Dr.babasaheb ambedkar is angel alians legend krantisurya symble of kmowledge father of rajyaghatanakar the greast milenium druste shatradna..adarst mahamanav bodhisatwa bharatratna dayaka karunasagar....
भारत हा असा देश आहे की येथे धर्म ,जात आणि भाषा याला प्राधान्य दिले जाते, हेच आपल्या सामाजिक ऐक्यास धोकादायक आहे. डॉ. बाबासाहेब यांच्या काळात स्वातंत्र्याचा लढा होता तर आता सत्तेसाठी लढा सुरू आहे.
बाबासाहेब great होते आणि तुम्ही आमच्या डोळ्यात सतत अंजन घालण्याचे kaam करतात त्या बद्दल धन्यवाद. खूप छान episode आहे. बोध पूर्ण. Sir, Happy new year 2024
2024 हे वर्ष हे अतिशय महत्वाचे आहे. लोकशाही राहणार कि हुकूमशाही येणार हे या वर्षी समजेल. लोकांनी विचार करावा काय हवाय ते.... आपण असेच लोक जागृती करा.. धन्यवाद.
@@kirandhongadi2482janate ni tar chh shivaji maharajanla hi lathadla "shudra" mhanun mandirat pravesh dila nahi ata dokyavar ghetatach na... Janate ni lathadla mhanun tyanchi kimmat kami hot nahi ulat tya janatechya buddhichi kiv yete baalish janta😂
रमेशसर आपण केलेले विष्लेशन आजच्या परिस्थितीशी 100% तंतोतत खरे आहे वतसेच बाबासाहेबानी पुढे 100 वर्षानी काय होवू शकते याचा अचुक अंदाज बाधलेला आहे किती ही क्षितीजापुढची दुरदृष्टी खरच बाबासाहेब महानच त्याचबरोबर धर्माची गोळी देवून आजचे हे करटे ( मोदीसारखे ) राज्यकर्ते देश व देशाची सार्वभौच यंत्रना धुळीस मिळवल्यास कमी करणार नाहीत बाकी क्षेम
This isn't any new britishers also used to think that indians will not able to govern themselves and will end up in balkanization. But this didn't happened fortunately
लोकशाहीचे भविष्यातील संभाव्य धोके,हे त्यावेळी या महामानवाच्या लक्षात आले होते... म्हणजे किती मोठी दुरदृष्टी होती ? भारत मातेच्या महान सुपूत्राला, त्रिवार अभिवादन 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Pillars of Democracy या त्यांच्या ग्रंथात बाबासाहेबांनी वरील सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. सध्या 12 वी इंग्रजी पुस्तकात तो धडा आहे. विद्यार्थ्यांव्यतिरिक्त तुम्ही सामान्य जनतेला समजावून सांगितला या बद्दल तुमचे खूप खूप आभार.
Real patriot great leader honest person dr b r Ambedkar salute and salute to you also for remembering such a great person we always obliged to you for enlightenment of facts 🎉🎉🎉
खरोखर बाबासाहेबा सारखा दृष्टा आणि भविष्यात पाहणारा महामानव दुसरा कोणी दिसत नाही शंभर वर्षांपूर्वी त्यांनी वर्तवलेले विचार आज ही खरे ठरताहेत ! त्यांचे साहित्य वाचून आपल्याला त्याची प्रचिती येते !
@@BKMH11 शाहू महाराज यांच्या मदतीने आणि पाठिंब्यावर बाबासाहेबांचं कार्य पुढं गेलं, आणि म. फुले यांना तर बाबासाहेब गुरूस्थानी मानत होते ! माझी कॉमेंट बाबासाहेबा पुरती मर्यादित होती याचा अर्थ शाहू फुलेंना कमी लेखणे असा होत नाही !
भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला, ज्या दिवशी 1949 मध्ये 26 जानेवारी 1950 रोजी तो अंमलात येण्याच्या काही महिन्यांपूर्वी स्वीकारला गेला होता, तो दिवस देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान यांनी स्पष्टपणे नमूद केले की या घोषणेचा उद्देश केवळ संविधानाविषयी जागरुकता निर्माण करणे नाही तर डॉ. आंबेडकरांबद्दलही आहे.
Great information Given by Todkar sir about Dr.Babasaeb Ambedkars thougt on constitution implementation in parliament.nice information for Re development of Bharat. Jai Bhim.Babasheb Ambedkar.Jai Bharat.
खरंच धन्यवाद सर तुमचं की तुम्ही त्या वेळी जे बाबासाहेबांनी देशाच्या हितासाठी काय सांगितलं ते समोर आणून दिले आणि खरंच त्यांची दूरदृष्टी आज देशाची हालत खूप खराब झाली कारण राजकारण हे राजकारण राहील नाही तरी धार्मिक राजकारण झालं
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खरोखरच अस्वस्थ दूरदृष्टीचे सवि धान निर्माते सामाजिक आर्थिक शैक्षणिक नेते आहेत त्यांचे उपकार आम्ही दलीत बांधव कधीही विसरणार नाही
आपण सोशल मीडियाच्या मार्फत लोकांपर्यंत, महामानव डॉक्टर बाबासाहेबांचे शेवटचे भाषण जनतेपर्यंत पोहोचल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. जनतेमध्ये संविधानाच्या संदर्भात जनजागृती करणे हे महत्त्वाचे आहे सर..... जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र...🙏✍️💙👍💐
नववर्षाच्या पूर्वदिनी आपण बाबासाहेबांच्या भाषणाची समर्पक आठवण करून दिलीत.आपण व्यक्त केलेला हाच नववर्षाचा संकल्प असावा...धन्यवाद व नववर्षाच्या शुभेच्छा..👌👏🙏
' जेव्हा एखादी नेता राष्ट्र पेक्षा मोठा होतो आणि सर्वसामान्य माणसे त्याचा चरणावर आपले स्वातंत्रय अर्पण करतात त्यावेळी ते राष्ट्र संकटात येते., (Dr. बाबासाहेब आंबेडकर .)
