गौडबंगाल काय? उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ चक्क शंकराचार्य! | Mahesh Vichare | Uddhav Thackeray |
Вставка
- Опубліковано 21 сер 2024
- #maheshvichare #avimukteshwaranand #uddhavthackeray
उद्धव ठाकरे यांची भेट शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी घेतली. त्यांनतर बोलताना उद्धव यांचा विश्वासघात झाला, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करा तरच दुःख कमी होईल असे विधान केले. काय आहे त्यामागील गौडबंगाल?
#anantambanimarriage #hindu #muslims #shankaracharya #narendramodi #bjp #maharashtrapolitics #congress #indiaalliance #rahulgandhinomination #bjp #shortsvideo #shortsviral #uddhavthackeray #narendramodi #
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....
शंकराचार्यांनी आधी मठ, भगवी वस्त्रे, भस्म इ. छा त्याग करून राजकारण प्रवेश करावा. कोणाला CM करावे हा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, अशा बाबा, बुवांचा नाही... राहुलच्या हिंसक विधानाची पाठराखण केली तेव्हाच या बुवाची हकालपट्टी करायला हवी होती...
हेच महाराज कालपरवापर्यंत बालकबुद्धी लल्लाची पाठराखण करत होते.....सोरोस आजोबांचा आदेश असेल का ?
मोठे पाकीट दिलेले असावे
दोन्ही सोरोसचे लाभार्थी असल्याचा दाट संशय.
अशाना त्यापदावरून हटवायला हवं
@@mahendrakokate644 बरोबर देवाने तसेच संकेत दिले आहेत कारण ही व्यक्ती शंकराचार्य झाल्यावर मागील वर्षी जोशीमठात दरडी कोसळून भेगा पडल्या
हे शंकराचार्य सच्चा मुसलमान आहेत.
शंकराचार्य या पदाचं आता फारच अवमूल्यन झालं असं वाटतं.आपल्याला माहिती नसलं तरी धर्माचं फार मोठं काम इतर शंकराचार्य करीत आहेत.
हे धर्म मार्तंड म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींना पैठण च्या धर्म मार्तंडानी नाकारले होते तेच असणार
😂
ऊत्तराखंडमधील जोशीमठात गेल्या वर्षीभेगा पडल्या तेव्हा हेच शंकराचार्य बागेश्वर धामच्या धिरेंद्र स्वामीना ऊद्देशून " तुमच्यात इतकी ताकद आहे तर त्या भेगा मिटवा" म्हणाले होते. कसले हे पंचविस वर्षाच्या मठाधीशाला बोलणारे शंकराचार्य?
या आचा-याला शंकराचार्य केले म्हणूनच जोशीमठात भेगा पडल्या
@@swapnapandit478😂😂😂😂😂 प्रचंड दुस्ट आहे. अनधीकृत आहे तो.
शंकराचाऱ्यांनी राजकीय विधाने करू नयेत. मोठी आचारसंहिता या पदासाठी करणेची गरज आहे.
नक्क्कीच,, जेंव्हा पाहिजे तेंव्हा बोलत नाहीत
ज्यांना चांगले-वाईट कळत नाही ते संधीसाधू असतात.
आशिष शेलार म्हणतात की शंकराचार्य वर बोलण्याची माझी लायकी नाही... काय होऊन राहिले डोक्याच्या बाहेर आले
आता अस वाटत की फक्त वारकरी संप्रदाय च अजून पर्यंत ठिक चालाय माऊली ची कृपा व्हावी आणि सगळे वारकरी संप्रदायात सद्बुद्धी राहो
हे असले पाखंडी शंकराचार्य म्हणून वावरत असतील, तर हेच धर्मनाशाला कारणीभूत ठरणारे खरे अस्तानितील साप आहेत.
एकदम बरोबर
@@vertexacademy9304 अगदीच बरोबर
@@vilasgholse4660Any priest who support Congress is secular priest and any hindu who is part of Ram Mandir is communal
Now lachaar Uddhav Thackeray useless politics is so predictable 😡
ह्यांना कुणी शंक्राचार्य बनवलं हा राजकीय दलाल आहे.
