आरे बाळासाहेब दिल्लि लाख का गेले ते सांगायला विसारला त्या वेळी आणिबाणी होती शिवसेनेवर बंदी घालण्याचे शडयंतर होते बंदी घालू नये या साठी गेले होते .. तुम्ही गेला फक्त कोहिनूर ई.डी.नोटीस भितिने आता थापा मारच नका. राज ठाकरे तुम्ही बापलेक ज्यावेळी शाहाना भेटायला गेला तेव्हाच आमच्या लक्षात आले तुम्ही की तुम्ही शिंदेंच्या मार्गावर गेलात गद्दारी केली महाराष्ट्राची च
हा आता बोलबच्चन आहे बुलेट ट्रेन ची एकही वीट लाऊन देणार नाही तीकडे काय ढोकळा खायला जायचे काय बुलेट ट्रेन होऊ देणार नाही आसे राज ठाकरे बोलत होते आज एकही शब्द काढला नाही वर बिनशर्त पाठिंबा दिला काय कारण ईडी चा संशय येतो
मनसे सोडली आणी कोणता पक्ष जॉईन केला ते पण सांगा, सगळे राजकीय पक्ष नालायक आहे कारण सगळ्यांना संधी देऊन पहिले काय दिवे लावले, म्हणुन जर आपण हाच निकष लावला तर सगळे नालायक निघाले तर येणाऱ्या विधानसेसाठी राज साहेबांचा पर्याय निवडा यला काय हरकत आहे
मला एकदा महाराष्ट्राची एकहाती सत्ता दया महाराष्ट्र सुतासारखा सरळ करतो इथपासून सुरू झालेला प्रवास मला एक तरी मुंबई मधील लोकसभेची जागा दया अणि नंतर बिनशर्त पाठिंबा देतो इथपर्यंत येवून थांबला.
राजसाहेब आज तुम्ही भावाला साथ दिली असती तर महाराष्ट्रतील जनतेने तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले असते. पण आपण रंग बदलणारे सरडे निघालात. असो.., आता मनसैनिकाचे नमो सैनिक झाले आहे.
भाषणामध्ये भाजपाची पाप लपवली बेरोजगारी,महागाई, मनीपूर,इलेक्टाॅल बाॅन्ड या बाबत एक सुध्दा ब्र सुद्धा काढला नाही आता भाजपाला बिन शर्त पाठिंबा दिला तर मन सैनिक भाजपाच्या सतरंज्या उचलायला लागणार... आपल बेधडक विष्लेषन केल सलाम तुम्हाला...
सर, मी एकेकाळी कट्टर राज समर्थक होतो, मनसे पक्षासोबत एकनिष्ठ होतो, पण कालच्या भाषणाने मी पक्षाला जय हिंद, जय महाराष्ट्र केला व पक्षातून कायमस्वरूपी बाहेर पडलो. कालच्या भाषणाने एवढे समजले की जो बिनशर्त पाठिंबा दिला तो कोहिनूर जागेच्या ED चौकशीचा होता. बोलण्या सारखे भरपूर आहे, पण तूर्तास एवढेच बोलतो सन्माननीय राज साहेब, शुभेच्छा तुम्हाला!
मी आता पर्यंत आणि माझ कुटुंबीय मतदार साठ मनसेला मत दिलं आहे पण ज्यांनी महाराष्ट्राच्या मराठी तरूण पिढीला उध्दवस्त केले आहे ह्या गददारानी महाराष्ट्र गुजरातला विकला आहे आणि पाठिंबा हा चुकीचा निर्णय आहे आता आमचं मत उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना
पण उद्धव साहेबानी भाजपबरोबर जाऊन आपल्या शिवसैनिका ना निवडनुक लढण्याची संधी दिली त्यांनी सामान्य शिवसैनिका ना आमदार खासदार केले बिनशर्त पाठिंबा देऊन वैयक्तीक स्वार्थ नाही साधला उघडा डोळे बघा नीट
भरपूर पैसा राज ठाकरे यांना bjp कडून मिळालेला असावा... मणुन हे सगळे घडते आहे. उद्या ते स्वतः bjp त गेले तर काही बीघडणार नाही. तसे पाहिले त र... आता बाळासाहेब सारखा थाकरी बाना... फक्त उद्धव ठाकरे साहेब यांचेकडेच दिसतो आहे.
आपले संविधान नष्ट करणाऱ्यांना सपोर्ट करणे म्हणजे. देशाशी गद्दारी च म्हणावी लागेल. आता फक्त संविधान वाचवणे हेच मोठे कार्य आपण सर्व जण करूया... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
रवींद्रजी, जय कोकण 🚩खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण केलंत 👍 बाळासाहेबांची एक जुनी मुलाखत बघण्यात आली त्यात ते म्हणाले होते कि, मी ह्याला पंचपक्वानाचं ताट पुढ्यात वाढलं तरी हा उठून गेला 🤷♂️ मला वाटत बरं झालं त्यावेळी ह्याला पक्ष प्रमुख केलं नाही. नाहीतर काय बघायला मिळालं असतं. 🤔🤭🚩
राज तुम्ही जर बाळा साहेबांचे पुतणे नस्ते तर मनावर हात लावून सांगा... तुम्हाला कुणी मान दिला अस्ता का ❓तुम्ही जर सामान्य आडनावाचे ठाकरे अस्ता तर तुम्हाला कोण विचारला अस्ता का ❓काकाच्या नात्या ची जाणीव आहे का तुम्हाला ❓महाराष्ट्राची जनतेशी व राज्याशी गद्दारी करून काय फायदा.
अगदी योग्य विश्लेषण...यांना फक्त भाजपने गर्दी जमवण्यासाठी घेतलेलं आहे मात्र जनता ही सुजाण आहे यावेळेला जनता भाजपला अजिबात मतदान करणार नाही.... भाजप हटाव देश बचाव.संविधान बचाव.
@@asksrkrपण ज्या व्यक्ती ने तो विडियो व्हायरल केला होता त्यांना देखील राज ठाकरे वा मनसे कार्यकर्त्यांनीच न्याय मिळवून दिला होता व घर देखील व ज्या लोकांनी विरोध केला होता
खूप छान विश्लेषण आवडलं आपल्याला. स्वतःच्याच पायावर धोंडा घालून घेणे यालाच म्हणतात. एक चांगला नेता छोट्याशा कारणासाठी काटकोनात झुकतो. वाईट वाटते. म्हणूनच दमनशाही, तानाशाही विरोधात लढणारे उद्धवजी लाख पटीने चांगले.
