अशाच प्रकारे हा एकच सुपारीवाला नाही पडद्यावर आणि पडद्यामागील राज्याचा विकास संविधान रक्षा ,देशभक्तीची टिंगरी वाजविणारे भरपुर सुपारीबाज आहेत मात्र सेटलमेंट सुपारीसाठी यालाच प्रसिध्दी मिळते हे विशेष हेच मनसैनिकांना समजत नाही ज्यांना समजले ते दुर झाले
अभिनंदन सर प्रथम विचारधारा हा शब्द अतिशय प्रभावी आणि सक्षम आहे. वाचन हा खूप महत्वाचा घटक आहे आयुष्य घडवण्यात हे ज्यांना कळले ते तरतील अन्यथा. अंधाभक्ती ही बोकाळणारच.
राज ठाकरे नेहमी चुकीचे निर्णय का घेतात हेच कळत नाही.npw हीच वेळ आहे आपल्या भावाला भेटण्याची आणि त्याला सपोर्ट करण्याची पण तो rss आणि कंपनीसोबत जात आहे.
अभिनंदन सर, सबस्क्रायबर अजुन वाढणार आहेत कारण आपली वैचारिक श्रीमंती, ती आम्ही आपल्या प्रत्येक एपिसोड गणिक अनुभवतोय, धन्यवाद आणि पुनःश्च अभिनंदन दीड नव्हे पन्नास लाख सबस्क्रायबर आपले व्हावेत अशा शुभेच्छा 🎉❤
आज जर एखाद्या मुद्द्यावर ठाम राहिले असते तर कदाचित राम कदम.प्रविण दरेकर.मंगेश सांगळे. वगैरे आणि आता वसंत मोरे यांचा मनसे सोडण्याचा निर्णय योग्य होता आहे वाटते.
सध्या महाराष्ट्राचा वाईट काळ चालू आहे. दिवस बदलतील ...हिशोब चुकता होईल......निसर्गाने महाराष्ट्राला मूलतः ताकत दिली आहे ..... हे सत्तेचा गर्व चाध्लेल्यानी विसरू नये
अहो दादा एवढी लाचारी ही कशासाठी तर म्हणे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा अहो राज ठाकरे साहेब तुम्ही श्री उद्धव साहेब यांना अशा प्रकारे भेटायला गेला असता तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले असते तुमचा मान अजून वाढला असता हे नक्की लाचारीने जगू नका साहेब मराठी माणसाला वेदना होतात
राजसाहेब ठाकरे ह्यांचे नगरसेवक आमदार व पदाधिकारी हे सुद्धा शिवसेनेकडूनच वारंवार फोडले गेले व मागे आठ वेळा फोन केला राजसाहेब ह्यांनी युती साठी शिवसेने सोबत तेव्हा राजसाहेब ह्यांना झिडकारले गेले शेवटी त्यांनी एकला चलो रे वर राहीले . त्यामुळे राजसाहेब ठाकरे ह्यांचा त्यांच्या वरचा विश्वास व आशा चे सुध्दा निराशाच झाली
जे मानसिक संतुलन गमावतात तेच दुसऱ्याच्या आई बहीणी़ विषयी खालच्या पातळीवर भुंकण सुरु करतात. आणि त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेल्या संस्काराचा विसर पडतो
ते कधीच राज्यकर्ते होणार नाहीत हे मनसेच्या स्वयंसेवकांना चांगलेच माहीत आहे. म्हणून, हे स्वस्त क्रियाकलाप करून, ते काही प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करतात. म्हणून, ते गांभीर्याने घेऊ नका.
सर्वांनी नाही, अजित एकनाथ आणि सुपारी वाला राज हे तिघे लाचार आहेत, आणि त्यांच्या बरोबर गेलेले गद्दार, महाराष्ट्र लाचार नाही,ही वरील शे दीडशे डुक्कर लाचार निघाली,
Congratulations Sir 👏👏💐💐 माननीय राज साहेबांची भूमिका महाभारतातील मद्र राज्याचे महाराज शल्य, जे पांडवांच्या नकुल व सहदेव यांचे मामा होते यांच्या सारखी वाटते. त्यांना युद्धात पांडवांच्या बाजूने सहभागी व्हायचे होते परंतु दुर्योधन व शकूनीच्या चलाखीने ते कौरवांना मदतीचे वचन देऊन बसतात.