यांना 'दिशा' माहीत आहे का?
२०१९ मध्ये मतदारांशी गद्दारी केली ते पाप नव्हते का ? त्या पापाचे प्रायश्चित म्हणून च त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. अडीच वर्षाचे काळात लोकावर जो जुलूम केला त्याचे प्रायश्चित म्हणून त्याचे पद केले. दोन साधूची हत्या त्याच्याच राजवटीत झाली ते पाप नव्हते का हे शंकराचार्यांनी सांगावे
शंकराचार्य अंतर्ज्ञानी आहेत का म्हणून बंद खोलीतील संभाषण त्यांना समजले पण जनतेला समजून घेतलेले दिसत नाही शंकराचार्यांनी
या shankaryachryana विचारतो कोण.
यांचे चार पिठाचे कधी एकमत होत नाही.
मोठे पणाला हपापलेले.
बरोबर बोलत आहेत
कंटेनर पोहचले,,ह्यांना पालघर माहिती आहे का??हे पण घरो चार्य दिसतात!!
पालघर मध्ये मारेकरी कोणत्या पक्षाचे आहेत त्याची माहिती घ्या.
@@sethmanus2289ते अंध भक्त आहे
भाजप ची युतीमोडून उध्वनी मतदाराचा अनादर केला त्या बद्धल काहीच बोलले नाही.त्याविश्वास घाता बद्धद्दल बोलत नाही.
हे स्पस्ट भेदभाव करतात. हे निश्चय हे राजकारण करत आहे.हे त्यांना शोभत नाही.याची या पदावरून उचल बांगडी करायला पाहिजे
*🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*
लाथ मारून हाकललं पाहिजे
या शंकराचार्य यांच्या अधिकृत बाबत मा. सुप्रीम कोर्टात काय प्रकरण प्रलंबित आहे व धर्म पदावर स्टे आहे काय ❓ म्हणूनच अयोद्या येथे हे महाराज बोलविले गेले नव्हते.
न्यूज दणका कधी होणार आपल चॅनेल
करा व्यापक प्रसिद्धी
जी व्यक्ती एका समाजाचं लांगूलचालन करण्यात धन्यता मानते ती सच्ची सनातनी ?
सच्चा मुसलमान, आहे हा शंकराचार्य.
😂😂😂जनतेचा विश्वास घात करणे हे या शंकराचार्यांना😅😅😅 योग्य वाटते का😂😂😂
मोदी-द्वेष आणि भाजपाविरोध त्यांच्या वक्तव्यातून नेहमीच जाणवतो ..
शंकराचार्य यानी राम मंदिराला विरोध केला म्हणून त्यांचा सन्मान. भाजपाला पाकिस्तानी नेते सुद्धा विरोध करतात म्हणून त्याला सुद्धा मातोश्रीवर बोलावून त्याचा सन्मान करतील.
खरंच 😉
येणार ...कारण तो नावाला शंक्राचारिया नावाला आहेत....पण ते खरे शुक्राचार्य आहेत..अधर्मी...आहेत..म्हणून ते साथ अधर्मी लोकांची देत आहेत
हे शंकराचार्य Congress चे प्रवक्ते आहेत. ते बोलतात की उध्दव चा विश्वासघात झाला. खरा विश्वासघात उध्दव ने 2019 मध्ये केला.
उद्धव ठाकरे यांनी प्रथम मतदाराचा विश्वासघात केला.. काँग्रेस-राष्ट्रवादी जनतेने बाजूला फेकलं होतं त्याना मुख्यमंत्रीपदासाठी मोठं केलं
या आचा-यांना जनतेला समजूनच घ्यायचे नाही खोटेपणाला प्रोत्साहन द्यायचे आहे परमेश्वरा कर्म करोनी म्हणती साधू ऐसे कैसे झाले भोंदू
पहाटे सरकार स्थापन कोणी केल पहिलं पहिला विश्वास घात् कोणी केला भाऊ
@@user-fn2pf5nl8r
या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी पहीला विश्वासघात करून मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिली.
