफाई कामासाठी नेले होते त्यांची लोकसंख्या वाढली आणि शिक्षणही चांगले व्हायला लागले पण 35a मुळे बाहेरच्या लोकांना दुसरे जॉब करायची परवानगी नव्हती ती मिळाली पण किती जणांना नोकऱ्या मिळाल्या हे माहीत नाही
जसे पाच वर्षापूर्वी काश्मीर चे विभाजन करुन मास्टर स्ट्रोक मारला होता तसाच एक आणखीन स्ट्रोक असा करावा की पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल चे एकत्रीकरण करुन शेख हसीना वाजेद यांची मुख्यमंत्रीपदावर (भाजपाई ) प्रतिस्थापना करावी.
देशात बरेच धृतराष्ट्र पत्रकार आहेत बांगलादेश मध्ये काय चाललंय हे यांना दिसत नाही आहे. महाराष्ट्रातही एक एक गल्ली मोहल्ला कमी भावात विकून हिंदूंना घर सोडावी लागत आहे. मालवणीत सध्या जोरात आहे, एका पत्रकार महिलेला त्रास दिला जात आहे पोलीस दखल घेत नाहीत.
10 वर्षात मोदी, अदानी, अंबानी आणि गुजराती यांची मोठया प्रमाणात भरभराट झाली. बाकी या देशातील सर्वसामान्य जनता अती गरीब झाली.हिंदू जनतेला आज वाढत्या महागाईने जगणं फार मुश्किल झालं आहे. मरण स्वस्त होऊन जगणं खूप महाग झालं आहे. अंध भक्तांना कधी अक्कल येणार हे श्री रामालाच माहिती?
माझा प्रश्न आहे,, 370 कलम हटवून,, कोणाचं घर चालणार आहे का.. त्यांनी स्पष्ट सांगावं.. ❤❤ जय संविधान ❤❤ ते काश्मीर कुठे,, आणि मुद्दा महाराष्ट्रात.. 😅😅😅😅😅😅😅😅😅
370 आणि 35A दोन्ही कलम हटवले हे बरेच झाले पण तिकडच्या विस्थापित पंडितांना काही तिकडे जाता येत नाही, टारगेट किलिंग केलं जातं, हिंदूंना मुद्दामून काश्मीर मधल्या खोर्यामध्ये नोकरीला जा म्हणून सांगितले जाते, गेल्यावर ठोकले जाते. 35a मुळे तिकडे भंगी म्हणून समाज गेलेला त्यांना शिकून पण दुसरी नोकरी करता येत नव्हती.
देशाच्या स्वातंत्र्याचा फायदा पाकिस्तान मधील आणि बांगलादेश मधील हिंदूंना झाला नाही उलट त्यांना तर असे वाटत असेल आज स्वातंत्र्य मिळाले नसते तर बरं झाले असते किमान जीव वाचले असते. आपलं काय म्हणणं असेल तर एक व्हिडिओ बनवा कृपया?
खूप सत्य परिस्थिती मांडत आहात जनतेला खरं विषयावर आपण विचार निर्भीडपणे व्यक्त करत आहात जनताही आता तुम्ही खूप छान पणे विश्लेषण केले आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद
Great पत्रकारिता सर
हिंदुच्या नावाखाली राजकारण करून गुजराती लॉबीला फक्त सत्ता हवी आहे.
खूप चौफेर चौकस,सत्य , व्यवहार्य माहिती मिळाली.खूप विस्मयकारक माहोल निर्माण केला होता.आम्हा सामान्यांना हा विषय विदीत केले बदल मनःपूर्वक धन्यवाद.वास्तव समोर आणून पर्दाफाश केलात.अभिव्यक्तिचे सकौतुक अभिनंदन. 💐💐रवींद्रजी तुमची अभ्यासपूर्णता खूप कौतुकास्पद आहे. अभिव्यक्तीकडून ही समाजमानस जागृत करणारी जनजागृती जारी राहो.