सगळ्या मराठी मतदारांनी, महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधी मानसिकता असलेल्या पक्षाला आणि त्यांच्याशी युती करणाऱ्या कोणत्याही पक्षाला किंवा टोळीला मतदान करू नये. ज्याप्रमाणे इतर राज्यातले लोक आपल्या राज्याचा विचार करतात, त्याप्रमाणेच आपण मराठी माणसांनी पण करावा.❤❤❤
अगदी योग्य आणि छान विश्लेषण केले आहे,असेच महाराष्ट्र राज्याला चुकीच्या लोकांपासून सावध करत रहा आणि महाराष्ट्राचं नुकसान होण्यापासून/लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकार बंधुंना विनंती करतो. धन्यवाद ❤
अभिनंदन सर . भारतातीत लोकशाही राजकारणात विभूती पूजाच दिसून येते .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा २५ नोव्हे .१९४९चा इशारा या देशात तंतोतंत लागू होताना दिसतो . अंध भक्तांना लोकशाहीची मूल्यच कळली नाही . म्हणून राज ठाकरे ' एकनाथ शिंदे असो की अजीत पवार असो किंवा त्यांचे अंध भक्त असो नेमके लोकशाहीच्या मूल्यांचा विरोधात वागतात . इतरांना ट्रोल करतात . अजूनही भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही सक्षम विकसित झाली नाही . असेच वाटते . तूम्ही तुमचे काम करत राहा . सुजान लोक तुमच्या सोबत आहेत . धन्यवाद सर !
आता सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी निवडणुकीत जे कामे करायला लावली ती गुपचुप करावी, तक्रार घेऊन राज ठाकरे यांच्या कडे जावु नये ते पण तुमच्या प्रमाणे भाजप कडे निवडणूक पुरता कामावर लागले 🙏
सर नेहमी प्रमाणे अत्यंत सुंदर आणि विद्वत्ता प्रचुर vdo. शिवाजी महाराजांचा प्रसंग ऐकताना अंगावर काटा आला.खरोखर बाळा साहेब कधीच दिल्ली श्वरान पुढे झुकले नाहीत
बर झाल नगा सनकी पती ला 14 तास झुलवत ठेवले 2 मीनिट टोल नाक्यावर थांबवलं तर कार्यकर्ते नाका फोडते आता 14तास टाथकाळत ठेवत आहे तर कार्यकर्ते पक्ष फोडतील का
सर आपण मुद्देसुद मांडणी केली.आपली बोलण्याची शैली छान आहे.मी आपल्याला 25 वर्षापासुन पाहतोय.आपण ठाण्याच्या परिवहन सेवेत असताना प्रशासनसमोर कामगारांची बाजु अतिशय चांगल्या पध्दतीने मांडत होता.मला तुमचा अभिमान आहे.
"मराठे दिल्लीका हर फर्मान तलवार की नोक पर रखकर देखते है l" असं उत्तरेत म्हणतात हे मी तिथे 80 च्या दशकात नोकरीत असताना वर्तमानपत्रात वाचलंय. पण आज एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि आता राज ठाकरे यांनी आपला मराठी बाणा दिल्लीच्या चरणी गहाण ठेवला.
महाराष्ट्रात राहुल महाराष्ट्राचं वाटोळं करतील,, नवीन निर्माण होणं म्हणजे .😅😅😅😅😅 रायगडच्या धरणाचे फोटो पाठवले होते,, तिथे सेटलमेंट केली,, टक्केवारी सुद्धा मिळाली,, आम्ही मराठी बोंबलत फिरतोय😅😅😅😅😅 मी धरणग्रस्त बोलत आहे... ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
उध्दव साहेबांच्या झंझावातासमोर जिथे शिन्दे , अजित पवार , फडणवीस ह्यांचीच खुर्ची टिकते की नाही ह्याची शाश्वती नाही तिथे राज ठाकरे सारख्या बिनबुडाच्या लोट्याच काय घेऊन बसलात साहेब ?