आज भारत देशा मध्ये आयोध्येया मध्ये खूप मोठा उत्सव आहे पण भरता बाहेर रामाचा काही आस्तित्व आहे का भरता बाहेर जेव्हा भारतातले मोठे मोठे उधोगपती किंवा देशाचे प्रधानमंत्री किंवा राज्यांचे मुख्येमंत्री जातात तेव्हा बोलतात कि गौतम बुध्दाच्या देशा मधून आलो आहे तेव्हा का बोलत नाहीत कि मी रामाच्या देशा मधून आलो आहे जेव्हा बाबरी मजीद पडली व खोदली तेव्हा किती रामाचे सबूत भेटले हे भारतीय मीडियाने देशाला दाखवले का नाहीना हा देश बुद्धांचा आहे हे जग जाहीर आहे तुमि कितीही सत्ये लपवणेयाचा प्रयत्न केला तरी सत्ये कधी लपत नाही
अप्रतिम खूप छान सर्व यूवा तरूणांनासाठी महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत नमन 🙇♂️🙏 Thank you Abhiyakti 🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩
Thank you Pokharkar sir. You are creating awareness in the people of India. Journalist like you should come forward and should discharge their duties.whole India should become true democratic as expected by father of Indian Constitution . Jay. Sanvidhan, Jay Bharat.
खरंच अभ्यास पूर्ण विश्लेषण केलंत सर,आजची परिस्थिती बाबांच्या खिन्नतेचं कारण तसचं झालयं, राजकारण्यांनी स्वार्थी इच्छे साठी देशाचं पार वाटोळं केलयं, व्यक्ती पुजेमुळे आणि धार्मिक कट्टरतेमुळे देश पुन्हा खूप खूप मागे गेलाय.
या ब्रह्माण्डातील म्हणजे-चं या विश्वातील कोणत्या-ही गोष्टी-ची कट्टरता , कट्टरता बाळगणार्या व्यक्तिला घातक असतेचं परंतु समाजालाही ती कट्टरता घातक ठरण्याची शक्यता असते , अस माझा वैयक्तिक मत आहे ।
आपले योगदान तरुण पिढी साठी खूप महत्वाचे आहे,,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चिंता भारतीय लोकशाही टिकेल का ,हा विषय आपण योग्य विवेचन केले,पुरावे वास्तव इतिहास सांगणे ही आपली हातोटी तळमळ विलक्षण आहे ,धन्यवाद सर,,,,,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अगदी खरे आणि दिशा देणारे आहेत त्याबद्दल बाबासाहेबांचे धन्यवाद परंतु हे विचार आजच प्रकट करण्यासाठी आणि विशिष्ट राजकीय परिस्थितीत ठेवण्यासाठी आपला हेतू स्वच्छ दिसून येत नाही नक्कीच आपल्या मनाला विचारा धन्यवाद
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भाषणातून देशाला वाचविण्यासाठी चा संदेश नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी सुत्र सांगितले होते याचा विचार केला नाही तर.... देश नक्कीच गुलाम होणार
बाबासाहेब आंबेडकरांनी १९४९ साली केलेल्या भाषणात भविष्यात कोणकोणते धोके येवू शकतात हे त्या वेळी नोंदवून ठेवले होते. ह्या मध्ये त्यांच्या दुरदूष्टीचा आणि बुद्धीमत्तेचा प्रतय येतो. तूमचे मनापासून आभार ह्या अतिशय उपयुक्त विश्लेषण साठी.
उत्कृष्ट विश्लेषण. आपल्या देशाचे वैशिष्टय़ हे की भारत जेव्हा पारतंत्र्यात जातो तेव्हा भारतीय एकजुटीने ladha देते अगदी प्राणाची बाजी लावते हसत हसत फासावर जाणारे भगतसिंग, राजगुरू, अनंत कान्हेरे असे कित्तेक नावे सांगता येतील. पण भारत स्वतंत्र झाल्यावर ची काय परिस्तिथी, कुठे गेला चांगुलपणा, तत्वnishta, स्वातंत्र्यa वेळची पिढी कधीच sampali फक्त स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र मिळalyavar 19 वर्ष जगले त्यांना कुठे मन दिला, उलट Congress च्या लोकांनी हेटाळणी केली. उलट ते 19 वर्षे जगल्याmule त्यांनी त्यावेळी सैन्यात मुस्लीम चे प्रमाण जास्त होते म्हणुन हिंदू लोकानां सैन्यात bharati होण्याचे आवाहन केले म्हणुन आपण 1965 चे पाकिस्तान बरोबर चे युद्ध जिंकले त्यावेळी ते आजारी होते व अंथरुणावर असताना युद्ध जिंकण्याची माहीती समजल्यावर त्यांना खूप आनंद झालेला आहे. आता स्वातंत्र्य मिळाल्याvarchi चौथी पिढी आहे तेव्हा काही समजण्याचे कारण नाही. तरी आपल्या देशात लोकशाही असून दर 5 वर्षाने निवडणुका होत असून जनतेच्या matane सरकार बदलली जातात. याचा 2014 व 2019 लोकसभा निवडणुका च्या वेळी राज्यकर्त्यांनी जनतेच्या मनाचा कौल घेतला. 75 वर्षा नंतर प्रचाराची साधne बदलली असुन पूर्वी राज्यकर्ते जनतेला गृहीत धरत पण आता मतदाता प्रगल्भ झाला असल्याने आश्वासनachi पूर्तता करण्याचा दबाव vadhala आहे कारण परत त्याला निवडून यायचे असते. शेवटी भारत हा पाहिल्या पासून लोकशाही राष्ट्र असून ती वृद्धीgat असून निवडणुक प्रक्रिया मध्ये बदल होत असून शेजारील पाकिस्तान पेक्षा आपली परिस्तिथी चांगली आहे असे म्हणायला हरकत नाही ही जमेची बाजू आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर खुपच छान शब्दात लोकशाही जपायला डाॅ बाबासाहेब आंबेडकर आपल्याला 75वर्षा आगोदर सागुन ठेवले तरी आज आम्ही त्या गोष्टीकडे सहज पणाने दुर्लक्ष करत आहोत हेच खुप वाईट वाटत आहे. धन्यवाद सर.🎉🎉🎉
या देशात बहुसंख्यांक हे अल्पसंख्याकांचे अत्याचार सहन करत राहिल्यास लोकशाही सुरक्षित आणि तसं नाही झाले किंवा त्यांचा स्वभीमान जागा झाला तर मग लोकशाही धोक्यात आली हि विचार सारणी आहे आभीव्यक्ती ची.