ता.क.आपण दिलेल्या पुस्तकांची माहिती खूपच मौल्यवान आहे.काय वाचावे..काय वेचावे याची माहिती आवश्यक.🙏🙏🙏
अडाणी यांना जम्मू काश्मीर मधिल जल, जंगल आणि जमीन मिळवूण देण्यासाठी कलम 370 रद्द करण्याची घाई करण्यात आली होती.
Ekdam barobar
बरोबर
*सुरुवातीला ही संघांनीच कश्मीरी पंडितांना पळवलं व आता 4 लाख लोकांचं पलायन झालय...हे कमावलं.*
हिंदू रक्षणापेक्षा त्यांना मित्रांची प्रॉपर्टी वाढविण्यात इंटरेस्ट आहे.
जम्मु काश्मिर मद्ये लोकशाही मार्गाने जनतेनी निवडुन दिलेले सरकार आले पाहिजे.हीच देशातील सुजान जनतेची अपेक्षा आहे.खुपच छान पोखरकर सर आपण सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली आहे
आतिशय परखडपणे सत्य मांडलेत आभारी आहोत
Excellent truthful analysis and good job.
साहेब very nice informetion and gret पत्रकार
Great information about Article 370...
एक नबंर साहेब ❤❤❤❤❤
Thank you for your great speech and great thoughts ❤.
Genius Journalism 👌👍
Correct question raised. i appreciate your Journalism 👌👍
अदानी अंबानी व मोठ मोठे उद्योग पती जागा घेतील व हॉटेल ओपन करतील हास अट्टाहास असेल 👍🏻
बांगला देशाप्रमाणे सुरुवात करा, मग आजचे सत्ताधारी सुधरातिल.
देश सोडून जातील.
खुप मार्मिक भाष्य. अभिनंदन.
Nice Analysis Sir 👌👌👍👍,जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम साहेब 🙏🙏🙏
तुम्ही छान विषय निवडता आणि त्याच अप्रतिम विश्लेषण करता
बीजेपी ने आपल्याच राजकिय फायद्यासाठी कलम 370/ काढले आहे पण जनता बघत आहे सगळ
Excellent 👌 analysis
खूप छान विश्लेषण
फार उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
sir You are Great
Very nice vishleshan
Verygood
साहेब नमस्कार जी आपण दिलेली माहिती बरोबर आहे सत्य आहे
साहेब काश्मीर प्रश्नावर उत्तम प्रकारे मार्गदर्शन करुन सत्यपरीस्थिती चांगल्या प्रकारे समजावून सांगितले याबद्दल 😮 धन्यवाद
आता तेथे अंबानी आनी अदानी स्वत: च्या नवावर जागा खरीदी करून होटल बनवित आहेत........
तू पण जा आणि बांध हॉटेल, आता कोणतीही रोखठोक नाही.😂
मुळ काश्मीर च्या जनतेचा मुद्या बाजूला ठेवून निव्वळ सत्ता टिकविण्या साठी सत्तारूढ पक्ष व भक्त जनतेची दिशाभूल करीत आहे.आता पर्यन्त किती संघी काश्मीर मधे गेले?@@vandemataram09
ह्याला रेशन कमविण्यात रस आहे .
जन्मजात भिकारी आहे ना तो काँग्रेसचा
फारच छान
अगदी योग्य विश्लेषण 👍🏻👍🏻
छान माहिती,👍👍👍
This is important message for all people
Kharech Aahe Sir Tumche Vichar
अगदी बरोबर बोल्यात।
तुमचे विश्लेषण अतिशय तपशीलवार आणि मुद्देसूद आहे.जे आदरास पात्र नाहीत त्यांना माननीय म्हणू नये.
वाचनसंस्कृती लोप पावत आहे....सर!!!
कोणीतरी माथी भडकवतय व तेच त्रिकालाबाधित सत्य समजून व त्यालाच प्रमाण वाक्य म्हणून जीवन व्यतीत करायचे...असो...!!