सर,आपले आत्तापर्यंत मी पाहिलेले सर्व पोस्ट अप्रतिम होते त्यामुळे आपण लवखरच २ लाखाचा टप्पा सहज पार करणार अशी मला खात्री आहे. तुमच्या प्रत्येक पोस्ट मुळे आत्तापर्यंत कोणीही न सांगितलेली पण वस्तुस्थिती वर आधारित असल्याने सत्य माहीती मिळाली त्याबद्दल सर आपले मनःपूर्वक आभार.
अभिनंदन पोखरकर सर ! भविष्यात आपली अशीच घोडदौड कायम राहो हीच माझी शुभेच्छा ! आणि आपल्या कडून उत्तमात उत्तम माहिती पुर्वक एपिसोड आम्हा सर्वांना पहायला मिळोत हिच माझी प्रार्थना ! पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा ! जय महाराष्ट्र !
Vasantrao मोरे चांगला निर्णय घेतला..... cartoon मध्ये यांना पाया जवळपास बसण्या साठी जागा शिल्लक नव्हती....15 तासात अंधभक्त यांनी भेटी साठी tatklat....... diddamdiiiii सारखी परिस्थिती
ऐक कणखर स्वाभिमानी माणूस जेव्हा असे कार्य करतो तेव्हा महाराष्ट्रातील जनता दुखावते.
राज ठाकरे कधी कणखर
होते?
स्वतः कधीच कुठल्या आंदोलनात उतरले नाही.
मनसेची माकडंच अचानक येतात गोंधळ घालतात
@@anahat149tu gandit sheput ghalun ghari basnar
दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधी वाकला नाही! हा शिवराय पासूनचा इतिहास आहे...
पण अलीकडे तसे होतांना दिसत नाही, हे खेदाने म्हणावे लागत आहे.
हा का 😂😂😂 संजय गांधी च्या चपला चाटणार शंकरराव चव्हाण वुहान चा होता का
Delhi madhi islamic terrorists hote tevha
भाई जुकला नाही आणि जुकणार पण नाही काही लोक आहे आहे जुकणारे जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही हे कुणी सांगितलं तुम्हाला? शंकरराव चव्हाण यांनी संजय गांधींचे जोडे उचलले होते हे माहीत नाही का तुम्हाला?
नारायण राणे आणि पिल्ले .ज्यांचे प्रसाद आहेत ते सन्मानाने परत केले जातील.
अभिनंदन साहेब 💐💐💐💐150 k
स्वतःच अस्तित्व काही नसले की लोक दिल्ली त जाण्याचा मार्ग स्वीकारतात..
फारच प्रभावी पाने वास्तव आपण मांडले सर .महाराष्ट्राचे जनतेला हे दाखऊन दिले आहे.
सुंदर, उत्कृष्ट विश्लेषण
धन्यवाद
वापरणाऱ्या त्या मूर्खाचा लाख वेळा धिक्कार धिक्कार धिक्कारपोखरकर सर आपल्याबद्दल आणि आपल्या आई बद्दल गलिच्छ भाषाशैली वापरणाऱ्या
अभिनंदन 🌹🚩
Saheb ekdam sahi
अभिनंदन 💐💐💐💐💐
गम्मत बघा.. मनसे चे संस्थापक आता दरेकर, कदम यांचे ज्युनियर होणार..
मतदारांचा कौल महाराष्ट्राच्या विजयासाठी आणि स्वामी मान जपण्यासाठी
Serious comedian rajbhai
Very nice
Thanks
❤❤❤❤
नेहरूच्या काळात यशवंतराव मदतीला गेले. खरच हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला. पण आता हे काय चाटायला गेले. लाचार..लाचार.. आणि लाचार.
यांनी लाचारीचा कळस गाठला आहे
आता राज ठाकरे रोज दुपारी उठुन बुलेट ट्रेन ने गुजरात ला ढोकळा खायला जाणार
ED ने खोलवर बांबूची लागवड केलेली दिसते 🤣🤣
राजू पेंटर 🙏
😢😮😂😂😂
😂😢
कणखर माणसाला कणभर बनवते ती ईडी
तुमच्या खोलवर बांबू का गेला?
