मंत्रिमंडळाची शेवटची बैठक संपन्न | कर्जमाफीचं काय झालं | Dnyaneshwar Kharat Patil
Вставка
- Опубліковано 10 жов 2024
- #कर्जमाफी #कर्जमाफी_योजना #karjmafi #karjmafi_yojna #karjmafilist #agriculture #शेतकरी #soybean #cotton #crop #dnyaneshwarkharatpatil #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #uddhavthackeray #sharadpawar #nanapatole #congrss #bjp
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
जो कर्जमाफी देईल त्याचं सरकार येईल...
हे ज्ञानेश्वर खरात पाटीलच नाही तर पूर्ण महाराट्रातील शेतकरी बोलतोय हे सरकारने लक्ष्यात ठेवावे
तुम्ही शेतकऱ्यासाठी खूप तळमळीने बोलता सर.. धन्यवाद ..❤
बरोबर भाऊ कर्जमाफी झाली पाहिजे
कर्जमाफी केली तर ठीक नाहीतर विधानसभेला सुपडा साफ लक्षात ठेवा 💯💯💯💯💯💯
या सरकारला विधानसभा निवडणुकीत चांगलाच धडा शिकवायचा..
Tu yat aha kai
Sheta kay farak padst nhay
हे सरकार पडणार शेतकरी विरोधी सरकार शेतकऱ्यांनो पाडायचे आता शेतकऱ्याची ताकद दाखवायची सरकारला
कर्ज माफी झालीच पाहिजे
कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीत या सरकार ला विधानसभा निवडणूत इंगा दाखवू
बरोबर आहे भाऊ तुमच
सरकार 100% पडणार
भाऊ.सत्य परिस्थितीवर बोलत आहात. मी शेतकरी आहे. कर्ज माफी पाहिजेच
शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे
सरकार 101% पडल्याशिवाय राहणार नाही कर्जमाफी जर केली नाही तर याचे परिणाम नक्कीच शेतकरी दाखवून देतील.🙏
कर्जमाफी झालीच पाहिजे सर
धन्यवाद सर तुमी जी माहिती शेतकरी बांधवांन चांगली पटते आहे ❤
शेतकरी कर्जमाफी निर्णय नाही याला जबाबदार देवेंद्र फडणवीस व अजित पवार जबाबदार आहेत
बाबा मला अस वाटते की तुम्ही उध्दव ठाकरे यांचे कार्यकर्ते आहेत
अबे patan भाऊ राजकरन सोडा कोणी ही उद्धव takre कीवा शिंदे गटाचे नस्ते है स्पीच फक्त शेतकरी साठी आहे
@@Rupeshrathod3717 अबे माहित आहे पण बाबा डायरेक्ट नाव घेत आहे म्हणजे ते कोणत्या तरी पक्षाचे आहे
@@RAJPUTANA9549tumhi pan naav ghetay mhanje tumhi pan kontya tari pakashacha prachar kartay .sagle sarkhech ahet fadanvis ,shinde ,donhi pawar aso ki udhav thakre aso ,sarv Jan eikach maleche manni ahet
शिंदे जबाबदार
ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही असे व्हिडिओ टाकीत आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत
आमदारांचे पेन्शन बंद करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभे झाले पाहिजे. ही राज्याची लूट थांबविणे गरजेचे आहे
एकदम बरोबर भाऊ
कर्ज माफी नाही तर यांचा सुपडासाफ झाल्याशिवाय राहणार नाही माझा सोयाबिनचा खर्च 25000 रु झाला आणि उत्पन्न २११०० रु झालं कस जगाव
कर्जमाफी झालीच पाहिजे,परतीच्या पावसाने फुटलेला कापूस सडून चालला आहे,तीन दिवसांपासून रोज पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे कापूस खराब होत आहे,हातात काही येईल असे दिसत नाही😢,राहुरी तालुका, जिल्हा नगर.
शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी मोर्च्या काढला पाहिजे 🙏
धन्यवाद पाटील साहेब तुम्ही तुम्ही शेतकऱ्याचं खरं वास्तव मांडलं आहे
Dnyaneshwar Bhau..ekdum barobar bole..👍
भाऊ कर्जमाफी नक्कीच झाली पाहिजे
सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे जो कर्ज माफी देईल त्याच पक्षाला निवडून द्या बाकी च्याच आपल्याला काही करा नाहीं लागत आपण मरतो तेव्हा कोणी विचारात नाहीं एवढी तिजोरीची चिंता असेल तर तुमचा खर्च कमी करा तुमच्या प्रॉपर्टी विका तरी कर्ज माफी करा
भाऊ एकदम बरोबर कर्ज माफी झाली पाहिजे
आज तर खरात साहेब चांगलाच बांबू लावला राव आहोत आम्ही सोबत कर्ज माफी झालीच पाहिजे
जय जवान जय किसान
कर्जमाफी नाही तर महायुती सरकार निवडून येणार नाही
कर्जमाफी होत नाही, आता काही गरज उरली नाही, लाडकी बहीण योजनेमुळे पुन्हा सरकार सत्तेत येणार.🎉🎉
बरोबर कर्ज माफी झालीच पाहिजे
अगदी बरोबर आहे दादा
शेतकरी कर्ज माफी पाहिजे
जो कर्ज माफ करेल त्यालाच निवडुन देणार
2024 पर्यंत रेग्यूलर कर्ज माफ केले तर सरकार येणार कर्ज माफी नाही केली तर सरकार पडणार
एकच ध्यास फक्त कर्जमाफीची आस.
जय शिवराय 🙏🙏🚩
Right अहो कर्जमाफी झालीच पाहिजे या शासनाला मी चांगलाच धडा शिकविणार भले यांनी कितीही योजना आणून देत पण शेतकऱ्यांविषयी आणि अजिबात विचार केलेला नाही याला येणाऱ्या विधानसभेत आम्ही नक्कीच याची याला जागा दाखवू
शेतकरी कर्ज माफ करायला पायजे नाही😢 कर्ज माफ केले त सरकार पाडा उद्धव जी. ठाकरे जिंदाबाद
कर्जमाफी नाही तर हे सरकार नाही 🙏🙏🙏😡😡😡
कर्ज माफी करा...सत्ता घ्या.........
कर्ज माफी झाली पाहिजे
कर्ज माफी केली नाही तर मतदान नाही
माउली खूप मुद्देसूद व तळमळीने बोलता शेतकरी साठी धन्यवाद साहेब
अगदी बरोबर
माफी नाही तर सरकार नाही
बरोबर आहे भाऊ शेतकरयांना कर्ज माफ झाल पाहिजे
उद्धव ठाकरे जिंदाबाद
Right 🙏
एकदम बरोबर भाऊ कर्ज माफी झालीच पाहिजे
जात पात सोडून कर्ज माफी नाही झाली तर सर्व शेतकरी संघटना यकत्र या सरकार बदलून टाका
बरोबर आहे
कर्ज माफी झाली पाहिजे 2024 पर्यंत
खरं बोलता भाऊ
पाटील तुम्ही खरं बोलत जय शिवराय
Your statement is very important for farmer. Thanks
बरोबर आहे भाऊ खर बोलात
कर्ज माफी नाही तर हे सरकार सुध्दा नाही..
कर्जमाफी झालीच पाहिजे 😮
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे नाही तर विधानसभा निवडणुकीत शेतकरी तुम्हाला मतदान करनार नाही,जय जवान जय किसान
आम्हि सर्व शेतकरी आघाडी सरकार ला मतदान करु पण सता स्थापन होताच पहिला ठराव कर्ज माफी झाली पाहिजे
कर्ज माफी होया ला पाहीजे होती सरकार शेतकरी च्या पाठी नाही ये आता कलाले
हरियाणाच्या विजयाने शेतकऱ्यांना धोका मिळाला
Bjp सरकार येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच पडणार आणि कारण असेल न केलेली शेतकरी कर्जमाफी, पडलेले सोयाबीन भाव, न दिलेले मराठा आरक्षण 💯
ज्ञानेश्वर भाऊ शेतकर्यासाठी तुमची तळमळ बघुन डोळ्यात अश्रुआले. पण अजून वेळ गेलेली नाही शेतकर्यानी प्रचाराच्यावेळी गावबंदी करुन मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे. 🙏🙏🙏
कर्ज माफी नाही दिली तर या सरकार ला निवडणुकीत पाहू
कर्ज माफी केली तरच हे सरकार येणार आहे... नाहीतर सरकार कोसळणार... धन्यवाद आम्ही कोल्हापुर कर
अगदी बरोबर बोललात शेतकऱ्यांनीही मतदान करताना विचार करा
कर्जमाफी केली तरच सत्तेत याल नाही तर विरोधी बाक आपली वाट पहात आहे
कर्ज माफी आवश्यक आहे
जय जवान जय कीसान
बुडती चे पाय डोहा कडे कर्ज माफ झाले नाही तर शेतकरी यांना रास्त रस्ता दाखवतील. 😂 😂
आमच ठरलंय फिक्स... भाजप व मित्रपक्ष यांना विरोधी बाकावर बसवायचच...