सर काही दिवसांपूर्वी बाबासाहेबांनी त्या वेळी वक्त केलेली भिती व त्या भाषणाविषयी ऐकले होते आणि त्या वेळी माझे मन आजची परिस्थिती बघता काहीसे असवसथं झाले होते, आज तोच मुद्दा तुम्ही मांडला... सर खरंच आज जे जे काही चालले आहे ते सर्व त्याच दिशेने चालले आहे..खरंच काही तरी वेळीच केले पाहिजे..
अभिव्यक्ती 🙏🏽🙏🏼🙏🏽,, नाविलाज आहे... मोदी माझा देश आहे.... माझ्या मोदीवर माझे प्रेम आहे... माझ्या देशातल्या मोदीने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे.... माझा मोदी आणि त्याचे अंधभक्त..... .....😅😅😅😅😅😅😅 जय बुधभूषन 🚩🔥🔥 जय संविधान 💐🪔🪔
जय भीम जय संविधान सर तुमच्यासारख्या विचार सांगणाऱ्या लोकांची या देशाला गरज आहे सर मी बामसेफ चा कार्यकर्ता आहे सर तुम्ही बामसेफच्या विचार मंचावर ती आला आणि विचार मांडले तर बरं होईल
नमस्कार पोखरकर साहेब ! येणाऱ्या नवीन वर्षात लोक जागे होतील अशी अपेक्षा करूया .आपल्यासारख्या मोजक्या पत्रकारांनी लोकांना जागे करण्याची मोहीम चालू ठेवली आहे त्याबद्दल आपले आभार.
राजा जयचंद गद्दार नव्हते. फार चुकीचा इतिहास मांडलेला आहे. दीडशे वर्षाआधी लिहिलेल्या पृथ्वीराज रासो या कादंबरीत पहिल्यावेळेस असा संदर्भ आढळतो. तत्कालीन पुराव्यात गद्दारीचा संदर्भ नाही.
रविंद्रजी प्रथम आपले मनापासुन आभार.आजच्या देशाच्या राजकरणात बाबासाहेबानी १९४९साली व्यक्त केलेली भिती तंतोतंत लागली आहे.पण विरोधी पक्षानी याचा अभ्यास करुन निवडणूका लढणे काळाची गरज आहे.आशा करुया विरोधीपक्ष एकजूट दाखवून हुकूमशाही नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतील.धन्यवाद पोखरकरजी.
सर जात आणि धर्म आजचे सरकार करत आहे हुकूमशाही राजेशाही चालू झाली आहे आता आंबेडकर असायला पाहिजे होते ह्या भाजपच्या नेत्यांनी सर्व लोकशाही संपवली आहे जयभीम नमो बुध्दाय💙💙
Sir, what Dr. Babasaheb was afraid about came in reality in 1975 itself. Worshiping personality started from worshiping Mahatma Gandhiji, Pandit Neharuji, Mrs Indiraji and exists till today in worshiping Mrs Soniyaji and His Highness Shree Rahulji Gandhi.
अगदी खरे आहे सर. डॉ.बाबासाहेब आंबेडकरां सारखी दूरदृष्टी व त्यांचे मौलिक विचार आपण आजही समजून घेऊ शकलो नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. आज देश हुकूमशाही कडे वळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या देशातली लोकशाही संपेल की काय हिच भीती वाटू लागली आहे. स्वतंत्र, समता, बंधुता अबाधित राहील की नाही व त्यात देशातील सामान्य माणसाचे जीवन जगणे सुख समाधानाचे असेल की नाही हाच सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे. सर, या वर्षाच्या सरते शेवटी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून दिली त्याबद्दल आपले हार्दिक आभार. सर, आपला वेगवेगळ्या विषयां वरचा प्रत्येक इपिसोड विचार करायला लावणारा असतो.
आजकल आर एस एस दलितों को भी चढ़ाती है इतना की आर एस एस में 71 % दलित है । भारत, पाकिस्तान और बांग्लादेश में जहां जहां मुस्लिम जनसंख्या ज्यादा है वहां-वहां हरैक दलित/ वाल्मीकि को कितना भी पढ़ा-लिखा हो सख्ती से मुसलमानो का संडास साफ़ करना ही पड़ता है । नयी नवेली दलित दुल्हन को शादी के बाद उस गांव के सभी मुसलमानों के साथ रात बिताने के बाद ही ऐ दलित दुल्हन अपनी दलील पति के पास रात बिता सकती है । और वहां पर दलितों को सिखाया जाता है कि आपकी अवकात संडास सफाई का काम करने की है आप दलित पढ़ाई-लिखाई नहीं करना । अब आर एस एस दलितों को सिखाती है चढ़ाती है कि तुम इसका प्रतिकार करो और विरोध करो । लेकिन आर एस एस ये छुपाती है कि जो कुछ चलता है यह पवित्र क़ुरआन के आदेश से ही चलता है । काश्मीर में 370 हटाया और मोदी ने दलितों को मतदान का भी अधिकार दिया और अब शादी के बाद नयी दूल्हन अपने पति के साथ ही रात बिताती हैं । इस्लाम के उपर तो बडा अन्याय हुआ है । दुसरी बात। ये चायवाला सब बड़ी बड़ी महत्वपूर्ण सरकारी जगह पर दलित, ओबीसी, आदिवासी और पिछड़े वर्ग की नियुक्ति कर रहा है। किसीको भनक भी नहीं। ऐसा करेंगे तो पिछडा वर्ग मोदी, आर एस एस के पास ही जायेगा। लगभग सभी दलित नेता लोग दलितों को फुसलाकर मुसलमान बनाते हैं गये 75 बरस। दलित नेता, दलितों को वंचित और भिखारी रखते हैं । नहीं तो मुसलमान बनाते हैं । अफगानिस्तान में बामियान बुद्ध की मुर्तियां बंब से उडा दी तो दलित नेता चुप । ये सब बारे में भी सोच लो।. . . . . .