कसला मराठा माणूस दिल्लीत बोलवून भाजपने सुपारी छाप मेसेज दिला येताना प्रभु रामाचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो असा मेसेज मनसे सैनिकांना दिला पाहिजे
म्हणे, राज ठाकरे कोणाला शरण जात नाही. अखेर मोदी शहाला मुजरा घालायला गेलेच.
धन्यवाद, उद्धव साहेब 💐👌 ठाकरे घराण्याचे नाव राखले आपण 💐🚩🔥🚩✅
सोनिबाई बरोबर जाऊन 👍
kharach bhava tyatalle udhav saheb Nani Raj lachari aahe
Exactly 💯 % Right.
व्यक्ती दमदार, अभिव्यक्ती जोरदार. लगे रहो।💐💐
तात्यासाहेब वसंत मोरे यांचे अभिनंदन त्यांनी वेळीच मनसे सोडली. लाचार होण्या पेक्षा स्वतःच्या ताकदीवर प्रगती करा.
मतदारांनो जागृत व्हा. I. N. D. I. A यांनाच मतदान करा.
एक नंबर साहेब घाबरु नका लोकं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार.
आजचे टायटल एकदम कडक ,सणसणीत चपराक लगावली आहे ,अभिनंदन सर
🙏🙏🙏
अशाच प्रकारे हा एकच सुपारीवाला नाही पडद्यावर आणि पडद्यामागील राज्याचा विकास संविधान रक्षा ,देशभक्तीची टिंगरी वाजविणारे भरपुर सुपारीबाज आहेत मात्र सेटलमेंट सुपारीसाठी यालाच प्रसिध्दी मिळते हे विशेष हेच मनसैनिकांना समजत नाही ज्यांना समजले ते दुर झाले
अभिनंदन सर प्रथम विचारधारा हा शब्द अतिशय प्रभावी आणि सक्षम आहे. वाचन हा खूप महत्वाचा घटक आहे आयुष्य घडवण्यात हे ज्यांना कळले ते तरतील अन्यथा. अंधाभक्ती ही बोकाळणारच.
राज ठाकरे नेहमी चुकीचे निर्णय का घेतात हेच कळत नाही.npw हीच वेळ आहे आपल्या भावाला भेटण्याची आणि त्याला सपोर्ट करण्याची पण तो rss आणि कंपनीसोबत जात आहे.
साहेब कुठेही जा भावकीला प्रगती बघवत नसते.😅
Rss sobt jatat tumhi isis sobt
@@sagar-jw2dd मराठी माणूस आणि त्याचे यशाचे तत्वज्ञान
हा माणूस असा आहे म्हणून बाळासाहेबांनी याला दूर केलं
@@tamrajkilvish9215 ki dur kela mhanun asa zala
सर खुप छान विश्लेषण. बिनधास्त बोला. आपण सत्य मांडत रहा
अभिनंदन सर, सबस्क्रायबर अजुन वाढणार आहेत कारण आपली वैचारिक श्रीमंती, ती आम्ही आपल्या प्रत्येक एपिसोड गणिक अनुभवतोय, धन्यवाद आणि पुनःश्च अभिनंदन दीड नव्हे पन्नास लाख सबस्क्रायबर आपले व्हावेत अशा शुभेच्छा 🎉❤
मोदीने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची अस्मिता पार धुळीस मिळवली.
मोदींनी नाही आपल्या लाचार मराठी चरण चुंबक गद्दार नेत्यांनी. खरा सूत्र धार टरबूज आहे.
Maharashtra म्हणजे party nahi😂
राज्यातील राज्यद्रोही, लाचार राजकारण्यांची साथ मिळत असल्यामुळे त्यांना ते शक्य होत आहे.