किती सुंदर tathyatmak विवेचन आपण केले सर धन्यवाद ह्या बाबी आमच्या लक्ष्याताच आल्या नाहीत पण आपण सर्व बाबी ज्या राज साहेब यांनी मांडण्याचा खटाटोप केला त्याचे वास्तव आपण जाणते समोर खुले केले.सलाम सर जी. Amgalaraj साहेबांचा नेहमीच सन्मान पूर्वक आदर आहे .त्यांची तळमळ रज्यप्रती १०० %=आहे याबाबत दुमत नाही. पण आमचा आज मात्र भ्रमनिरास झाला .येकांदरित देश्याची दहा वर्षातली कामगिरी mahagai ,berojgari mahilanche babatit ghadanarya ghatana uda.mahila pahilvananche sharirik shoshan nagn dhind manipur chye vastav taje ahe tyache काय?.aso man दुखावटे he पाहिल्या var।।,
पुलवामामध्ये सैनिक शहीद झाल्यावर मोदी कसे कपडे बदलत होते . लावरे तो व्हीडीयो !हे खाजसाहेब म्हणत होते . मग मोदी बदललेला माणूस आता कसा चालतो . तस काही नाही . मुंबई महानगरपालीका आणि विधानसभेच्या निवडणूक डोळ्या पुढे ठेउन बिनशर्त नव्हे सशर्त पाठींबा आहे हा . वाह !खाज !
छान विषय मांडला रवि साहेब आपण, राज ठाकरे यांची नेहमीच तळ्यात मळ्यात भूमिका राहिली आहे, आणि जिथे जिथे उद्धव ठाकरे साहेबां विषयी आकस राहिला आहे, त्यामुळे त्याच्याकडून महाराष्ट्रातील जनतेला काही अपेक्षाच राहिली नाही, लोक त्यांच्या कडे दुर्लक्ष च करतात...
कोहिनूर फाईल बाहेर आली असेल बहुदा. आता बुलेट ट्रेन ला इंजिन लागणार. आणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाव नमो सेना होणार. कुठे बाळासाहेब आणी कुठे सुपारी बाज.
@@RajeshPatil-oz9cmअहो बुलेट ट्रेन अजूनही हवेतच आहे..तिला जमिनीवर यायला पुढच्या इलेक्शन ची वाट बघावी लागणार बहुतेक..तोवर हे इंजिन भोंगा वाजवणार हे नक्की..
@@MithilaKulkarni कोणतं हिंदुत्व फेकू मोदी ने पुलवामा मध्ये आमच्या जवानांना मारले त्या नंतर पाकिस्तान मधुन फेकू मोदी ला चंदा मिळाला बक्षीस हेच का हिंदुत्व?
राजठाकरे यांच्या कालच्या भाषणात पहिल्या सारखा जोश नव्हता काल त्यांच्या भाषणात कमळा बाईंचा वास येत होता. आणि आता हे जनतेला कळले. त्यामुळे राज साहेब आत्ता तुमचावर सुद्धा विश्वास राहिला नाही.
सगळ्या अपेक्षा तुम्हालाच आहेत सगळ्यांकडून.. तुमच्या कडून देखील कमीतकमी तुमचे मनसैनिक तरी अपेक्षा बाळगत असतील याचा विचार आला असता मनात तर हा पाठिंबा दिला नसतात तुम्ही. 🙏🙏🙏
सरजी आपले मनापासून आभार मानतो की आपण सत्य परिस्थिती वरती आडाण्यातला अडाणी असुक्षित मतदाता यानां आपल्या वाणितून कालच्या सभे विषयी विश्लेषण केले म्हणून सर्व सामान्य जनतेचे डोळे उघडले.त्या बाबतीत आपले मनापासून आभार मानतो . जयहिंद जय भारत जय महाराष्ट्र
सध्या कमिशन आणि खोक्याचे राजकारण चालू आहे😅😅😅😅 मतदार हो जागे व्हा... नाही तर महाराष्ट्राची वाट लागेल... ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤ काहीही ठोकून द्यायचं आणि मोकळं व्हायचं😅😅😅😅😅
मला राज ठाकरे बद्दल प्रचंड आकर्षण होते. अनेक वेळा मी त्यांच्या पक्षात प्रवेश करताकरता थांबलोय. पण माझी बरीच मित्रमंडळी शिवसेना सोडून गेली होती. त्यातली बहुतेक हळूहळू परतीला लागली. पण पाडव्याचे भाषण ऐकून मात्र लोंढेच्या लोंढे मातोश्रीवर गर्दी करतील असं एकंदरीत चित्र आहे.
सप्तरंगी सरडा जस संकट येईल तसं रंग बदलणार !! आता मुंबई केंद्रशासित होणार हा धोका वाढला आहे हे लक्षात घ्या !!! गुजू डुख धरून आहेत !!! मराठी जनहो जागे व्हा !!!-जयमहाराष्ट्र जयभारत
मी गुजरातचा गुजरात माझा लवकरच नवीन पोस्टर्स झळकतील पण महाराष्ट्र प्रेमी सुजाण सुशिक्षित जनता ज्यांनी शिवसेना सारखे प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा केली त्यांना आणि त्यांचे समर्थन करणाऱ्याना अद्दल घडवणार. 🇮🇳🚩
त्यांनी फक्त गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देऊन भाषण संपविले असते तरी..लोकांना मनसैनिकाला आनंद झाला असता..पण त्यांनी थुंकलेले होते तेच..मनसैनिकाला पटलेले नाही..मन सैनिकाचे खच्चीकरण या मुळे झाले हे नक्की...
राज ठाकरेच केलेल विश्लेषण (चिरफाड) अतिशय सुरेख आणि योग्य रीतीने केलय. अतिशय बेभरवशाचा , बिनबुडाचं गाडगं,. बाळासाहेब हे याला पुरेपूर ओळखून होते म्हणूनच याच्या हातात शिवसेना सोपविली नाही. महाराष्ट्रातील जनतेची याला जी थोडीफार सहानुभूती होती ती आत्ता पूर्णपणे संपुष्टात आली. काय करुन बसलाय.
एकीकडे राजकीय व्यभिचार थांबवा बोलता आणि दुसरीकडे ज्यांनी व्यभिचार केला त्यांनाच पाठिंबा दिला. तुमच्या सोबत राहिलो ते आमचं चुकलं साहेब.एक कार्यकर्ता म्हणून खूप वाईट वाटले आज.आपण ही त्याच पंगतीत बसला. व्वा
@@umeshgedam6820 मागील १० वर्षांच्या मोदी काळाच्या अनुभवाने शहाणे होण्याची ही वेळ आहे. ही वेळ स्वाभिमान दाखविण्याची नसून संविधान वाचविण्याची आहे आणि तसे नसेल तर भविष्य अनुभवा.