आजच्या परिस्थितीला किती मिळतीजुळती आहे. आम्ही लोकशाहीत राहिलो . परंतु पुढच्या नवीन पिढीसाठी जीव तुटतो.😢😢
Dr Babasaheb Ambedkar righting and speeches इंग्रजी खंड 13 चा मराठी अनुवाद भाग 1 या मध्ये उल्लेख आहे 🙏💙💙💙🙏💙🙏💙💙💙 जय भीम
Dr.babasaheb ambedkar is angel alians legend krantisurya symble of kmowledge father of rajyaghatanakar the greast milenium druste shatradna..adarst mahamanav bodhisatwa bharatratna dayaka karunasagar....
जयभिम सर छान माहिती सांगीतली धन्यवाद नमोबुद्धाय जयसंविधान🙏🙏🙏
भारत हा असा देश आहे की येथे धर्म ,जात आणि भाषा याला प्राधान्य दिले जाते, हेच आपल्या सामाजिक ऐक्यास धोकादायक आहे. डॉ. बाबासाहेब यांच्या काळात स्वातंत्र्याचा लढा होता तर आता सत्तेसाठी लढा सुरू आहे.
Khup changle vishleshan
Khup chan sir
खुप सुंदर. नवीन वर्षाची प्रबोधनात्मक सुरुवात. धन्यवाद आणि सप्रेम जयभीम.
संविधानातील संशोधन करायचे असेल तर जनते च मतदान (plebiscite) इथून पुढे अनिवार्य असेल.
कारण हे काहीही कायदे लादणे बंद झाले पाहिजे
बाबासाहेब great होते आणि तुम्ही आमच्या डोळ्यात सतत अंजन घालण्याचे kaam करतात त्या बद्दल धन्यवाद. खूप छान episode आहे. बोध पूर्ण. Sir, Happy new year 2024
दुरदृष्टीतून,घेतलेला,हा एपिसोड खरच नुतन वर्षाच्या,आपल्या देशासाठी,हार्दिक शुभेच्छा च आहेत.
आम्हाला नाही कोणाची गरज, आम्ही हिंदू क्षत्रिय कुलावतंस , जय जय श्री राम, जय शिवराय
मराठा खडा तो सरकार से बडा,
Jay bhim Jay savidhan ❤❤❤❤❤❤❤❤
अगदी खरे आहे.. बाबासाहेबांच्या विचारांचे प्रतिबिंब आज दिसून येते आहे. आज गरज आहे तुमच्या सारख्या व्यक्तींची . धन्यवाद सर जयभीम जय संविधान🌹🌹🙏🙏
महत्वपूर्ण विवेचन, बाबासाहेबांनी दिलेल्या धोक्याचा इशारा,लक्षात आणून देण्याची ही च वेळ आहे.
बाबासाहेबाना एका समूहा पुरते मर्यादित केले आहे, पण त्यांचे विचार सर्वव्यापी होते,कधी हे लोकांना कळेल.
नमस्ते सर , सर तुमचं म्हणन अगदीचं योग्य आहे ।
बाबासाहेबांचे विचार काळाच्या पुढे होते हे पत्रातून स्पष्टच झाले.चांगले प्रबोधन.
हो नक्कीचं । अगदी खरचं आहे ।
बरोबर
अतिशय छान व आजच्या स्थितीशी जुळणारी,मार्गदर्शक ठरणारे विश्लेषण .आपले आभार🙏💐🙏
2024 हे वर्ष हे अतिशय महत्वाचे आहे. लोकशाही राहणार कि हुकूमशाही येणार हे या वर्षी समजेल. लोकांनी विचार करावा काय हवाय ते.... आपण असेच लोक जागृती करा.. धन्यवाद.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा विद्वान या जगात कोणी झाला नाही,आणी इथून पुढे सुध्दा कोणी होणार नाही. जय भीम.
दोन वेळा जनतेने लाथाडलं तरी विश्वरत्न
@@kirandhongadi2482janate ni tar chh shivaji maharajanla hi lathadla "shudra" mhanun mandirat pravesh dila nahi ata dokyavar ghetatach na... Janate ni lathadla mhanun tyanchi kimmat kami hot nahi ulat tya janatechya buddhichi kiv yete baalish janta😂
@kirandhongadi2482 152 deshaat bhim jayanti saajri hote aani hot rahnar mhanun vishvratna... Maharashtra chya baher jaychi jyanchi aukat nahi tyanni amhala akkal shikvu naye
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज भारतियांनी अंगिकारावयास पाहिजे.तरच संविधान टिकेल.
जातीयवादी ह्या ग्रुपवर आहे हे विषेश तुला वेगळ्या भाषेत उत्तर देता आल असत पन ग्रुपची मर्यादा संपेल
नवीन वर्षाच्या सुरुवातीस बाबासाहेबांच्या पत्रातून केलेले हे प्रबोधन खरंच खूप महत्वाचे व अर्थपूर्ण वाटते ! 👌👍🙏
साधु साधु साधु, जयभीम नमो बुद्धाय
11:54
जनतेच्या अजून कळत नाही. जगो जागी सभा घ्या. आणि जनतेला जागरूक करा. भारतीय जनतेला हिदू नावाची गोळी दिली आहे.