@@vishaltharewal9609pannas khokay OK
नेहमीप्रमाणेच सत्य कथन 👍150 k झाल्याबद्दल अभिनंदन सर 🎉 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
धन्यवाद साहेब,
जे जे रंगा बिल्लाच्या सोबत गेले ते सर्व महाराष्ट्र द्रोहीच आहेत,
वसंत मोरे यांचा योग्य निर्णय l.
I fully agree with Rushikesh Kamble & had informed Vasant More that -..shevati himmat kelit More.
@@Prabhu_Desai❤❤❤❤❤
More sir nakki yenar... Good decision...
@@sk9968032 atta tr VBA ne pn pathimba dilay.
मराठी माणसाचे पार तुकडे तुकडे झाले.फायदा गुजराती
आज जर एखाद्या मुद्द्यावर ठाम राहिले असते तर कदाचित राम कदम.प्रविण दरेकर.मंगेश सांगळे. वगैरे आणि आता वसंत मोरे यांचा मनसे सोडण्याचा निर्णय योग्य होता आहे वाटते.
याचयां,सवभावामुल,मानस,,सोडुन,गेलि,चांगले,तडफदार,नेते,का,जातात,याचा,विचार,केलाच,नाहि,टरबुजाचया,भुलथापाना,भुलु,नये
हे सोडलेले चोरच होते
तात्या मोरे साहेब तुम्हाला त्रिवार वंदन बर झाला तुम्ही बाहेर पडलात
शिवसेनेला पुन्हा ऊभारी मिळू नये म्हणून सेनेचे जे कोणी फुटीर आहेत त्या सर्वांना गुज्जु लॉबी गोळा करत आहे.
नमो बुदधाय जय भीम जय संविधान सर 🌹🙏🏻
तुमची सांगण्याची शैली खूप छान आहे. म्हणून ऐकायला आवडते
Jai shree ram
Jay Maharashtra pahila
सध्या महाराष्ट्राचा वाईट काळ चालू आहे. दिवस बदलतील ...हिशोब चुकता होईल......निसर्गाने महाराष्ट्राला मूलतः ताकत दिली आहे ..... हे सत्तेचा गर्व चाध्लेल्यानी विसरू नये
अहो दादा एवढी लाचारी ही कशासाठी तर म्हणे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा अहो राज ठाकरे साहेब तुम्ही श्री उद्धव साहेब यांना अशा प्रकारे भेटायला गेला असता तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले असते तुमचा मान अजून वाढला असता हे नक्की
लाचारीने जगू नका साहेब मराठी माणसाला वेदना होतात
उद्धव तर स्वतःहून सोनिया चरणी लोटांगण घालायला गेला होता दिल्ली ल हे जनता विसरली नाही आहे
राजसाहेब ठाकरे ह्यांचे नगरसेवक आमदार व पदाधिकारी हे सुद्धा शिवसेनेकडूनच वारंवार फोडले गेले व
मागे आठ वेळा फोन केला राजसाहेब ह्यांनी युती साठी शिवसेने सोबत तेव्हा राजसाहेब ह्यांना झिडकारले गेले शेवटी त्यांनी एकला चलो रे वर राहीले .
त्यामुळे राजसाहेब ठाकरे ह्यांचा त्यांच्या वरचा विश्वास व आशा चे सुध्दा निराशाच झाली
मंदबुद्धी सोनियाची सरकार नाही आहे 8:16 ये@@avinashpote3413
@@avinashpote3413हो पण14 तास शिक्षा दिली ना राज घर गाडी भाजप च
Barobar ahe
राज ठाकरेंचा आठवले होणार आहे
राज ठाकरेंना वसंत मोरेंना भेटण्यास वेळ नाही पण शहा ना भेटायला 14 तास वाट पाहून भेट😂
ज्यावेळेला यांना वैचारिक उत्तर देणे जमत नाही तेंव्हा ते शिव्या देणे,अपशब्द वापरणे हेच हे निर्बुद्ध, बिनडोक लोक करू शकतात.
परफेक्ट विश्लेषण.....
....... शेवटी यांनी सुध्दा शेपुट घातले, महाराष्ट्राचे दुर्दैव, दुसरें काय!
जय महाराष्ट्र साहेब.(पालघर आदिवासी.)