राज ला शिवसेनेची धुरा न देण्याचं खर कारण आता समजल. कारण राज हे स्थिर नाहीत, वेळोवेळी भूमिका बदलतात हे दोश बाळासाहेबांनी त्याच काळात हेरल आणि उद्धव ठाकरे यांना शिवसेना कार्याध्यक्ष केले. तो निर्णय पुत्रप्रेम पेक्षा उज्वल भविष्या चा विचार जास्त होता.त्यावेळचा तो निर्णय 100% खरा खरलाय.
साहेब, आपले विश्लेषण अतिशय अभ्यासपूर्ण आहे. राज ठाकरे यांच बोले तैसा चाले मुळीच नाही. प्रत्येक वेळेस भूमीका बदलतात, ठोस भूमिका मुळीच नाही. कार्यकर्ते संभ्रमित होतात. देश विकायला काढणार्या मोदीच्या पायाशी महाराष्ट्राला पुन्हा एकदा गहाण ठेवायचा आहे काय? असो. दु:ख होत आहे आजच्या महाराष्ट्रातील परिस्थितीचे. राजकारणी तुपाशी तर कार्यकर्ते आणि जनता उपाशी.
हे जर अशा प्रकारे भाषण करायला लागले तर विधान सभेच्या निवडणूकीसाठी यांच्या कडे एक पण उमेदवार शिल्लक नाही राहणार. हे फक्त ज्याना ज्याना शिव्या देत होते त्यांचाच प्रचार करणार.
पेंटर/चित्रकारांशी तुलना अप्रस्तुत ठरते.पेंटर नविन कलाकृती तयार करण्यासाठी रंगसंगतीत विविध बदल करतात.राज ठाकरे व्यंगचित्र कार,उत्तम वक्ते म्हणून ठिक आहेत.त्यांच्यात चांगला, दूरदृष्टीचा पुढारी इ.कमतरता आहेत. ते ब्राह्मणी फॅसिस्ट आहेत.
कुठे नेऊन ठेवले महाराष्ट्राला या लोकांनी ? सर्व फोडाफोडीचे राजकारण चालले आहे. आधी शिव्या द्यायच्या नंतर त्यांच्याशीच हातमिळवणी. खूप छान विश्लेषण सर अगदी योग्य पद्धतीने हा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद 🙏👍
राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला आता पुढे चांगले भवितव्य नाही किती लोकांना वेड्यात काढणार तुम्ही लोकांना बावळट समजता का
आरे बाळासाहेब दिल्लि लाख का गेले ते सांगायला विसारला त्या वेळी आणिबाणी होती शिवसेनेवर बंदी घालण्याचे शडयंतर होते बंदी घालू नये या साठी गेले होते .. तुम्ही गेला फक्त कोहिनूर ई.डी.नोटीस भितिने आता थापा मारच नका. राज ठाकरे तुम्ही बापलेक ज्यावेळी शाहाना भेटायला गेला तेव्हाच आमच्या लक्षात आले तुम्ही की तुम्ही शिंदेंच्या मार्गावर गेलात गद्दारी केली महाराष्ट्राची
च
Right 👍👍
Right
हा आता बोलबच्चन आहे बुलेट ट्रेन ची एकही वीट लाऊन देणार नाही तीकडे काय ढोकळा खायला जायचे काय बुलेट ट्रेन होऊ देणार नाही आसे राज ठाकरे बोलत होते आज एकही शब्द काढला नाही वर बिनशर्त पाठिंबा दिला काय कारण ईडी चा संशय येतो
बोल बच्चन राजा
ईडी बोले राज ठाकरे डोले, राज ठाकरे म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, म्हणून आम्ही पण आजपासून मनसे सोडली.
आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
👍👍
Aamhi pan... 🎉
मनसे सोडली आणी कोणता पक्ष जॉईन केला ते पण सांगा, सगळे राजकीय पक्ष नालायक आहे कारण सगळ्यांना संधी देऊन पहिले काय दिवे लावले, म्हणुन जर आपण हाच निकष लावला तर सगळे नालायक निघाले तर येणाऱ्या विधानसेसाठी राज साहेबांचा पर्याय निवडा यला काय हरकत आहे
Tu ja mamu chya gatat kahi kam nahi tuz
योग्य निर्णय
खरंच आज बाळासाहेबांची दूरदृष्टी पटली ते पुत्र प्रेम नसून एक धोरणत्मक योग्य निर्णय होता हे पटलं
I too agree with u
Ek dum barobar ❤
100% right
100%right
Oo oo8yjui o kk kk m ll mi I ii III j6 ii I kk kk oo um AA 66j 0l mm k8k kk TM hi जयेष्ठांसाठी kl ki ii.🎉@@yunusinamdar3303
उध्दव ठाकरे हेच योग्य आहे. महाराष्ट्राच्या हीता साठी त्यांना साथ द्या. जय महाराष्ट्र
मला एकदा महाराष्ट्राची एकहाती सत्ता दया महाराष्ट्र सुतासारखा सरळ करतो इथपासून सुरू झालेला प्रवास मला एक तरी मुंबई मधील लोकसभेची जागा दया अणि नंतर बिनशर्त पाठिंबा देतो इथपर्यंत येवून थांबला.
Perfectly Correct !!!!
😂😂
😮😅😅
Right ☺️👍👍
😂😂😂😂😂😂 अगदी बरोबर
राच ठाकरे ,आम्ही तुम्हाला ओळखायला चुकलो. आता यापुढे अशी चुक होणार नाही.
Br😂😂😂😂😂
मनातून उतरलेली सेना
अतिशय सुंदर विश्लेषण फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
जय महाराष्ट्र
राजसाहेब आज तुम्ही भावाला साथ दिली असती तर महाराष्ट्रतील जनतेने तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले असते. पण आपण रंग बदलणारे सरडे निघालात. असो.., आता मनसैनिकाचे नमो सैनिक झाले आहे.
ही गोष्ट खरी आहे
भावाला साथ द्यायला पाहिजे होती..... मराठी माणसाच्या मनात घर केले असते...... पण शेवटी भावकी
अगदी योग आहे.आज महाराष्ट्राला तशी गरज होती.
कोहिनूर, ही लफडी बाहेर काढू नयेत म्हणून ही राजकी बात होगी.अता बुलेट ट्रेन चालते.
आता फाॅर्मूला -- 1 रेसींग कारचा आवाजच काय , इंपोर्टेड मुशरूम खाऊन केलेले आवाज देखील चालतील .
😢😢😢😢 say no to bullet train 😢
फाफडा देणार म्हणून सांगितले आहे म्हणून मोदींनी.