आम्हाला नाही कोणाची गरज, आम्ही हिंदू क्षत्रिय कुलावतंस , जय जय श्री राम, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय
मराठा खडा तो सरकार से बडा
👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏💙💙💙
रमेशसर आपण केलेले विष्लेशन आजच्या परिस्थितीशी 100% तंतोतत खरे आहे वतसेच
बाबासाहेबानी पुढे 100 वर्षानी काय होवू शकते याचा अचुक अंदाज बाधलेला आहे
किती ही क्षितीजापुढची दुरदृष्टी खरच बाबासाहेब महानच
त्याचबरोबर धर्माची गोळी देवून आजचे हे करटे ( मोदीसारखे ) राज्यकर्ते देश व देशाची सार्वभौच यंत्रना धुळीस मिळवल्यास कमी करणार नाहीत
बाकी क्षेम
विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी वंदन
खूप काही खर सांगून गेलत dr बाबासाहेब आंबेडकर पण कोणीही
एकूण घ्यायला तयार नाहीत, हे खरे
आहे.
This isn't any new britishers also used to think that indians will not able to govern themselves and will end up in balkanization. But this didn't happened fortunately
कोणी-ही ऐकुन घ्यायला तयार नाही अगदी खरचं आहे ।
लोकशाही पुर्ण कळु दिली नाही.
बाबासाहेबांच्या संविधानातील मुल्य नागरिकात रुजवने हेच प्रत्येक शिक्षित भारतीयांचे कर्तव्य आहे.
राजकारणातील विभूती पूजा हे निश्चितच हुकूमशाहीकडे नेणारा मार्ग असेल
आजचे भक्त दुसरं काय करीत आहेत?
What's a thought of Dr.Ambedkar.. Babasahab is really a great human.. Very thankful to Abhivyakti...
🙏
लोकशाहीचे भविष्यातील संभाव्य धोके,हे त्यावेळी या महामानवाच्या लक्षात आले होते...
म्हणजे किती मोठी दुरदृष्टी होती ?
भारत मातेच्या महान सुपूत्राला, त्रिवार अभिवादन 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🙏
Pillars of Democracy या त्यांच्या ग्रंथात बाबासाहेबांनी वरील सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. सध्या 12 वी इंग्रजी पुस्तकात तो धडा आहे. विद्यार्थ्यांव्यतिरिक्त तुम्ही सामान्य जनतेला समजावून सांगितला या बद्दल तुमचे खूप खूप आभार.
Real patriot great leader honest person dr b r Ambedkar salute and salute to you also for remembering such a great person we always obliged to you for enlightenment of facts 🎉🎉🎉
जाती पक्ष भाषा प्रांत धर्म हे दे शा पेक्षा माझा पक्ष मोठा आहे हे हे फार मोठे संकट भारतावर आले आहे त्याचा जनतेने विचारवंताने विचार आचरणात आणले पाहिजे
खरोखर बाबासाहेबा सारखा दृष्टा आणि भविष्यात पाहणारा महामानव दुसरा कोणी दिसत नाही शंभर वर्षांपूर्वी त्यांनी वर्तवलेले विचार आज ही खरे ठरताहेत ! त्यांचे साहित्य वाचून आपल्याला त्याची प्रचिती येते !
होय 👍
शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले हे दिसतात का???
@@BKMH11 शाहू महाराज यांच्या मदतीने आणि पाठिंब्यावर बाबासाहेबांचं कार्य पुढं गेलं, आणि म. फुले यांना तर बाबासाहेब गुरूस्थानी मानत होते ! माझी कॉमेंट बाबासाहेबा पुरती मर्यादित होती याचा अर्थ शाहू फुलेंना कमी लेखणे असा होत नाही !
@@ashokgholap7067 दुसरा कोण दिसत नाही त्यामुळे???? मी मत मांडले कोणत्याच महापूर्षाला कमी लेखू नका.....
नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार तुमच्या कडून ऐकायला भेटले जयभीम साहेब💙💙
,,जनता,जागी,होईल,का
भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला, ज्या दिवशी 1949 मध्ये 26 जानेवारी 1950 रोजी तो अंमलात येण्याच्या काही महिन्यांपूर्वी स्वीकारला गेला होता, तो दिवस देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान यांनी स्पष्टपणे नमूद केले की या घोषणेचा उद्देश केवळ संविधानाविषयी जागरुकता निर्माण करणे नाही तर डॉ. आंबेडकरांबद्दलही आहे.
Great information Given by Todkar sir about Dr.Babasaeb Ambedkars thougt on constitution implementation in parliament.nice information for Re development of Bharat.
Jai Bhim.Babasheb Ambedkar.Jai Bharat.
Babasaheb deserves greater role in Independent India in indecent India
खरंच धन्यवाद सर तुमचं की तुम्ही त्या वेळी जे बाबासाहेबांनी देशाच्या हितासाठी काय सांगितलं ते समोर आणून दिले आणि खरंच त्यांची दूरदृष्टी आज देशाची हालत खूप खराब झाली कारण राजकारण हे राजकारण राहील नाही तरी धार्मिक राजकारण झालं
जयभिम सर आपण खुप चांगल्याप्रकारे सांगीतले हे बाबासाहेबांनी आगोदरच मार्गदर्शन केले होते ते एकदम छान प्रकारे समजावले धन्येवाद सर
अति उत्तम माहिती दिलीत सर जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय संविधान जय भारत
Dr बाबासाहेब आंबेडकर यांच एकल असतं तर आज आंदोलन करावे लागत आहे तर असे आंदोलन करण्याचे दिवस आले नसते
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खरोखरच अस्वस्थ दूरदृष्टीचे सवि धान निर्माते सामाजिक आर्थिक शैक्षणिक नेते आहेत त्यांचे उपकार आम्ही दलीत बांधव कधीही विसरणार नाही
जनतेमध्ये जागृती निर्माण करणे हे महत्त्वाचे कार्य आहे आणि ते तुम्ही करत आहात त्याबद्दल आपणास खुप खुप धन्यवाद!
Dr.Ambedkar was a great visionery & nationalist personality.I
salutes his concerned & his scientific views,with a great thoughts.Regards.