Chrichanity
जे मानसिक संतुलन गमावतात तेच दुसऱ्याच्या आई बहीणी़ विषयी खालच्या पातळीवर भुंकण सुरु करतात. आणि त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेल्या संस्काराचा विसर पडतो
आता कळलं वसंत मोरे इतके दिवस का अस्वस्थ होते..
ते कधीच राज्यकर्ते होणार नाहीत हे मनसेच्या स्वयंसेवकांना चांगलेच माहीत आहे. म्हणून, हे स्वस्त क्रियाकलाप करून, ते काही प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करतात. म्हणून, ते गांभीर्याने घेऊ नका.
भारतात सद्या अंध भक्त सर्वच पक्षात आहेत, ह्याच्या कडे दुर्लक्ष करा सर 🙏
Mand bhakt
सत्तेसाठी सर्वांनी स्वाभिमानाला तिलांजली दिली आहे
सर्वांनी नाही, अजित एकनाथ आणि सुपारी वाला राज हे तिघे लाचार आहेत, आणि त्यांच्या बरोबर गेलेले गद्दार, महाराष्ट्र लाचार नाही,ही वरील शे दीडशे डुक्कर लाचार निघाली,
Congratulations Sir 👏👏💐💐
माननीय राज साहेबांची भूमिका महाभारतातील मद्र राज्याचे महाराज शल्य, जे पांडवांच्या नकुल व सहदेव यांचे मामा होते यांच्या सारखी वाटते. त्यांना युद्धात पांडवांच्या बाजूने सहभागी व्हायचे होते परंतु दुर्योधन व शकूनीच्या चलाखीने ते कौरवांना मदतीचे वचन देऊन बसतात.
सगळ्या मराठी मतदारांनी, महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधी मानसिकता असलेल्या पक्षाला आणि त्यांच्याशी युती करणाऱ्या कोणत्याही पक्षाला किंवा टोळीला मतदान करू नये. ज्याप्रमाणे इतर राज्यातले लोक आपल्या राज्याचा विचार करतात, त्याप्रमाणेच आपण मराठी माणसांनी पण करावा.❤❤❤
एकदम बरोबर बोललात.
नाही भाऊ आता ते शक्य नाही कारण अपमान लाचारी याच आता मराठी माणसाला काही वाटत नाही अंगवळणी पडले वाटते
अगदी योग्य आणि छान विश्लेषण केले आहे,असेच महाराष्ट्र राज्याला चुकीच्या लोकांपासून सावध करत रहा आणि महाराष्ट्राचं नुकसान होण्यापासून/लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकार बंधुंना विनंती करतो. धन्यवाद ❤
ठाकरे म्हणजे फक्त उद्धव ठाकरे आहे म्हणून त्यांना एक नंबर पसंती आहे मुख्यमंत्री जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
मुजरा करायला जातात
अभिनंदन सर .
भारतातीत लोकशाही राजकारणात विभूती पूजाच दिसून येते .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा २५ नोव्हे .१९४९चा इशारा या देशात तंतोतंत लागू होताना दिसतो . अंध भक्तांना लोकशाहीची मूल्यच कळली नाही . म्हणून राज ठाकरे ' एकनाथ शिंदे असो की अजीत पवार असो किंवा त्यांचे अंध भक्त असो नेमके लोकशाहीच्या मूल्यांचा विरोधात वागतात . इतरांना ट्रोल करतात .
अजूनही भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही सक्षम विकसित झाली नाही . असेच वाटते .
तूम्ही तुमचे काम करत राहा . सुजान लोक तुमच्या सोबत आहेत . धन्यवाद सर !