किंग.... सुपारी किंग
तुमच्या राजाला सुपारी द्या
ऊठ दुपारी घे सुपारी
आता मराठी अस्मिता कुठे गेली, बुलेट ट्रेन ने ढोकळा खायला गुजरातला जाणार म्हंजे 😂😂
१कच नंबर
स्वतःच पक्ष काढला आणि स्वतःच संपवला अशी इतिहासात नोंद होणार
*अतिशय मार्मिक भाष्य केले आहेत तू मित्रा...*
एकच नंबर कंमेंट भाऊ
म न से पुढील वाटचालीस शुभेच्छा
Right.......
😂😂😂
भारत देशातील सर्वाधिक confused नेता, म्हणजे राज ठाकरे. कर्तुत्व शून्य. बाळासाहेब ठाकरे चा वारसा लाभलेलं नेता.
पोखरकर सर तुम्हीं केलेले विश्लेषण हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातली गोष्ट बोललेत. फक्त सेटिंग बाकी काही नाही.
राज साहेब ठाकरे हा माणुस म्हणजे मानवी सरडा आहे हा कधी रंग बदलेन याचा भरवसा नाही.......याला मतदान का पडत नाही त्याच कारण हेच आहे.
Maharashtra cha nitesh kumar
भाषणामध्ये भाजपाची पाप लपवली बेरोजगारी,महागाई,
मनीपूर,इलेक्टाॅल बाॅन्ड या बाबत
एक सुध्दा ब्र सुद्धा काढला नाही
आता भाजपाला बिन शर्त पाठिंबा
दिला तर मन सैनिक भाजपाच्या
सतरंज्या उचलायला लागणार...
आपल बेधडक विष्लेषन केल
सलाम तुम्हाला...
👍👍
Manipur??? काय माहितेय रे मणिपूर बद्दल????
@@MarkDupree-jc6zcTula mahiti asel tar tu sang Manipurbaddal
@@adityagaonkar3579 तुला काही माहिती नाही झाट्या आणि चाललाय मणिपूर बद्दल बोलायला 🤥🤥🤥🤥🤥
Laddakh hasdev jangle pn aahe
भावासोबत आज उभे राहिले असते तर अजून मोठे झाले असते
१००% योग्य विश्लेषण केले आहे.
श्री. राज ठाकरे यांची अनाकलनीय भुमिका महाराष्ट्राने पाहिली.
मनसे सैनिकाला विनंती आहे तुम्ही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या शिवसेनेबरोबर सामील व्हा जय महाराष्ट्र
Nahi honar
Khup sunder vishletion 👌🎉
Rajendrasaheb apli jansamanyna samjun sagnychi shaily chan ahe . 🙏
सर, मी एकेकाळी कट्टर राज समर्थक होतो, मनसे पक्षासोबत एकनिष्ठ होतो, पण कालच्या भाषणाने मी पक्षाला जय हिंद, जय महाराष्ट्र केला व पक्षातून कायमस्वरूपी बाहेर पडलो.
कालच्या भाषणाने एवढे समजले की जो बिनशर्त पाठिंबा दिला तो कोहिनूर जागेच्या ED चौकशीचा होता. बोलण्या सारखे भरपूर आहे, पण तूर्तास एवढेच बोलतो सन्माननीय राज साहेब, शुभेच्छा तुम्हाला!
माज हि same मत आहे
मी आता पर्यंत आणि माझ कुटुंबीय मतदार साठ मनसेला मत दिलं आहे पण ज्यांनी महाराष्ट्राच्या मराठी तरूण पिढीला उध्दवस्त केले आहे ह्या गददारानी महाराष्ट्र गुजरातला विकला आहे आणि पाठिंबा हा चुकीचा निर्णय आहे आता आमचं मत उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना
Hahaha... 🤣
योग्य निर्णय
Thamba...thod..tumche uddhav thakre...pan cm chi offer ali palat jatil....
@@vedant5607barobar 😂😂😂.
Barobar ahe 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥👌
राज साहेब तुमच्या व्दिधा मनस्थितीच हे सर्वांत मोठ उदाहरण आहे .
अशा भुमिके मुळे विश्वासार्हता तर गमावणारच आणि पक्ष सुद्धा रसा तळाला जाईल, म्हणजे गेलाच.
खूप चांगला निर्णय घेतला राज ने आता मनसे कार्यकर्त्या उद्भव ठाकरे मागे जायला मोकळे झाले
VBA pn option ahe😅
किंग.... सुपारी किंग
तुमच्या राजाला सुपारी द्या
ऊठ दुपारी घे सुपारी
आता मराठी अस्मिता कुठे गेली, बुलेट ट्रेन ने ढोकळा खायला गुजरातला जाणार म्हंजे 😂😂
Tya saglya ni raajkaaran sodl 😅😅
@@08rohannagarale62😂 उच्चार
😂😂
राजसाहेब, देवेंद्रजीना साथ देणे म्हणजे महाराष्ट्र नासवणाऱ्याची सोबत केल्यासारखं आहे.
Right
Correct 💯
Raj sahebani aplit asmita gamavli ahe
किंग.... सुपारी किंग
तुमच्या राजाला सुपारी द्या
ऊठ दुपारी घे सुपारी
आता मराठी अस्मिता कुठे गेली, बुलेट ट्रेन ने ढोकळा खायला गुजरातला जाणार म्हंजे 😂😂
किंग.... सुपारी किंग
तुमच्या राजाला सुपारी द्या
ऊठ दुपारी घे सुपारी
आता मराठी अस्मिता कुठे गेली, बुलेट ट्रेन ने ढोकळा खायला गुजरातला जाणार म्हंजे 😂😂
सर खुप छान माहिती दिलीत मनसे कडून खूप अपेक्षा होत्या आता वेगळा मार्ग निवडावा लागेल आम्हाला
रवींद्र सर अप्रतिम विश्लेषण
शाल पांघरूण कोणी बाळासाहेब होत नसतं.
Tey tar mag konichhhh hot nast
@@MithilaKulkarni पणं फडतूस फडणवीस ने सिद्ध करून दाखवले दुसरा अनाजी पंत🍉🍉🍉
🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧🐧,with 3 rd class andhaar nagri😂😂😂
@@swami_smartha andhaar maavshin siddh kel,jas__,dusri putnaa😂😂😂😂😂
@@MithilaKulkarni अरे तुझ्या फडतूस फडणवीस च्या चांगलीच मानगुटीवर बसली आहे सुषमा ताई बीचारा अनाजी पंत🍉🍉🤣🤣🤣🤣
राजबद्दलच्या कॉमेंट्स वाचून "पिंजरा" सिनेमातल्या "मास्तरां"च्या शेवटच्या अवस्थेची आठवण झाली 😢
Absolutely true.
योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद साहेब.