अफजलखानचा अवतार आहेत साहेब. हिंदू धर्म नष्ट करण्याची ताकद आहे.
Adubalala कस वाचवाच tay साठी bolvala असेल 😅
बरोबर
बहुतेक शंकराचार्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिलेले दिसते.
फार मोठे पाकीट दिलेले असणार
😂😂
😂😂😂
दुर्दैव आहे हिंदू धर्माचे व एकतेचे!! 🐼👁️👁️🪨🪨🪨🪨
हिंदू जमातीवर बिगर हिंदू जमातींनी राज्य केलं
राजकीय पक्ष सर्वच एकाच माळेचे मणी आहेत फरक फक्त एवढाच आहे की सत्ताधारी सत्ता आहे म्हणून फायदा घेत आहेत व विरोधक त्यांना कैचीत पकडण्यासाठी सापळा रचत आहेत
उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्य यांना सांगावे की माझ्या सख्या भाऊ जयदेव ठाकरे यांना मी (उद्धव ठाकरे) वडीलो पर्जितील हिसा मी देणार आहे.मला (उद्धव ठाकरे) यांना शंकरा चार्य यांनी आशीर्वाद द्यावा.
शंकराचार्य खोटेपणाची बाजू घेत आहेत
❤
😂
शंकराचार्य ना राममंदिर येथे जायचं नव्हतं पण मातोश्रीवर जायचंय. 😂😂😂
ऊ.ठाकरेने बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच आता राजकिय शंकराचार्य आता त्यांच्याकडे गेले असावेत.हा आपला दैवदुर्विलास आहे.
हे असले सगळे स्टंट करून उबाठाला कोणीही कधीच मुख्यमंत्री पदावर बसवणार नाहीये.
शंकराचार्य ह्या पदाला साजेसं काम न करता काहीतरी विवादास्पद वक्तव्य करून चर्चेत राहायला त्यांना आवडतं .
शंकराचार्य नव्हते तेंव्हासुद्धा जरा शंका वाटत होती
Swami avi mukteshwaranand is anti national.jai Hind jai bhole nath.
२०१९ साली उबाठाने जनतेचा विश्वासघात केला,असं कदाचित त्यांना म्हणायचं असेल.पण चुकून ते उलटं बोलले!😂😂
हो की
@@pravinshirgaonkar6797 त्यांच्यात सुद्धा स्पर्धा असेल कि कोणी किती....
अगदी बरोबर आहे
कसले बिकारचोट लोक आहेत हे उध्दव साहेबांना ते भेटले म्हणून यांची जाळायला लागली तेच Aanaji पंत ला भेटले आसते तर लाल केली असती यांनी घासून घासून
शंकराचार्या सारख्या धार्मिक व्यक्तीनी राजकारणावर बोलू नये त्यांनी हिंदू जनजाग्रती मोहीम राबवावी तसेच हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार जगात वेगवेगळ्या भागांत करावा दुसरे धार्मिक लोक भारतात येउन त्यांच्या धर्माचा प्रसार करतात तर आपण हि परदेशात प्रचार वप्रसार करावा.उद्धव ठाकरे हा माणूस मुख्यमंत्री पदासाठी योग्य नाही हे अगोदरच सिद्ध झाले आहे
शंकराचार्य यांनी राजकारणापासून दूर राहायला पाहिजे. मातोश्रीवरचा हा सोहळा पाहून मुस्लिमांची मते दूर जाणार नाहीत ना?
शंकराचार्यांनी तर शेंडी राखली आहे.शिवाय शंकराचार्य जानवे सुध्दा घालतात.मग उद्धव ठाकरे शंकराचार्यांची उठबस का करतात?
किती ही दांभिकता आणि किती हा खोटेपणा?
ह्या महाशयाला कोणी या पदावर नियुक्त केले असेल. आपलं पद काय, आपण बोलतो काय.
साधूंची हत्या झाली हि गोष्ट त्यांना दिसला नाही का
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना निर्दोष साधू( पालघर जिल्हा) हत्या झाली त्यावर काय बोलणार शंकराचार्य?