तरुण पिढीसाठी प्रेरणादायी संदेश. खूप दूरची दूरदृष्टी असणारा दृष्टा नेता, रियली ग्रेट 🌹👍🏻
आपण सोशल मीडियाच्या मार्फत लोकांपर्यंत, महामानव डॉक्टर बाबासाहेबांचे शेवटचे भाषण जनतेपर्यंत पोहोचल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. जनतेमध्ये संविधानाच्या संदर्भात जनजागृती करणे हे महत्त्वाचे आहे सर..... जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र...🙏✍️💙👍💐
The Real Hero of our Nation Jai Bhim 🙏🏼
नववर्षाच्या पूर्वदिनी आपण बाबासाहेबांच्या भाषणाची समर्पक आठवण करून दिलीत.आपण व्यक्त केलेला हाच नववर्षाचा संकल्प असावा...धन्यवाद व नववर्षाच्या शुभेच्छा..👌👏🙏
अप्रतिम, उत्कृष्ट आणि अप्रतिम विश्लेषण करून सांगितलं सर आपण धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
अर्थपूर्ण 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
' जेव्हा एखादी नेता राष्ट्र पेक्षा मोठा होतो आणि सर्वसामान्य माणसे त्याचा चरणावर आपले स्वातंत्रय अर्पण करतात त्यावेळी ते राष्ट्र संकटात येते.,
(Dr. बाबासाहेब आंबेडकर .)
सर, आपले आज दिलेलं आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर यांचे अनमोल विचार दिलेत याबद्दल खूप खूप धन्यवाद... जय श्रीराम
खूपच छान नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...👍
आज भारत देशा मध्ये आयोध्येया मध्ये खूप मोठा उत्सव आहे पण भरता बाहेर रामाचा काही आस्तित्व आहे का भरता बाहेर जेव्हा भारतातले मोठे मोठे उधोगपती किंवा देशाचे प्रधानमंत्री किंवा राज्यांचे मुख्येमंत्री जातात तेव्हा बोलतात कि
गौतम बुध्दाच्या देशा मधून आलो आहे तेव्हा का बोलत नाहीत कि मी रामाच्या देशा मधून आलो आहे
जेव्हा बाबरी मजीद पडली व खोदली तेव्हा किती रामाचे सबूत भेटले हे भारतीय मीडियाने देशाला दाखवले का नाहीना हा देश बुद्धांचा आहे हे जग जाहीर आहे तुमि कितीही सत्ये लपवणेयाचा प्रयत्न केला तरी सत्ये कधी लपत नाही
पोखरकर साहेब तुमच्या सारख्या प्रबोधनकारांची ह्या घडीला देशाला खूप गरज आहे चांगलं मार्गदर्शन
🙏
प्रत्येक व्यक्तीच्या घरात संविधान वाचक तयार झाला पाहिजे
मिडिया मधुन संविधान प्रबोधन कम्पलसरी करायला हवे.
बाबा साहेबाने देशातील सर्व समाजातील घटकावर व स्त्रीयावर खुप उपकार आहेत पन त्याना ते समजले नाहित दुर्दव
अगदीचं बरोबर आहे तुमचं म्हणनं ।
अप्रतिम खूप छान सर्व यूवा तरूणांनासाठी महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत नमन 🙇♂️🙏 Thank you Abhiyakti 🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩
Absolutely Right, and 100 percent
Correct Sir. Congratulations
Should be more videos in the
Present situation
Many many thanks
Thank you Pokharkar sir. You are creating awareness in the people of India. Journalist like you should come forward and should discharge their duties.whole India should become true democratic as expected by father of Indian Constitution .
Jay. Sanvidhan, Jay Bharat.
🙏
Very nice nice analysis and presentation sir. U always bring something special. ❤
🙏🙏🙏
खरंच अभ्यास पूर्ण विश्लेषण केलंत सर,आजची परिस्थिती बाबांच्या खिन्नतेचं कारण तसचं झालयं, राजकारण्यांनी स्वार्थी इच्छे साठी देशाचं पार वाटोळं केलयं, व्यक्ती पुजेमुळे आणि धार्मिक कट्टरतेमुळे देश पुन्हा खूप खूप मागे गेलाय.
या ब्रह्माण्डातील म्हणजे-चं या विश्वातील कोणत्या-ही गोष्टी-ची कट्टरता , कट्टरता बाळगणार्या व्यक्तिला घातक असतेचं परंतु समाजालाही ती कट्टरता घातक ठरण्याची शक्यता असते , अस माझा वैयक्तिक मत आहे ।
धन्यवाद सर आंबेडकरांसारखी दुरदृष्टी सारखा नेता होने नाही
महामानव 🙏🙏🙏
खूप सुंदर माहिती दिलेली आहे.👌
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय भिम जय शिवराय जय संविधान
जय भारत जय भारत. 👍
Your analysis of the present situation is rightly quoted ,thanks for Abhivyakti
🙏
आपले योगदान तरुण पिढी साठी खूप महत्वाचे आहे,,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चिंता भारतीय लोकशाही टिकेल का ,हा विषय आपण योग्य विवेचन केले,पुरावे वास्तव इतिहास सांगणे ही आपली हातोटी तळमळ विलक्षण आहे ,धन्यवाद सर,,,,,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
Very nice and pretty explanation regarding the misuse of Indian constitution, everyone should be appreciate
आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अगदी खरे आणि दिशा देणारे आहेत त्याबद्दल बाबासाहेबांचे धन्यवाद परंतु हे विचार आजच प्रकट करण्यासाठी आणि विशिष्ट राजकीय परिस्थितीत ठेवण्यासाठी आपला हेतू स्वच्छ दिसून येत नाही नक्कीच आपल्या मनाला विचारा धन्यवाद
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भाषणातून देशाला वाचविण्यासाठी चा संदेश नव्हे तर
बाबासाहेब आंबेडकरांनी सुत्र सांगितले होते
याचा विचार केला नाही तर....
देश नक्कीच गुलाम होणार
Great explaination, guideline.thanks.
बाबासाहेब आंबेडकरांनी १९४९ साली केलेल्या भाषणात भविष्यात कोणकोणते धोके येवू शकतात हे त्या वेळी नोंदवून ठेवले होते. ह्या मध्ये त्यांच्या दुरदूष्टीचा आणि बुद्धीमत्तेचा प्रतय येतो.