सर एक नंबर तुमचं विश्लेषण आहे आता राज ठाकरे वर विश्वास ची उडाला आहे
राज साहेब तुमच्या कालच्या भाषणानंतर खूप मनसे सैनिकांचे डोळे उघडले व त्यांनी मनसे सोडली.. लोक काय आता मूर्ख राहिली नाहीत त्यांना सगळं कळत
याची सोंगटी मोदीच्या भोकात
उध्दव ठाकरे BJP सोबत गेले तर चालतात राज ठाकरे गेले तर नाही चालणार.
Raaj kare too hi saala charector dhila,baaki sab karey too bol_baala,,,arey jaa, abhivyakti 'buri najar wale Tera thobda kaala,,😂😂😂😂
पण उद्धव साहेबानी भाजपबरोबर जाऊन आपल्या शिवसैनिका ना निवडनुक लढण्याची संधी दिली
त्यांनी सामान्य शिवसैनिका ना आमदार खासदार केले
बिनशर्त पाठिंबा देऊन वैयक्तीक स्वार्थ नाही साधला
उघडा डोळे बघा नीट
Ut cha aata BJP sobat jaycha marg kaaymcha band zala,,kaaran jith Raaj, tith uddhav thakre kadhich nahi, naakabandi ch
साहेब, बाळा नांदगावकर साठी तरी एखादी जागा मागून घ्यायची होती. किती स्वार्थ हा? बस संपलं आता...
भरपूर पैसा राज ठाकरे यांना bjp कडून मिळालेला असावा... मणुन हे सगळे घडते आहे. उद्या ते स्वतः bjp त गेले तर काही बीघडणार नाही.
तसे पाहिले त र... आता बाळासाहेब सारखा थाकरी बाना... फक्त उद्धव ठाकरे साहेब यांचेकडेच दिसतो आहे.
Petya gharat aalya
बाळा नांदगावकर चांभार जातीचे मग साहेब त्यांचे कल्याण कसे करतील त्यांचा फक्त वापर करायचा असतो.
असे तर नाही ना झाले?
मोदी शाहांच्या धमकीने निष्ठावंतांना सद्धा
विसरले .
@@dattatraykadam7792हीच निती तुमच्या सारख्या जातीवादी लोकांची त्या मुळेच. Bjp पुढे आहे.
खूप छान विश्लेषन उदाहरणासह.आधी प्रकाश आंबेडकर आता हे म्हणजे काय तर माकडाच्या हातात कोलीत.
अतिशय चांगले विश्लेषण केले आहे धन्यवाद.🙏🙏
आपले संविधान नष्ट करणाऱ्यांना सपोर्ट करणे म्हणजे. देशाशी गद्दारी च म्हणावी लागेल. आता फक्त संविधान वाचवणे हेच मोठे कार्य आपण सर्व जण करूया... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Absolutely
Right 👍
संविधान वाचवा म्हणजे फक्त आरक्षण वाचवा एवढेच. पवारांनी महाराष्ट्राची वाट लावली.
Yala kohinur mill chi property vachvaychi aahe dusare kahi nahi bas ak changala nakalakar aahe bas evdech yache kartuva😮😮😮😮
Hahaha... Utsut 60 varsha zhali yanch sawidhan nashta hotay.... tumchi poli bajun bhajun karapli ho 🤣
पोखरकर सर तुम्ही प्रत्येक मुद्द्यावर अगदी बरोबर बोललात , राज ठाकरेची पोल खोल केलीत, तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाहीच
अतिशय योग्य विचार मांडलेत सर तुम्ही
रवींद्रजी, जय कोकण 🚩खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण केलंत 👍 बाळासाहेबांची एक जुनी मुलाखत बघण्यात आली त्यात ते म्हणाले होते कि, मी ह्याला पंचपक्वानाचं ताट पुढ्यात वाढलं तरी हा उठून गेला 🤷♂️ मला वाटत बरं झालं त्यावेळी ह्याला पक्ष प्रमुख केलं नाही. नाहीतर काय बघायला मिळालं असतं. 🤔🤭🚩
राज तुम्ही जर बाळा साहेबांचे पुतणे नस्ते तर मनावर हात लावून सांगा... तुम्हाला कुणी मान दिला अस्ता का ❓तुम्ही जर सामान्य आडनावाचे ठाकरे अस्ता तर तुम्हाला कोण विचारला अस्ता का ❓काकाच्या नात्या ची जाणीव आहे का तुम्हाला ❓महाराष्ट्राची जनतेशी व राज्याशी गद्दारी करून काय फायदा.
बीनबुडाचा घडीला घाबरला.
😢😢 barobar ahe
उद्धव ठाकरेंना ही बाळासाहेबांचे चिरंजीव नसते तर कुणीही विचारलं नसतं.
छान टीका टीपणी अभिव्यक्ती चॅनेल ला खुप खुप धन्यवाद
Faavdyala faatyavar maral asta lokani😂😂
पलटी सम्राटांची परत एकदा पलटी
सर तुम्ही बोलले ते 100% बरोबर आहे त्यामुळे यांच्या कॉमेंटला घाबरायची गरज नाही तुम्ही सत्य सांगत रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे
महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आत्ता एकच पर्याय उद्धव बाळासाहेब ठाकरे.
अगदी योग्य विश्लेषण...यांना फक्त भाजपने गर्दी जमवण्यासाठी घेतलेलं आहे मात्र जनता ही सुजाण आहे यावेळेला जनता भाजपला अजिबात मतदान करणार नाही.... भाजप हटाव देश बचाव.संविधान बचाव.
अगदी बरोबर, पण हे जनतेला बेहोशीचे डोज देऊन पाहतात, काही बेहोष पण होतात. सगळे नाही. Bjp, EVM हटाव, देश बचाव 🙏.
Bjp hatao desh bachao
महाराष्ट्र दरोही टरबूज मिंधे ने भाजपने महाराष्ट्रची वाट लावली यांना अद्दल घडवाच.
च्या आयला 370 """370""""काय घंटा महाराष्ट्रात मराठी माणूस मच्छी खातो म्हणून काही बिल्डिंग मध्ये घर घेऊ शकत नाही.