सर सकट कर्जमाफी व्हावी
वेळ आली शेतकऱ्याची एकजूट दाखवून देण्याची # कर्ज माफी#,,, मतदान
भाऊ खर बाेलताे लाडकी बहिण ऐवजी कज माफ केले असते तर हे सरकार आले असते बया मतदान करेल हे कशावरून
शेतकरी ला कर्ज माफी करा व पिक विमा पासून वंचित शेतकरी ला विमा द्या.नसता सत्तेपासून वंचित ठेऊ एक शेतकरी लाख शेतकरी.
कर्ज माफी नाही तर मतदान नाही
जो कर्ज माफी करणार त्यालाच मतदान करणार शेतकरी
भाऊसाहेब सुरवातीला जे म्हणाले ते सत्य आहे काही शेतकरी शेती विकत आहे तर काही शेतकरी बोलूण दाखवत नाही
खरं आहे भाऊ तुझं
1number bhau
खर बोलात भाऊ तुम्ही ❤❤
नुसतिच कर्ज नाही, संपूर्ण कर्जमुक्त करण्याची हमी देणार तेच सत्तेत येणार.
उद्धव साहेबांनी सांगितलं आमचं सरकार आल्यावर आम्ही कर्ज माफ करू
संपूर्ण सरसकट कुठलीच अट न लावता थकित सहित 7/12 कोरा केला तरच मतदान होईल, एक शेतकरी
एकदम बरोबर बोलले दादा
कर्जमाफी व्हायला पाहिजे होती
0:27 शेतकरी कर्जमुक्त झाला नाही तर शेतकरी विधांनसभेत आपलं मत मांडणार आहेत.....
यांना शेतकरी कर्ज माफी करायची
नाही यांना विधानसभा निवडनुकीत बघु
😠😠
शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे
Good job ❤️❤️❤️
शेतकऱ्यांची कर्ज माफी झालीच पाहिजे.
कर्ज माफी झाली च पाहिजे भाऊ
भाऊ तुम्ही केलेल्या युक्तिवादाशि आम्ही सहमत आहे.
पहा शेतकरी मित्रांनो जर चा सरकारला धडा शिकवायच असेल तर एकजुट व्हायला हवय . हे सरकार आपली कर्जमाफी केली नाही म्हणून एकजुट होवून या सरकाराल धडा शिवायच संकल्प करा शेतकरी हा कष्टकरी घाम गाळणा रा आहे पण या सरकारला आपली कदर नाही कृपया या सरकारला मतदान देवू नका
शेतकरी एकजुट होत नाही तोपर्यंत कर्जमाफी होणार नाही , उद्योगपतींचे माफ, तेलंगणा शेतकरी चे माफ केले यांना काय होते, यावरून लक्षात येते की हे सरकार कोणाचे आहे
कर्जमाफी दिली नाही तर भाजपला मतदान करणार नाही.ठाकरे सरकारला मतदान करणार.निवडणुकित हिसका दाखवला जाणार.भोगा मग आता.
बरोबर बोललात सर तुम्ही शेतकऱ्यांनी आता त्यांचा हक्क त्यांची ताकद दाखवली पाहिजे सर्व समाजातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या राजकारणी लांडग्यांना धडा शिकवायलाच पाहिजेत त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी मत देताना विचार करावा
कर्ज माफी नाही केली तर विधान सभेला जागा मिळतील का याचा विचार करावा
He सरकार शेतकऱ्याच नहीं फक्तं म्हणतात शेतकऱ्याच आहे
वा शेतकरी मित्र