तूमचे मनापासून आभार ह्या अतिशय उपयुक्त विश्लेषण साठी.
उत्कृष्ट विश्लेषण. आपल्या देशाचे वैशिष्टय़ हे की भारत जेव्हा पारतंत्र्यात जातो तेव्हा भारतीय एकजुटीने ladha देते अगदी प्राणाची बाजी लावते हसत हसत फासावर जाणारे भगतसिंग, राजगुरू, अनंत कान्हेरे असे कित्तेक नावे सांगता येतील. पण भारत स्वतंत्र झाल्यावर ची काय परिस्तिथी, कुठे गेला चांगुलपणा, तत्वnishta, स्वातंत्र्यa वेळची पिढी कधीच sampali फक्त स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र मिळalyavar 19 वर्ष जगले त्यांना कुठे मन दिला, उलट Congress च्या लोकांनी हेटाळणी केली. उलट ते 19 वर्षे जगल्याmule त्यांनी त्यावेळी सैन्यात मुस्लीम चे प्रमाण जास्त होते म्हणुन हिंदू लोकानां सैन्यात bharati होण्याचे आवाहन केले म्हणुन आपण 1965 चे पाकिस्तान बरोबर चे युद्ध जिंकले त्यावेळी ते आजारी होते व अंथरुणावर असताना युद्ध जिंकण्याची माहीती समजल्यावर त्यांना खूप आनंद झालेला आहे. आता स्वातंत्र्य मिळाल्याvarchi चौथी पिढी आहे तेव्हा काही समजण्याचे कारण नाही. तरी आपल्या देशात लोकशाही असून दर 5 वर्षाने निवडणुका होत असून जनतेच्या matane सरकार बदलली जातात. याचा 2014 व 2019 लोकसभा निवडणुका च्या वेळी राज्यकर्त्यांनी जनतेच्या मनाचा कौल घेतला. 75 वर्षा नंतर प्रचाराची साधne बदलली असुन पूर्वी राज्यकर्ते जनतेला गृहीत धरत पण आता मतदाता प्रगल्भ झाला असल्याने आश्वासनachi पूर्तता करण्याचा दबाव vadhala आहे कारण परत त्याला निवडून यायचे असते. शेवटी भारत हा पाहिल्या पासून लोकशाही राष्ट्र असून ती वृद्धीgat असून निवडणुक प्रक्रिया मध्ये बदल होत असून शेजारील पाकिस्तान पेक्षा आपली परिस्तिथी चांगली आहे असे म्हणायला हरकत नाही ही जमेची बाजू आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
, बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला सलाम.आणि आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाबद्दल आपले अभिनंदन आणि आभार.
🙏🙏🙏
अतिशय अप्रतिम व महत्वपूर्ण माहिती दिलीत साहेब धन्यवाद
The great Babasaheb Ambedkar✍️✍️✍️ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Good job to perfect opinion and analysis and true storys in advance HAPPY 🎊
किती अभ्यास पुर्ण विष्लेषण.खरंच भारतीयांनी आता डोळसपणे विचार केला पाहिजे.,👌👌👍👍
सर खुपच छान शब्दात लोकशाही जपायला डाॅ बाबासाहेब आंबेडकर
आपल्याला 75वर्षा आगोदर सागुन ठेवले तरी आज आम्ही त्या गोष्टीकडे सहज पणाने दुर्लक्ष करत
आहोत हेच खुप वाईट वाटत आहे.
धन्यवाद सर.🎉🎉🎉
Vv good
या देशात बहुसंख्यांक हे अल्पसंख्याकांचे अत्याचार सहन करत राहिल्यास लोकशाही सुरक्षित आणि तसं नाही झाले किंवा त्यांचा स्वभीमान जागा झाला तर मग लोकशाही धोक्यात आली हि विचार सारणी आहे आभीव्यक्ती ची.
सर काही दिवसांपूर्वी बाबासाहेबांनी त्या वेळी वक्त केलेली भिती व त्या भाषणाविषयी ऐकले होते आणि त्या वेळी माझे मन आजची परिस्थिती बघता काहीसे असवसथं झाले होते, आज तोच मुद्दा तुम्ही मांडला... सर खरंच आज जे जे काही चालले आहे ते सर्व त्याच दिशेने चालले आहे..खरंच काही तरी वेळीच केले पाहिजे..
अभिव्यक्ती 🙏🏽🙏🏼🙏🏽,, नाविलाज आहे...
मोदी माझा देश आहे.... माझ्या मोदीवर माझे प्रेम आहे... माझ्या देशातल्या मोदीने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे.... माझा मोदी आणि त्याचे अंधभक्त.....
.....😅😅😅😅😅😅😅
जय बुधभूषन 🚩🔥🔥 जय संविधान 💐🪔🪔
But that time Dr baba saheb ambedkar congress vishayi suchit karat hote, congress policy towards nation.
बरोबर बोललात तुम्ही आमचाही जीव तळमळते परंतु प्रयत्न करणे सोडून देणे नाही याच निर्धाराने काम करावे लागणार,👍
होय 👍
जय भीम जय संविधान सर तुमच्यासारख्या विचार सांगणाऱ्या लोकांची या देशाला गरज आहे सर मी बामसेफ चा कार्यकर्ता आहे सर तुम्ही बामसेफच्या विचार मंचावर ती आला आणि विचार मांडले तर बरं होईल
Phar sundar vichar.
नवीन वर्षात असेच मार्गदर्शक व्हिडिओ आम्हांला मिळावे ही अपेक्षा, नवीन वर्षाच्या खुप खूप शुभेच्छा 💐💐💐
राजेंद्र अगदी सत्य आणि नेमका उपदेश या देशाच्या अजाण नागरिकांना केला आहे.
नमस्कार पोखरकर साहेब !
येणाऱ्या नवीन वर्षात लोक जागे होतील अशी अपेक्षा करूया .आपल्यासारख्या मोजक्या पत्रकारांनी लोकांना जागे करण्याची मोहीम चालू ठेवली आहे त्याबद्दल आपले आभार.