100% सत्य ,हा अनुभव आम्ही घेतला आहे मालाड मध्ये ,नॅानवेज ,मच्छी खाता तर तुम्हाला घर मिळणार नाही असं स्पष्ट सांगितले ,गुजराती होता म्हणजे आहे अजून ,
आधी खात नाही म्हणायचं आणि घर घेऊन बिनधास्त खायचं😂@@asksrkr
मुलुंड मध्ये तर अशा कितीतरी बिल्डींग आहेत ज्यात एकही नाॅन व्हेजिटेरीयन नाहीत
एवढच काय, मुसलमानांना गाय खातो म्हणून घर मिळत नाही महाराष्ट्रात! त्याच बोला…
@@asksrkrपण ज्या व्यक्ती ने तो विडियो व्हायरल केला होता त्यांना देखील राज ठाकरे वा मनसे कार्यकर्त्यांनीच न्याय मिळवून दिला होता व घर देखील व ज्या लोकांनी विरोध केला होता
ऐकदम बरोबर विश्लेषन आहे धन्यवाद
खूप छान विश्लेषण आवडलं आपल्याला. स्वतःच्याच पायावर धोंडा घालून घेणे यालाच म्हणतात. एक चांगला नेता छोट्याशा कारणासाठी काटकोनात झुकतो. वाईट वाटते. म्हणूनच दमनशाही, तानाशाही विरोधात लढणारे उद्धवजी लाख पटीने चांगले.
आता एकच पर्याय उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
राज ठाकरे यांना चांगलेच ठाऊक आहे की, त्यांच्याकडे कोणताही मताधिक्य शिल्लक नाही. शिवाय ते कोणत्याही पक्षासमोर अटी घालण्याच्या स्थितीतही नाहीत.
अभिव्यक्ती वरील हे विस्लेशन अतिशय
परिणाम कारक आहे. असे असावे विस्लेशन. लाख लाख सुभेच्छा.
किती सुंदर tathyatmak विवेचन आपण केले सर धन्यवाद ह्या बाबी आमच्या लक्ष्याताच आल्या नाहीत पण आपण सर्व बाबी ज्या राज साहेब यांनी मांडण्याचा खटाटोप केला त्याचे वास्तव आपण जाणते समोर खुले केले.सलाम सर जी.
Amgalaraj साहेबांचा नेहमीच सन्मान पूर्वक आदर आहे .त्यांची तळमळ रज्यप्रती १०० %=आहे याबाबत दुमत नाही.
पण आमचा आज मात्र भ्रमनिरास झाला .येकांदरित देश्याची दहा वर्षातली कामगिरी mahagai ,berojgari mahilanche babatit ghadanarya ghatana uda.mahila pahilvananche sharirik shoshan nagn dhind manipur chye vastav taje ahe tyache काय?.aso man दुखावटे he पाहिल्या var।।,
पुलवामामध्ये सैनिक शहीद झाल्यावर मोदी कसे कपडे बदलत होते . लावरे तो व्हीडीयो !हे खाजसाहेब म्हणत होते . मग मोदी बदललेला माणूस आता कसा चालतो . तस काही नाही . मुंबई महानगरपालीका आणि विधानसभेच्या निवडणूक डोळ्या पुढे ठेउन बिनशर्त नव्हे सशर्त पाठींबा आहे हा . वाह !खाज !
Raj thakre aajpasun vishay sampla.. .manse ...mhanun naav ghayla pan laaj vatte
😂
यापुढे महानगर पालिका,विधानसभा ह्या संस्था तुम्ही bjp च्या पूर्ण साहाय्याने लढू शकता पण त्या केवळ आत्मपरीक्षण करायला एवढेच
राज ठाकरे म्हणजे राजकारणतील सारडा अशी उपमा त्यांना फिट बसते 🙏
Aan, abhivyakti means nitch ,dweshi therdaa,hi upma fit y😂😂😂😂😂😂😂
Aan tyana naav thevnaara, faavdya _therda😂😂
@@MithilaKulkarniकाय ग तुझी नागपूरची मामी अजून पणं त्या रियाझ अली ला घरात घेते का😂😂😂😂😂
@@swami_smartha tu tilach vichar ki,,,tuzi pan mamich ki ti,tu ch naav thevl ,tey,mag
@@MithilaKulkarni अग तुझी जवळची मामी ओम भट स्वाहा मग तुला जास्त माहिती असणार🤣🤣🤣🤣🤣
बाहेर बजरंग बली आणि घरात रियाझ अली
हिंदुत्व 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
छान विषय मांडला रवि साहेब आपण, राज ठाकरे यांची नेहमीच तळ्यात मळ्यात भूमिका राहिली आहे, आणि जिथे जिथे उद्धव ठाकरे साहेबां विषयी आकस राहिला आहे, त्यामुळे त्याच्याकडून महाराष्ट्रातील जनतेला काही अपेक्षाच राहिली नाही, लोक त्यांच्या कडे दुर्लक्ष च करतात...
आता वाटत बाळासाहेबांनी तेव्हा घेतलेला निर्णय योग्य होता. शिवसेना पक्षप्रमुख पद हे उद्धव बाळासाहेब ठाकरे कडे दिल.
पाठींबा देणारा....... ना जीकंला ना हारला तेा फसला....
कोहिनूर फाईल बाहेर आली असेल बहुदा. आता बुलेट ट्रेन ला इंजिन लागणार. आणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाव नमो सेना होणार. कुठे बाळासाहेब आणी कुठे सुपारी बाज.
Agdi barobar.... Bullet train la engine lagnaar....pan magooon.....😂😂
बुलेट ट्रेन ला जुने इंजिन ! काय होणार त्या बुल्लेट ट्रेनच !
@@RajeshPatil-oz9cmअहो बुलेट ट्रेन अजूनही हवेतच आहे..तिला जमिनीवर यायला पुढच्या इलेक्शन ची वाट बघावी लागणार बहुतेक..तोवर हे इंजिन भोंगा वाजवणार हे नक्की..
किंग.... सुपारी किंग
तुमच्या राजाला सुपारी द्या
ऊठ दुपारी घे सुपारी
आता मराठी अस्मिता कुठे गेली, बुलेट ट्रेन ने ढोकळा खायला गुजरातला जाणार म्हंजे 😂😂
एकदम बरोबर आहे.
सर,जबरदस्त विश्लेषण 👍👍
Khup chhan saheb vishleshan ☝️😊✨💐
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा !!!
बोले एक चाले एक त्या नाव हीन विवेक😊#वाचाळवीर
राज ठाकरे आम्ही तुम्हाला ओळखायला चुकलो. आता यापुढे अशी चूक होणार नाही.
chuki kartoyss.... smart manus ahe raj ,thoda thamba
पोखरकर साहेब एक नंबर विश्लेषण केले आहे आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल
अगदी योग्य. 👍🏻🌹
किंग.... सुपारी किंग
तुमच्या राजाला सुपारी द्या
ऊठ दुपारी घे सुपारी
आता मराठी अस्मिता कुठे गेली, बुलेट ट्रेन ने ढोकळा खायला गुजरातला जाणार म्हंजे 😂😂
Raaj hindutva sobat gele,so barech jalkutey pokharley gele 😅😅😅😅😅🙆🚩
@@MithilaKulkarni कोणतं हिंदुत्व फेकू मोदी ने पुलवामा मध्ये आमच्या जवानांना मारले त्या नंतर पाकिस्तान मधुन फेकू मोदी ला चंदा मिळाला बक्षीस हेच का हिंदुत्व?