आपण संदर्भासहित विश्लेषण केले आहे व प्रेक्षकांना काय वाचावे याबद्दल सुध्दा माहिती दिली.. या तुमच्या निरपेक्ष प्रयत्नाला यश यावे हीच सदिच्छा...!!!
जयहिंद...जय संविधान...!!
Best Analysis sir🙏💐
खुपच dnyaan pajaltaay aapan....
Excellent video 👍👌
Grt.sir
यांच्या प्रत्येक कृती मागे काय हेतू आहे.
हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.
नाहीतर नंतर फक्त आणि फक्त निराशाच....
नवा ब्रॉडकास्ट कायदा यू ट्यूब च्या माध्यमातून आपली अभिव्यक्ती स्पष्ट मांडणाऱ्या सर्व पत्रकारांचा आवाज बंद केला जाणार आहे ही बातमी नुकतीच वाचण्यात आली. सर, त्या विषयावर देखील कृपया आवाज उठवावा.
Good Reporting ❤
Atyant abhyaspurna ,dhanyavad sir
Many people say that PM Modi is a despot but nobody utters 'benevolent despot'. A vlog will be highly appreciated.
सर तुम्हाला 🙏🙏🙏
Excellent explanation.
Saheb .....mast..jai MH
कलम 370 आणि काश्मीर बदल वास्तव...
मागस व बहुजन युवकांना काय मिळाले काश्मीर व लद्दाख मधे
@@Ibrahim-ph4jn 35 A ज्या वाल्मिकी लोकांना सफाई कामासाठी नेले होते त्यांची लोकसंख्या वाढली आणि शिक्षणही चांगले व्हायला लागले पण 35a मुळे बाहेरच्या लोकांना दुसरे जॉब करायची परवानगी नव्हती ती मिळाली पण किती जणांना नोकऱ्या मिळाल्या हे माहीत नाही
आरक्षण लागू केल sc st च मोदीन तिथ अवघड आहे तुमच्यासारख्यांच😂
Aarakshan milale dada
जसे पाच वर्षापूर्वी काश्मीर चे विभाजन करुन मास्टर स्ट्रोक मारला होता तसाच एक आणखीन स्ट्रोक असा करावा की पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल चे एकत्रीकरण करुन शेख हसीना वाजेद यांची मुख्यमंत्रीपदावर (भाजपाई ) प्रतिस्थापना करावी.
35 करोड झालेतर देश हातातून जाईल नाही संविधान राहणार ना स्वातंत्र्य😂😂😂
😂😂😂😂😂
कमी नाही लिहिले
फसनवीष याला बांग्लादेश चा प्रधानमंत्री म्हणून घोषित करून महाराष्ट्रातून घाण घालवावा
@@blackblack1553 अखंड भारताच्या दिशेने पहिले पाऊल.
नमस्कार सर
देशात बरेच धृतराष्ट्र पत्रकार आहेत बांगलादेश मध्ये काय चाललंय हे यांना दिसत नाही आहे. महाराष्ट्रातही एक एक गल्ली मोहल्ला कमी भावात विकून हिंदूंना घर सोडावी लागत आहे. मालवणीत सध्या जोरात आहे, एका पत्रकार महिलेला त्रास दिला जात आहे पोलीस दखल घेत नाहीत.
देशात अंधभक्त फार झाले. थोड्या तरी शहाण्या माणसांची देश चालवायला गरज आहे. 👽👽👽👽👽👽👽👽
हिंदुत्ववादी सरकार असु सुद्धा 😢
Janta jagruk havi sir jantechi. Dishabhul karne ha b j p cha. Gorakh dhanda aahe excellant vishlation sir thanks
👏
भारत मेरा महान कुठे नेऊन ठेवलाय, ।
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
तुमच्याशी सहमत आहे
धार्मिक द्वेषातून प्रेरित होऊन घेतलेले निर्णय देशाच्या भविष्या च्या दृष्टीने धोकादायक आहेत.