🙏🙏🙏
बाबासाहेब अधुनिक भारताचे जनक आहेत..... जयभीम🙏🌹 नमो बुद्धाय 🙏💙जय संविधान🙏
होय 👍
Babasaheb Ambedkar simbol of knowledge....
राजा जयचंद गद्दार नव्हते.
फार चुकीचा इतिहास मांडलेला आहे.
दीडशे वर्षाआधी लिहिलेल्या पृथ्वीराज रासो या कादंबरीत पहिल्यावेळेस असा संदर्भ आढळतो. तत्कालीन पुराव्यात गद्दारीचा संदर्भ नाही.
जय भीम नमो बुद्धाय 🙏 जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏 जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏
रविंद्रजी प्रथम आपले मनापासुन आभार.आजच्या देशाच्या राजकरणात बाबासाहेबानी १९४९साली व्यक्त केलेली भिती तंतोतंत लागली आहे.पण विरोधी पक्षानी याचा अभ्यास करुन निवडणूका लढणे काळाची गरज आहे.आशा करुया विरोधीपक्ष एकजूट दाखवून हुकूमशाही नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतील.धन्यवाद पोखरकरजी.
🙏🙏🙏
जय भीम जय भारत
काय जबरदस्त विश्लेषण केले आहे अगदी परिपूर्ण अभ्यास करून केलेले विश्लेषण काळजाला स्पर्श करून जातात धन्यवाद अभिव्यक्ती ❤
🙏
Very correct analysis. Salute to Babasaheb.
सर जात आणि धर्म आजचे सरकार करत आहे हुकूमशाही राजेशाही चालू झाली आहे आता आंबेडकर असायला पाहिजे होते ह्या भाजपच्या नेत्यांनी सर्व लोकशाही संपवली आहे जयभीम नमो बुध्दाय💙💙
Dr baba saheb ambedkar, congress policy towards nation babatit bolat aahe.
In Indian Constitution power is more vested with political leaders & political parties Rather than people.
Sir, what Dr. Babasaheb was afraid about came in reality in 1975 itself. Worshiping personality started from worshiping Mahatma Gandhiji, Pandit Neharuji, Mrs Indiraji and exists till today in worshiping Mrs Soniyaji and His Highness Shree Rahulji Gandhi.
Same with PM Modi ji today.
Very true
@@archanachandanshive3089 yes. But who set the tradition (Payandaa).
Same with even babasaheb ambedkar
Dhanyawad sir
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤
खुपच छान माहिती दिल्या बद्दल हार्दिक अभिनंदन व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय भीम
Khup chan mahit dile sar jaybhim
Akkal shunya,,andhabhakta,,,,paid trolars yennarya tumchya pidhya tumhala maaf karnaar naahit. 😡😡ughada doaley aikaa neat 😮😮 jai savidhan jai bheem 🙏🙏🙏🙏
फार मार्मिक पणे आपण बाबासाहेबांच्या भाषणाचं भरभक्कम पणे उत्तम विश्लेषण केलं सर मी मनापासून आपल्या चॅनल व व्यक्तिशः आपलं आभार मानतो
अगदी खरे आहे सर. डॉ.बाबासाहेब आंबेडकरां सारखी दूरदृष्टी व त्यांचे मौलिक विचार आपण आजही समजून घेऊ शकलो नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. आज देश हुकूमशाही कडे वळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या देशातली लोकशाही संपेल की काय हिच भीती वाटू लागली आहे. स्वतंत्र, समता, बंधुता अबाधित राहील की नाही व त्यात देशातील सामान्य माणसाचे जीवन जगणे सुख समाधानाचे असेल की नाही हाच सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे.
सर, या वर्षाच्या सरते शेवटी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून दिली त्याबद्दल आपले हार्दिक आभार. सर, आपला वेगवेगळ्या विषयां वरचा प्रत्येक इपिसोड विचार करायला लावणारा असतो.
🙏🙏🙏
आजकल आर एस एस दलितों को भी चढ़ाती है इतना की आर एस एस में 71 % दलित है ।
भारत, पाकिस्तान और बांग्लादेश में जहां जहां मुस्लिम जनसंख्या ज्यादा है वहां-वहां हरैक दलित/ वाल्मीकि को कितना भी पढ़ा-लिखा हो सख्ती से मुसलमानो का संडास साफ़ करना ही पड़ता है । नयी नवेली दलित दुल्हन को शादी के बाद उस गांव के सभी मुसलमानों के साथ रात बिताने के बाद ही ऐ दलित दुल्हन अपनी दलील पति के पास रात बिता सकती है । और वहां पर दलितों को सिखाया जाता है कि आपकी अवकात संडास सफाई का काम करने की है आप दलित पढ़ाई-लिखाई नहीं करना ।
अब आर एस एस दलितों को सिखाती है चढ़ाती है कि तुम इसका प्रतिकार करो और विरोध करो । लेकिन आर एस एस ये छुपाती है कि जो कुछ चलता है यह पवित्र क़ुरआन के आदेश से ही चलता है ।
काश्मीर में 370 हटाया और मोदी ने दलितों को मतदान का भी अधिकार दिया और अब शादी के बाद नयी दूल्हन अपने पति के साथ ही रात बिताती हैं । इस्लाम के उपर तो बडा अन्याय हुआ है ।
दुसरी बात। ये चायवाला सब बड़ी बड़ी महत्वपूर्ण सरकारी जगह पर दलित, ओबीसी, आदिवासी और पिछड़े वर्ग की नियुक्ति कर रहा है। किसीको भनक भी नहीं।
ऐसा करेंगे तो पिछडा वर्ग मोदी, आर एस एस के पास ही जायेगा।
लगभग सभी दलित नेता लोग दलितों को फुसलाकर मुसलमान बनाते हैं गये 75 बरस। दलित नेता, दलितों को वंचित और भिखारी रखते हैं । नहीं तो मुसलमान बनाते हैं । अफगानिस्तान में बामियान बुद्ध की मुर्तियां बंब से उडा दी तो दलित नेता चुप ।
ये सब बारे में भी सोच लो।. . . . . .