उत्कृष्टरित्या मांडणी, सर.
आभारी
🙏🙏🙏
साहेब, आपण खूप वाईट केलं.
राजठाकरे यांच्या कालच्या भाषणात पहिल्या सारखा जोश नव्हता काल त्यांच्या भाषणात कमळा बाईंचा वास येत होता. आणि आता हे जनतेला कळले. त्यामुळे राज साहेब आत्ता तुमचावर सुद्धा विश्वास राहिला नाही.
उद्धव साहेबाना आजोबांचं हिंदुत्व कळायला 25 वर्ष लागली पण ते सावध झाले आणि सावरले. पण राज साहेबाना सावरणं जमेलच याबाबत शंका आहे.
हो ना आता उद्धव साहेबांना आयुष्यभर राहुल गांधी ची ओझी उचलायला लागेल 😢
😂😂
Hahaha... Jyani Hindu dharma sodlay tyanhi aaple aarkshanavar fukat ghetlele dnyan pajalu naye...
@@PushkaR5236बरोबर बोललात 😂😂😂.
Gadhva ozi andhabhakt vahatst je bindok aahet. Electoral bond case pahat ahes na?maharashtra BJP la phatyavar marto maharashtra drohya@@PushkaR5236
Never expected this decision from Mr Raj but that's fine he has opened our eyes
सगळ्या अपेक्षा तुम्हालाच आहेत सगळ्यांकडून.. तुमच्या कडून देखील कमीतकमी तुमचे मनसैनिक तरी अपेक्षा बाळगत असतील याचा विचार आला असता मनात तर हा पाठिंबा दिला नसतात तुम्ही.
🙏🙏🙏
मनसे बरखास्त होणार
राज हा बाळासाहेब होऊ शकतं नाही हे पक्क..
😂😂😂😄😄😄🤦♀️
Faavdya tar 7 janmaat shivsainik pan hou shakat nahi, hindurudy Samrat tar faar durch 😂😂
@@MithilaKulkarni तुमच्या सारखेच मनसेमध्ये उरले आहेत. बदला स्वतःला.
@@MithilaKulkarniपणं तुझा फडतूस फडणवीस दुसरा अनाजी पंत हे त्याने सिद्ध करून दाखवले काय बरोबर ना😂😂😂😂
@@swami_smartha tuzya tya soniyachya Saadi dhunarya laachar faavdyala bolal ki Tula raag aala ka,ok chilled😂😂😂😂😂
सरजी आपले मनापासून आभार मानतो की आपण सत्य परिस्थिती वरती आडाण्यातला अडाणी असुक्षित मतदाता यानां आपल्या वाणितून कालच्या सभे विषयी विश्लेषण केले म्हणून सर्व सामान्य जनतेचे डोळे उघडले.त्या बाबतीत आपले मनापासून आभार मानतो . जयहिंद जय भारत जय महाराष्ट्र
राज ठाकरे तुझा चुलता काय तु यांची गुलामी स्विकारली माझा तुझ्यावर फार विस्वास होता जय महाराष्ट्र जय शिवाजी
सध्या कमिशन आणि खोक्याचे राजकारण चालू आहे😅😅😅😅
मतदार हो जागे व्हा...
नाही तर महाराष्ट्राची वाट लागेल...
❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
काहीही ठोकून द्यायचं आणि मोकळं व्हायचं😅😅😅😅😅
बाळासाहेब ठाकरे खरचं किती दुरदृष्टीचे होते ते सिद्ध होते....
बाळासो.ना माहीत नव्हते की सुपुत्र असे उद्वस्त,चुकीचे निर्णय घेतील
@@nilakhare1540 PAKSH BADYANE DENE AAHE.. SAMPARK SADHA..DADAR ...
उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
Uttam analysis ❤
राज ने वेळो वेळी भुमिका बदलण्यापेक्षा सरळ भाजपत सामिल व्हावे . आपले उद्योग गुजरात ला जाताना त्याना आता काही वाटत नाही .
राज ठाकरे भावासाठी उभे असते तर मस्त वाटले असते पण किती chatavi, जिभेला पण सुट्टी द्यावी
Right 👍👍
पोखरकर साहेब खरोखर आपण एकदम योग्य विश्लेषण केल यांना जनता कधीच माफ करणार नाही
रविंद्र पोखरकर साहेब योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद. आणि केवळ केवळ उद्धव ठाकरे साहेब यांना विरोध करण्यासाठी राज ठाकरे यांनी केलेला प्रयत्न आहे.
खोके मिळाले.ED ची भिती दुसरे काय?😂
मला राज ठाकरे बद्दल प्रचंड आकर्षण होते. अनेक वेळा मी त्यांच्या पक्षात प्रवेश करताकरता थांबलोय. पण माझी बरीच मित्रमंडळी शिवसेना सोडून गेली होती. त्यातली बहुतेक हळूहळू परतीला लागली. पण पाडव्याचे भाषण ऐकून मात्र लोंढेच्या लोंढे मातोश्रीवर गर्दी करतील असं एकंदरीत चित्र आहे.
छान कमेंट केली जय शिवराय
ED CBI la ghabrun palturaj .lau re tho video.
सप्तरंगी सरडा जस संकट येईल तसं रंग बदलणार !! आता मुंबई केंद्रशासित होणार हा धोका वाढला आहे हे लक्षात घ्या !!! गुजू डुख धरून आहेत !!! मराठी जनहो जागे व्हा !!!-जयमहाराष्ट्र जयभारत
बाळासाहेब सांगायचे माझा पुतण्या शेण खातो ते काय खरच होत की.
आज आमचीही खात्री पटली.
मी गुजरातचा गुजरात माझा लवकरच नवीन पोस्टर्स झळकतील पण महाराष्ट्र प्रेमी सुजाण सुशिक्षित जनता ज्यांनी शिवसेना सारखे प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा केली त्यांना आणि त्यांचे समर्थन करणाऱ्याना अद्दल घडवणार. 🇮🇳🚩
त्यांनी फक्त गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देऊन भाषण संपविले असते तरी..लोकांना मनसैनिकाला आनंद झाला असता..पण त्यांनी थुंकलेले होते तेच..मनसैनिकाला पटलेले नाही..मन सैनिकाचे खच्चीकरण या मुळे झाले हे नक्की...