हो ना
मुक धारण करून बसले होते..
कर्म करोनी म्हणती साधू ऐसे कैसे झाले भोंदू .हे शंकराचार्य उठाच्या प्रचारासाठी आलेले आहेत
@@sanjayagarwal6281 घंटा बोलणार. पालघरहून जाताना ह्यना मारल नाही म्हणजे नशीब. फक्त वाईट वाटत फडणवीस कुचकामी निघाला.
काहीही बोलले नाहीत . साधूंच्या हत्येचं या शंकराचार्याना काहीही देणं घेणं नाही. हिंदू धर्मासाठी हे शंकराचार्य काय करतात? जर ते सक्रिय असते तर हिंदू अधिक सक्षम झाला असता. आणखी एका शंकराचार्यांची भूमिका पण अशीच असते. त्यांना ऐकण्याचा योग आला होता तेव्हा ते जे बोलले त्यामुळे थोडा धक्का बसला पण पुढे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा प्रसंगी त्यांनी त्यांची भूमिका उघड झाली
खोके दिले असेल शंकराचार्य यांना
शंकराचार्य चे आशीर्वाद फार महत्वाचे आहेत, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील.
शंकराचार्य हे एक सच्चा मुसलमान असल्यामुळे मुस्लिम पक्षाला पाठिंबा देणारच.
यांना शंकराचार्य कोणी बनविले. काँग्रेसी.
विधानसभेला सर्वात मोठा पक्ष उद्धव साहेब ठाकरे यांचाच राहणार
अडीच वर्षांत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी फक्त ६ लाख खोके मराठी माणूस साठी कमावले.
आणखीन ६० लाख खोके कमविण्यासाठी आपण पुन्हा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ताबडतोब मुख्यमंत्री बनवूया.
असले मॅनेज केलेले आशीर्वाद कधीही कामाला येणार नाहीत!
खरंय
अगदी बरोबर
100% बरोबर
Haan Shankaracharya nahi tar "Shanka" Acharya aahe Congress kadun kiti paise bhettat chaukashi jhali pahije 🤬
हे खरोखरच शंकराचार्य आहेत काय?
राहुल गांधींनी किती तरी वेळा हिंदूत्वाविरुद्ध गरळ ओकली आहे त्याचे ही समर्थन कसं करतात
ज्यांनी धर्म वाढवण्याची गरज आहे ते च असे कसे वागतात?
बोगस माणूस आहे हा
राजकिय विधान करून शंकराचार्य पदाचा अपमान केला आहे या शंकराचार्यांनी... यांना या पदावरून हाकालपट्टी करावी ... खोके घेतलेय असे वाटतेय..
देवा पेक्षा हेच लोक स्वतःहून मोठे होऊन बसले आहेत. लोकांनी यांना जास्त महत्व देऊ नये.
हिंदुचा सर्वोच्च धर्माचार्य जर अशी विचारसरणी ठेवत असेल तर परमेश्वरा आता तुच खरा तारणहार आहे या महान हिंदुधर्माचा.आता आमच्या नाशाला इतर कोणा धर्मीयाची गरजच नाही.कुंपनच शेत खातय.आता सर्वानी सावध व्हाव लागेल.अस्तनीतच निखारे आहेत.
हे कसले आचार्य ? हे तर मातोश्रीवरचे आचारी !
हा कसला शंकराचार्य.हा तर राजकारणी आहे.अशा लोकांनी हिंदू धर्म बदनाम केला आहे.
शंकराचार्यांनी पालघरच्या साधुचा शेवटचा व्हिडिओ पहावा,नंतर ठरवावे.
उद्धवने आडीच वर्षात गरिबाचा पैसा ठापून दुसरी मातोश्री बांधुन काढली वारेवा उद्धवा
उद्धव ठाकरे सहेबांबद्दल कोणी चांगले म्हणाले की गौडबंगाल आणि अदृश्य शक्ती बद्दल कोणी काही म्हटलं तर ते हिंदुत्ववादी
वा रे दुनिया😂
हे कलियुग आहे. साधू असे वागतात बोलतात हयात नवल नाही. विश्वासघात 2019 ला उद्धव ह्यांनी केला होता तो पहिला विश्वासघात होता.