आता मविआ सरकार आता म्हणजे सर्व अडचणी दूर होतील ते नेते कर्तबगार आहेत खूपच विकास करणारे आहैत गरीबांचे कैवारी आहेत खूपच छान
मोदी विरोधात वाहवत कधी देशविरोधात जातात,हे सुद्धा समजत नाहि.
Sahi
पोखरकर साहेब जरा बांगलादेश व वफतबोर्ड बाबत का विडीओ बनवीत नाही जरा लागेल का
सध्याच्या बांगला देश वरील पेच प्रसंग वरील vdo बनवा
🎉🎉🎉🎉🎉
10 वर्षात मोदी, अदानी, अंबानी आणि गुजराती यांची मोठया प्रमाणात भरभराट झाली. बाकी या देशातील सर्वसामान्य जनता अती गरीब झाली.हिंदू जनतेला आज वाढत्या महागाईने जगणं फार मुश्किल झालं आहे. मरण स्वस्त होऊन जगणं खूप महाग झालं आहे. अंध भक्तांना कधी अक्कल येणार हे श्री रामालाच माहिती?
370 आठवले की मला खुळखुळा ची आठवण करून देते😂😂
सर मोडी शहा ने संघाचं ब्रीद अंगिकारलंय व अनुकरण करुन दाखवलंय
"बारबार झुठ बोलो"
की लोक सारखं तेच कानावर पडत राहिलं की खोटंच खरं मानु लागतात.
संघाने तुमच्या सारख्याच रेशन बंद केलंय त्यामुळे खूप सूज दिसून येत आहे
जयभिम नमोबुध्दाय, रविंद्रजी सर.कलम ३७०बद्दल आपण अभ्यासपूर्ण माहिती दिली.या कलमा बद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं काय मत होतं?
आंबेडकरला स्वतःच काहीही मत नव्हतं. फक्त जिकडे फायदा दिसेल त्याची स्तुती करणं आणि लालघोटेपणा करणं एवढंच केलं त्याने आयुष्यात
Sir Eak Video Arkashan yaver banva Vargikarn var
उरण मधील त्या शिंदे मुलीच्या हत्येबद्दल निरपराध अब्दुल वर आरोप होत आहेत..
त्याला आधी वाचवायला हवा आहे
Sir tumhi Bhktanche changle Dole ughdat aahat. Tumcha ak TV channel asayla pahije. Manje mothya pramanat janta jagruk hoil.
तिकडे इस्रायलने नबी सह सगळ्या यवनांची लाल केली आहे हे सगळे टीव्ही चॅनेल रोज दाखवत आहेत.
अदानी अंबानी यांना जमीनचे हक्क
Ha manus akalene Kami aaahe
सत्य हे जनतेसमोर आपण मांडल्याबद्दल तुमचे पहिले मनःपूर्वक अभिनंदन अंधभक्त सुधारत नसतात साहेब त्यांना फक्त मोदी दिसतो
Very best Sir
Aaho tyanni te tari karun dakhavlela aahe tumhi kay kela... Te sanga na
SC ST sathi Jo सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिला त्यावर मत द्या sir तुमचे त्यावर व्हिडिओ बनवा
भाजपला जळी स्थळी काष्ठी पाषाणी केवळ गांधी, नेहरू एकूणच काँग्रेस दिसतो. हेच यांचे अज्ञान आहे.
तुला तुझ्या बापाच्या रुपात दिसतोय त्याच काय ?
Election madhe etake voting ashech zale aas vatake kay
370 टेंपररी था तो उसको दूर करने में या रद्द करने को कितना वक्त लगा? तो उसके बाद सब कुछ ठीक करने को कितना दशक लग सकता है ?
साहेब जरा आपल्या देशात रोहींग्या व बांगलादेशी कशाप्रकारे व किती घुसले आणि त्याची किती संख्या असेल ते समोर काय करू शकतात ह्यावर जरा व्हिडिओ बनवा ना.