किंग.... सुपारी किंग
तुमच्या राजाला सुपारी द्या
ऊठ दुपारी घे सुपारी
आता मराठी अस्मिता कुठे गेली, बुलेट ट्रेन ने ढोकळा खायला गुजरातला जाणार म्हंजे 😂😂
राज ठाकरेच केलेल विश्लेषण (चिरफाड) अतिशय सुरेख आणि योग्य रीतीने केलय. अतिशय बेभरवशाचा , बिनबुडाचं गाडगं,. बाळासाहेब हे याला पुरेपूर ओळखून होते म्हणूनच याच्या हातात शिवसेना सोपविली नाही. महाराष्ट्रातील जनतेची याला जी थोडीफार सहानुभूती होती ती आत्ता पूर्णपणे संपुष्टात आली. काय करुन बसलाय.
धन्यवाद,पोखरकर साहेब,अगदीं समजून आणि प्रत्येकाला पटेल असे मुदेसुद विश्लेषण,जय महाराष्ट्र, जय उध्दव साहेब
एकीकडे राजकीय व्यभिचार थांबवा बोलता आणि दुसरीकडे ज्यांनी व्यभिचार केला त्यांनाच पाठिंबा दिला. तुमच्या सोबत राहिलो ते आमचं चुकलं साहेब.एक कार्यकर्ता म्हणून खूप वाईट वाटले आज.आपण ही त्याच पंगतीत बसला. व्वा
Ek karya karte mhanun tumhi khoop changle kele. l.tyanni marathi mansala phasavle aahe...vait vat te aahe..
राजकीय विश्वासार्हता गमावलेले महाराष्ट्रातील दोन नेते एक राजसाहेब ठाकरे आणि दुसरे बाळासाहेब आंबेडकर.
Balasaheb kutun aale hyat
अगदी बरोबर 👌👌
Balasaheb ambedakar svabhimani nete ahet itaransarkhe lachar nahi only vba❤
@@umeshgedam6820 मागील १० वर्षांच्या मोदी काळाच्या अनुभवाने शहाणे होण्याची ही वेळ आहे. ही वेळ स्वाभिमान दाखविण्याची नसून संविधान वाचविण्याची आहे आणि तसे नसेल तर भविष्य अनुभवा.
पहिली गर्दी जमवायची होती नंतरच आपली मन की बात केली
खरच राज ठाकरे यांनी त्यांच्या उर्वरित मनसे कार्यकर्त्यांना त्यांच्या योग्य भविष्यासाठी योग्य मार्ग दाखवला आहे.
बाळासाहेबांच्या दूर द्रुष्टीला सलाम 🙏
1no dada kharach balasahebani.hya.sardyala lavkar haklun dile sahebanchya hayatit zale.mhanun bare.zale.nahitar.vat.lavli asti shivsenechi hya Raj navachya.dom kavlyane jodila dadhiwala Ani tyachi toli hyani.sath.diki asti hya rajla
जगातल्या इतिहासातील राज ठाकरेंचा पहिलाच पक्ष ..जो निवडणुकीत किरायान देण्यात येतो.😢
राज ला शिवसेनेची धुरा न देण्याचं खर कारण आता समजल. कारण राज हे स्थिर नाहीत, वेळोवेळी भूमिका बदलतात हे दोश बाळासाहेबांनी त्याच काळात हेरल आणि उद्धव ठाकरे यांना शिवसेना कार्याध्यक्ष केले. तो निर्णय पुत्रप्रेम पेक्षा उज्वल भविष्या चा विचार जास्त होता.त्यावेळचा तो निर्णय 100% खरा खरलाय.
साहेब, आपले विश्लेषण अतिशय अभ्यासपूर्ण आहे. राज ठाकरे यांच बोले तैसा चाले मुळीच नाही. प्रत्येक वेळेस भूमीका बदलतात, ठोस भूमिका मुळीच नाही. कार्यकर्ते संभ्रमित होतात. देश विकायला काढणार्या मोदीच्या पायाशी महाराष्ट्राला पुन्हा एकदा गहाण ठेवायचा आहे काय? असो. दु:ख होत आहे आजच्या महाराष्ट्रातील परिस्थितीचे. राजकारणी तुपाशी तर कार्यकर्ते आणि जनता उपाशी.
सर राज ठाकरे याची. मोदी समर्थन. भुमिका. ही. पुढील. विधानसभेची. सेटिंग आहे.. आणि. या मुळे. सामान्य. जनता. आणि. म
न. से. सैनिक सुद्धा नाराज आहे.
हे जर अशा प्रकारे भाषण करायला लागले तर विधान सभेच्या निवडणूकीसाठी यांच्या कडे एक पण उमेदवार शिल्लक नाही राहणार. हे फक्त ज्याना ज्याना शिव्या देत होते त्यांचाच प्रचार करणार.
पेंटर आहे.सारखे रंग बदलणारच!
पेंटर/चित्रकारांशी तुलना अप्रस्तुत ठरते.पेंटर नविन कलाकृती तयार करण्यासाठी रंगसंगतीत विविध बदल करतात.राज ठाकरे व्यंगचित्र कार,उत्तम वक्ते म्हणून ठिक आहेत.त्यांच्यात चांगला, दूरदृष्टीचा पुढारी इ.कमतरता आहेत. ते ब्राह्मणी फॅसिस्ट आहेत.
किंग.... सुपारी किंग
तुमच्या राजाला सुपारी द्या
ऊठ दुपारी घे सुपारी
आता मराठी अस्मिता कुठे गेली, बुलेट ट्रेन ने ढोकळा खायला गुजरातला जाणार म्हंजे 😂😂
Pentar ni, jalkutey nchya tondala chanley rang faasley😂🚩🚩
अभिव्यक्त चॅनेल, उत्तम विश्लेषण,
खुपच छान विश्लेषण केले आहे.
अभिव्यक्ती चे आजचे राज साहेबांच्या भाषणाचे विश्लेषण खुप चांगल्या प्रमाणात मांडले बद्दल आभार, हि क्लिप सर्व मतदारा पर्यंत पोहचवा
कुठे नेऊन ठेवले महाराष्ट्राला या लोकांनी ? सर्व फोडाफोडीचे राजकारण चालले आहे. आधी शिव्या द्यायच्या नंतर त्यांच्याशीच हातमिळवणी. खूप छान विश्लेषण सर अगदी योग्य पद्धतीने हा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद 🙏👍
Tumhche Sadetod Mat Ek Nambari Aahe. Namaskar Tumchya Vishletion Budhi, Vichar, Itihaas, Junya Athawani,
Shevati Tumhi Manata Kitihi Shivya Dhya Chalel pan Ghanerdepana Nako.
Dhan Dhan Ahe Maharashtra Jithe Tumchya Sarkhi Manase Vastyav Karatat. 🙏🙏🙏🙏🙏
100% वस्तुनिष्ठ विश्लेषण 👍