शंकराचार्य स्वामी यांनी धर्माच्या बाबतीत बोलायचे आहे राजकीय गोष्टीत लुडबुड करू नये.फक्त आशीर्वाद द्यायला हवे अश्या लोकांमुळेच हिंदूंचं नुकसान झाले आहे
हे शंकराचार्य नाहीत
यांना शंकराचार्य केले म्हणूनच मागील वर्षी जोशीमठाला भेगा पडल्या
शंकराचार्यांना वसुली सरकारबद्दल माहिती आहे का?त्या पापाचे समर्थन करणे हे पाप नाही का?
उबाठाला मुख्यमंत्री करा मग पालघरच्या साधूंप्रमाणे शंकराचार्यांचा नंबर लागेल तेंव्हा त्यांना कळेल
जय श्री राम,वंदेमातरम.
रामलला स्थापनेत यांना पाहिजे ते गौरवाचे स्थान न मिळाल्याने शंकराचार्य नाराज आहेत ।म्हणुन हे सर्व चालले आहे ।
शंकर आचारी आहेत ते.. श्री. शंकराचार्य नाहीत 🤣
ते खरेच शंकराचार्य आहेत का? शंका वाटते. कारण ते राजकारण करण्यासाठी नाहीत त्यांनी धर्मारक्षण करावं हेच योग्य.
Shankaracharya ni kadachit Maharashtra madhe Hirve jhende kase fadakle te baghitla nahi ajun 🤬🤬🤬
महाराष्ट्रातील जनते भाजप सेनेला पुर्ण बहुमताने सता दीदी होती मात्र जनतेचा विस्वास घात जाने केला त्यानेच प्रायःचित घ्यायला हवे.
उद्धव ठाकरे ही सगळी नौटंकी करत आहेत. ते बोलून होणार का? बीजेपीने तरी कदाचित विचार केला असता. पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी वाले होवू देणार नाहीत. आणी ते मुख्यमंत्री होता कामा नये. म्हणजे शंकराचार्य ही मॅनेज होतात.
घोडा मैदान जवळ आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उबाठा आणि आउठा ला खुपच महागात पडणार यात शंका नाही जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍 जय श्रीराम
साधू संतानी जे सत्य आहे ते बोलण्यात काय वाईट आहे? एक हिंदुवादी पक्ष फोडला हे सत्याच आहे. आणि त्यांना शंकराचार्यांनी
आशीर्वाद दिले म्हणजे काय झाले? हिंदू म्हणजे कुणा एका पक्षाची मक्तेदारी थोडी आहे
धर्म गुरुनां राजकीय भाषा शोभत नाही.
शंकराचार्याणा मातोश्रीवरून खोकी पोहच झाली असतील म्हणुन उद्धवाच तुंन्तुन वाजवत आहे अडीच वर्षात मंत्रालय कशे आहे हे माहित नव्हते असला मुख्यमंत्री आसण्यापेक्षा राष्ट्रपती शासन लावा म्हणाव
पण काहिंना शेंडी ,जानव्याच्या हिंदूत्वाची allergy आहे ना.मग हे आचार्य कसे काय चालले. सगळंच सोयीनुसार
काॅग्रेसाचाय॔ अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
हिंदू धर्मात शंकराचार्य पूजनीय आहेत, परंतु आत्ता चूकीच्या लोकांना शंकराचार्य बनवले आहे, हिंदूंचे दूर्भाग्य
Let shankaracharya become CM
and Uddhhat his PA
उद्धव ठाकरे ची घर वापसी😂😂😂. शेंडी जानवे कबूल.
We never respect Shankaracharyas.