Kabir war jaanre 😂
राज इंजिन सौदा करून मराठी माणसाची इज्जत घालवणार
Glalvley
तुम्ही योग्य मुद्द्याला हात घालून फार मोठं काम केले
धन्यवाद
औटघटकेचे राजे राजसाहेब
आता सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी निवडणुकीत जे कामे करायला लावली ती गुपचुप करावी, तक्रार घेऊन राज ठाकरे यांच्या कडे जावु नये ते पण तुमच्या प्रमाणे भाजप कडे निवडणूक पुरता कामावर लागले 🙏
अगदी बरोबर्👍
Agdi brober
अहो साहेब हे जे bjp चे चाटूगिरि करणारे, यांना महाराष्ट्र जनता निवडणूक वेळी नामशेष केल्या शिवाय राहणार नाही हे मी जाहीरपणे सांगू इच्छितो
लय भारी मांडणी केली आहे. एव्हढी लाचारी बरी नाही
जय शिवराय सर खूप छान विश्लेषण
अभिनंदन सर
Shreya tujhi nehmich changli comments astat👌🏻👌🏻👍🏻👍🏻
सत्य आणि परखड भाष्य अत्यंत मोजक्या शब्दात विश्लेषण केले सर तुम्ही
वर्तमान सरकार सामान्य लोकांची पूर्णपणे विश्वासार्हता गमावून बसलेला आहे.
अहो ह्या मनसे कोणी विचारत नाही, जनता फक्त आदरणीय पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे
😂
काय झालं भक्ता हसत आहेस भांडी घासायची नोकरी लागली का गुजरात मध्ये 😂@@शिवबाआमचामल्हारी
गैरसमज आहे हा😅😂😂😂
बाळासाहेबांनंतर वैचारिक वारसा हे राज ठाकरे च घेऊन चाललेत .... दम लागतो या साठी ही 🚩🚩
मनसेला कोणी विचारत नाही तर त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवायची गरज का लागली.
❤❤❤❤❤@@शिवबाआमचामल्हारी
Jai Bheem Sir
राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या दोघांनाही कोणताही योग्य निर्णय घेता येत नाही. हे महाराष्ट्र अनेक दशके बघत आहोत.
संविधानाची चिंता राजसाहेबांना नाही हे चिंताजनक आहे. महाराष्ट्राचे राजकारण चुकीच्या दिशेने जात आहे की काय हे याहूनही चिंताजनक आहे.
Mula chi chinta bola
Kudhe sawdihan 😂
सर नेहमी प्रमाणे अत्यंत सुंदर आणि विद्वत्ता प्रचुर vdo. शिवाजी महाराजांचा प्रसंग ऐकताना अंगावर काटा आला.खरोखर बाळा साहेब कधीच दिल्ली श्वरान पुढे झुकले नाहीत
🙏
पळपोटा संदीप देशपांडे असेल तो
Congratulations साहेब
शाहदस्यो: राजस्यैषा मुद्रा अभद्राय राजते।।
मनःपूर्वक अभिनंदन
आपली मेहनत, अभिव्यक्तीवर आणि लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या लोकांमुळे आपली प्रगती सुरू आहे त्याबद्दल आपले हार्दिक अभीनंदन.. 💐💐
असेच निर्भिड व्यक्त होत रहा..
धन्यवाद 🙏
कन्फ्यूज राज ठाकरे ...
तळ्यात की मळ्यात की तळ्यात ...😂😂😂
अभिनंदन! सर, मी अभिव्यक्तीचा चाहता,वाचक,प्रेक्षक.व वितरक(viral करणारा) आहे.असेच अभिव्यक्त व्हा.❤
🙏🙏🙏
पोखरकर सर सलाम तुमच्या कार्याला
बर झाल नगा सनकी पती ला 14 तास झुलवत ठेवले 2 मीनिट टोल नाक्यावर थांबवलं तर कार्यकर्ते नाका फोडते आता 14तास टाथकाळत ठेवत आहे तर कार्यकर्ते पक्ष फोडतील का
अभिनंदन सर 💐💐💐
सर आपण मुद्देसुद मांडणी केली.आपली बोलण्याची शैली छान आहे.मी आपल्याला 25 वर्षापासुन पाहतोय.आपण ठाण्याच्या परिवहन सेवेत असताना प्रशासनसमोर कामगारांची बाजु अतिशय चांगल्या पध्दतीने मांडत होता.मला तुमचा अभिमान आहे.