हे सरकार फक्त सत्तेवर कब्जा करून जनतेला फसवने हेच काम हे करतात सर्व यंत्रणांना स्वता साठी राबवने जनता आता जागरुक झाली आहे.
बांगला देश मध्ये सर बिजेपी आणि आरएसएस आणि भिडे गुरुजी पण नाहीत तरीपण हिंदू वर हल्ले होत आहेत...काय कारण असावं थोड विश्लेषण जमतंय का बघा...😂
Vaha pe jo hamare sainik bhai apni duty kar rahe hai unko apse jyada pata hai aur studio me baith ke video banana bahut asaan hai
सौदी अरेबिया आणि दुसरी मुस्लिम राष्ट्र काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करत आहेत
5 वर्षापूर्वी काश्मीर मध्ये गेला असता तर दगड खावी लागली असती....आता गेला तर लाल चौक मधून पण चमचे सुखरूप येऊ शकतात ..😂
माझा प्रश्न आहे,, 370 कलम हटवून,, कोणाचं घर चालणार आहे का..
त्यांनी स्पष्ट सांगावं..
❤❤ जय संविधान ❤❤
ते काश्मीर कुठे,, आणि मुद्दा महाराष्ट्रात..
😅😅😅😅😅😅😅😅😅
370 आणि 35A दोन्ही कलम हटवले हे बरेच झाले पण तिकडच्या विस्थापित पंडितांना काही तिकडे जाता येत नाही, टारगेट किलिंग केलं जातं, हिंदूंना मुद्दामून काश्मीर मधल्या खोर्यामध्ये नोकरीला जा म्हणून सांगितले जाते, गेल्यावर ठोकले जाते. 35a मुळे तिकडे भंगी म्हणून समाज गेलेला त्यांना शिकून पण दुसरी नोकरी करता येत नव्हती.
मग संविधान राबवून तरी कोणाचं घर चाललंय ते ही फेकून द्यायला पाहिजे
तसही चोरी करूनच तयार केलंय चोराने
only politics and Credit, Camerajeevi gang😂
Pakistan सुद्धा म्हणायला लागले आहे की काश्मीर असाच हस्तगत केला म्हणून
माझ्या माहितीप्रमाणे सार्वमत घेण्याची जी अट घातली गेली त्याला बगल न देता ती अट, कलम 370 रद्द होईपर्यंत तशीच होती भारत सरकारने त्याचं पालन केलेले नाही.
देशाच्या स्वातंत्र्याचा फायदा पाकिस्तान मधील आणि बांगलादेश मधील हिंदूंना झाला नाही उलट त्यांना तर असे वाटत असेल आज स्वातंत्र्य मिळाले नसते तर बरं झाले असते किमान जीव वाचले असते. आपलं काय म्हणणं असेल तर एक व्हिडिओ बनवा कृपया?
Dhannyvaad,Pokhakar,saheb,370,kalam,baddal,khari,mahiti,dilya,baddal,bjp,,,kashi,samanny,janmasachi,disabhul,karte,khaskarun,whats,up,univarsiti,madhun,khas,karun,dha,cha,ma,karte,an,te,kase,khare,aahe,diddh,karnya,sathi,tyanche,pagari,Andhbhakt,kase,jivache,raan,kartat,he,hi,pahayla,midte,,,,,tari,sudn,hindu,muslim,bandhvanna,vinanti,jagruk,raha,satark,raha,jay,hind,jay,maharashtra,
अंध भक्त जमात😂
रेशन पैदास
मोदीनी.३७०काष्मीरचा.कलम.पुर्ण.भाग.हटवला.नाही.फक्त.अर्धा.भाग.हटवला.अंबानी.अदानीला.बीजनेस.करज्ञा.साठी.हटवला.
ह्या सरकारला फक्त गुजरात दिसत आहे
पण 370 च्या बाबतित बर्याच मुस्लिम महिलांनी आनंद व्यक्त केला त्याचे काय ?