शंकराचार्य ही गादी बहुतेक गुरू शिष्य परंपरेने येते त्या ठिकाणी धर्मशास्त्र जाणना-या सर्वसंगपरित्याग सर्वगुणसंपन्न व्यक्तीची निवड केली जावी हे निकष असायला हवेत बर्याच ठिकाणी परंपरेच्या आडून अपात्र व्यक्ती बसल्यामुळे आपला दर्जा सोडून राजकारण आणी राजकीय विधान करतात
शंकराचाऱ्यानही खोके मिळाले असतील याची शक्यता नाकारता येत नाही.
पत्रकारिता ही काय उद्धव ठाकरे चा विरोधात राहते
यापुढे शंकराचार्यांनी ही जर नारे तकबीर अल्लाहू अकबर असे नारे दिले तर वाईट वाटून घेऊ नका.
अस्त्नितील निखारे म्हणजेच हे शंकराचार्य "हिंदू द्वेष्टे"
शंकराचार्य अंबानी कुटुंबाच्या लग्न सोहळ्याला आले होत की उद्धव ठाकरेंना हेच कळत नाही त्यांनी त्यांनी आशीर्वाद उद्धव ठाकरेंना दिले खर्च अंबानी नी केला असेल
अंध भक्त आकांडतांडव करायला सुरुवात झाली आहे. भाजपा ने कुणाशीही युती केली तरी चालते.
फक्त उद्धव ठाकरे
आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब🚩🚩🚩🚩🚩
परखड भाष्य
अहंकारी शंकरा चाऱ्य
मग
बीजेपी ने महिबुबा मुफ्ती बरोबर सरकार स्थापन केले,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या बरोबर मग त्यांनी हिंदुत्व सोडले का??
उबाठा ला सत्तेशिवाय तगण्याची कल्पना सुद्धा किती अस्वस्थ करते आहे हेच या खोट्या बातमी पसरवण्यावरून लक्षांत येतंय.
अरे महेश विचारे बीजेपी मोदी अंध बघतेस तू
शंकराचार्यांचे पद सर्वोच्च पदांपैकी एक आहे. असे असून अविमुक्तेश्वरानंदजी व त्यांच्या आधीचे शंकराचार्य हे गांधी कुटुंब व त्यासम विचारांच्या जवळचे आहेत हे सर्वश्रुत आहे. आश्चर्य वाटावे असे काही नाही. खरे तर अपेक्षित आहे.
हा शंकराचार्य आहे कोणी सांगितले, हा बकवासाचारय आहे, देशवीरोधी नेतयांना सपोर्ट करतो.
Matoshree var muslimpan ale hote he tayna mahit nasave.
सेनाभवनात हल्ली सगळ्यात जास्त असतात.
तो शंकराचार्य नाहि तो काँग्रेसी एजन्ट bhamta आहे
शंकराचार्य ना दक्षिणा दिली की झालं
गौडबंगाल कसलं आलंय? एकीकडे "गठ्ठा" दुसरीकडे हिंदूंना भावनिक आव्हान!!
न्यायव्यवस्था पण अन्याय करणारी असेल तर परमेश्वराला दया आली नक्कीच
शंकराचार्य भाजपा पासुन का फारकत घेत आहेत हे भाजपा न शोधायला पाहीजे जनतेच शेतक-यांच दुःख बेरोजगार चा दुःख जास्त महत्वाच धनधाड्य करोडोपती लोकांपेक्षा
सध्या सुखी आबादी पेक्षा गरीबी शिक्षीत दुर्बल बेरोजगार संख्या वाढत असतांना धर्म महत्वाचा सांगणारे भाजपा चे फक्त अंध-भक्त व स्वार्थी च असु शकतात
शंकर भोजने आपल्या सारख्या अंधनमाजी लोकांची इस्लामला जरूरत आहे.
शंकराचार्य पण कट्टर मूसलमान असल्यामुळे बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न इस्लामचा प्रसार करून सोडविणार.
यांना शंकराचार्य केले म्हणूनच मागील वर्षी जोशीमठात भेगा पडल्या
कर्म करोनी म्हणती साधू ऐसे कैसे झाले भोंदू
Congress प्रणित शंकराचार्य
नेमके किती व कोणते दुःख झाले त्यांना...काय कळत नाही,जनतेच्या दुःखाचे काय..