🙏🙏🙏
"मराठे दिल्लीका हर फर्मान तलवार की नोक पर रखकर देखते है l" असं उत्तरेत म्हणतात हे मी तिथे 80 च्या दशकात नोकरीत असताना वर्तमानपत्रात वाचलंय. पण आज एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि आता राज ठाकरे यांनी आपला मराठी बाणा दिल्लीच्या चरणी गहाण ठेवला.
Patil
Marathe jaatiwadi ahe
Nizami ahe
Mujurde ahe
Reservations chornare ahe
Marathe lapoon basnar ahe bolnare kon
Tumhi tikde kasli nokri karat hota
@@rampatil1219 सिव्हिल इंजिनिअर (private job )
राज ठाकरे यांनी ठाकरे या नावाची वाट लावली
राज ठाकरे चा डीएनए चेक करना पड़ेगा
bindok neta ,kahihi Vichardhara nasnela 😜😂😂😂😂😂😂😂
महाराष्ट्रात राहुल महाराष्ट्राचं वाटोळं करतील,, नवीन निर्माण होणं म्हणजे .😅😅😅😅😅
रायगडच्या धरणाचे फोटो पाठवले होते,, तिथे सेटलमेंट केली,, टक्केवारी सुद्धा मिळाली,, आम्ही मराठी बोंबलत फिरतोय😅😅😅😅😅
मी धरणग्रस्त बोलत आहे...
❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
Jay Bheem Jay sanvidhan Jay Jawan Jay Kisan jay vigyan
Jay ho loktantra ki
सर असे भुंकणारे खुप खोगीर समाजात आहेत. आपण फार प्रामाणिक मते मांडता. तुमच्या या कार्यास सलाम.
किती वर्षे झाली, फक्त टोल वाढीतल्या वाढीव भागावर राजे किती दिवस पक्ष चालवणार? शेवटी सैन्य नो..टावरच चालते! 😂
At early stage whole Maharashtra have some hopes from Raj thakare but today we have no hope from such leadership gob bless him thanks
उध्दव साहेबांच्या झंझावातासमोर जिथे शिन्दे , अजित पवार , फडणवीस ह्यांचीच खुर्ची टिकते की नाही ह्याची शाश्वती नाही तिथे राज ठाकरे सारख्या बिनबुडाच्या लोट्याच काय घेऊन बसलात साहेब ?
खरेच सर धन्य वाद.
औरंगजेबाची कबरिवरील अनधिकृत बांधकाम पाडले ..शासनाचे खूप खूप आभार
Congratulations for crossing 1.5 lakh subscribers. Keep it up.
Many many thanks
सर,आपले आत्तापर्यंत मी पाहिलेले सर्व पोस्ट अप्रतिम होते त्यामुळे आपण लवखरच २ लाखाचा टप्पा सहज पार करणार अशी मला खात्री आहे.
तुमच्या प्रत्येक पोस्ट मुळे आत्तापर्यंत कोणीही न सांगितलेली पण वस्तुस्थिती वर आधारित असल्याने सत्य माहीती मिळाली त्याबद्दल सर आपले मनःपूर्वक आभार.
ठाकरे घराणे विभक्त झाले पाहिल्यावर आता सगळे त्याचा फायदा घेणार मुंबई मूक्त महाराष्ट्र होणार
सर आपले मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹
वावा साहेब आता ताटकळत ठेवले आता तरी इतरांची नक्कल करू नका गेली सगळी
अभिनंदन पोखरकर सर ! भविष्यात आपली अशीच घोडदौड कायम राहो हीच माझी शुभेच्छा ! आणि आपल्या कडून उत्तमात उत्तम माहिती पुर्वक एपिसोड आम्हा सर्वांना पहायला मिळोत हिच माझी प्रार्थना ! पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा ! जय महाराष्ट्र !
धन्यवाद सर !
Simple but effective opinion, keep up it, so greatful
Thanks, will do!
Vasantrao मोरे चांगला निर्णय घेतला..... cartoon मध्ये यांना पाया जवळपास बसण्या साठी जागा शिल्लक नव्हती....15 तासात अंधभक्त यांनी भेटी साठी tatklat....... diddamdiiiii सारखी परिस्थिती