Karjmafi Maharashtra : शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी; महायुती सरकार निर्णय घेईल का? | Agrowon
Вставка
- Опубліковано 10 жов 2024
- #farmer #karjmafi #loanwaiver
राज्य सरकारनं गुरुवारी (ता.१०) मंत्रिमंडळ बैठक घेतली. यामध्ये विविध घोषणांचा पाऊस पाडला. विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे महायुती सरकारकडून सर्व समाज घटकांना खुश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
The state government held a cabinet meeting on Thursday (10). Various announcements were made in this. Assembly elections are around the corner. Therefore, efforts are being made by the grand alliance government to appease all the social groups. A cabinet meeting was called for this.It is being said that the cabinet meeting on Thursday will be the last meeting of this government. Because it seems that the code of conduct for assembly elections will be implemented in the next two or three days. But in all this, the farmers' expectations of loan waiver do not seem to be fulfilled.
Agrowon - Latest Agricutlure News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
कर्जमाफी झाली नाही तर सरकार निवडून येणार नाही 100% शेतकरी मतदान करणार नाहीत
कर्जमाफी झाली नाही तर सरकार निवडून येणार नाही 100%
कर्ज माफी झाले पाहिजे 💪🔥💪
कर्ज माफी झाली पाहिजे
शेतकरी मतदान करनार नाही कर्ज माफी झालीस पाहिजे
कर्ज माफी जहाले पाहिजे
कर्ज माफी कराला पाहिजे होती
कर्जमाफी झाली पाहिजे .😢😢😢😢😢😢
कर्ज माफी नाही तर सरकारला मतदान नाही
साहेब आज मी सोयाबीन 3340 रु विकल साहेब पैशाची गरज होती कधीच डोळ्यात पाणी आलं नव्हतं पण काल मात्र आश्रु रोखता आले नाहीत साहेब खरच शेतकर्यांच्या वेदना वाईट वेळ आहे
धीर धरा दादा येतिल आपले दिवस
Karj mafi he kahi shetkaryala uttar nohe. Kharatar 2012 cha shetimal bhav 2024 madhe sarkhach sheticha kharch sadhana. 2012 gst navhati
हाल अपेष्टा शेतकऱ्यांच्याच होतात.बळीराजा कधी सुखी होईल परमेश्वर लाच माहीत.ते तुपकर साहेब कुठे गायब झाले काय माहित.बहुतेक डाल मै कूछ काला है
@@baliramdongare9753 तो पर्यत आपण राहिलो पाहिजे ना
कर्ज माफी झाली पाहिजे 2024 पर्यंत
कर्जमाफी झाली नाही तर 1001 सरकार नाही😢😢😢😢❤❤❤😂😂
तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आता जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकार सकारात्मक नसेल तर शेतकरी शेतकरी पण त्यांना मतदान करण्यासाठी सकारात्मक राहणार नाही
कर्ज माफी पाहिजे, नाही तर हे सरकार स्थापन करण्यास नकार आहे कर्ज माफी झालीच पाहिजे डिपाइज जप्त,
शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे
महायुती कडे पैसे नाहीत तर केंद्र सरकारला सांगा कर्जमाफी करायला...
कर्जमाफी आवश्यक आहे शेतकऱ्यांना समजून घ्या
कर्ज माफी झाली च पाहिजे.
कर्ज माफी करा
सरकार पाडल्यशिवाय पर्याय नाही
कर्जमाफी झाली पाहिजे
पाच लाखांवर सरसकट कर्ज मुक्ति झाली पाहिजे
कर्जमाफी झाली पाहिजे आणि पिक विमा मिळाला पाहिजे नाही तर सरकार पडू शकते
कर्ज माफी झालीच पाहिजे.
कर्ज माफी होने गरजेचे आहे लाडकी बहीन होजनेने समध्याला चे लक्क्ष वेधले आहे
कर्ज माफी करू शकतात फक्त उद्धव ठाकरे साहेब
कर्जमाफी झाली पाहिजे कोरोना काळात सुद्धा शेतकरी परेशान आहे तेव्हापासून
कर्ज माफी झाली पाहिजे
उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते शायबिन भाव मिळाला 7000.होता कापूस 12000.होता आणि कर्ज माफी करू शकतात फक्त उद्धव ठाकरे साहेब
कारण महाराष्ट्रात लोकसभेला युतीला पाठिंबा दिला नाही विशेषकरून आमच्या पुणे जिल्हातुन
पहिल्या अधिवेशनात कर्जमाफी जाहीर करणारा मुख्यमंत्री पाहिजे 👍
कर्ज माफी झाली पाहिजे 🙏🙏
किमान पिक कर्ज माफ झाल पाहिजे.
अगदी नियमित कर्ज फेड करणार्या शेतकरी बांधवांना सुद्धा कर्ज माफ झाल पाहिजे..
जय किसान
सुप्रिया सुळे यांनी कर्जमाफीचा आश्वासन दिले महाविकास आघाडी सरकार आल्यावर
सर्व प्रथम स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा शेतमालाला रास्त भाव द्या शेतीसाठी मोफत लाईट दिवसा द्या आरोग्य आणि शिक्षण मोफत द्या सरसकट कर्ज माफ करा लाईट बिल माफ करा नसता लोकसभे सारखं विधानसभेत होईल पुन्हा हे सरकार येणार नाही. 😂. ❤ 😂
मी आतापर्यंत बीजेपीचा कार्यकर्ता होतो पण आता नाही हे बीजेपी हलकट पक्ष कुठलाच नाही ह्यांना शेतकरी संपवायचा आहे
जे मुद्दे बळीराजाला ताकद देणारे आहेत ते मुद्दे कोण उचलणार कोणती मीडिया उचलणार तुमच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळवून द्या कर्जमाफी अत्यंत महत्त्वाची आहे
अप्रतिम सुंदर सुंदर आभिनदन आभिनदन छान 👌
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अतिवृष्टी मुळे शेतकरी खुप संकटात आहेत 🙏
कर्ज माफी करा आधी ❤❤❤
कर्ज माफी झालीच पाहिजे . नाही तर अवघड आहे
कर्ज माफी नाही तर मतदान नाही
कर्ज माफी केली तर सरकार सध्याचेच निवडून येणार
कर्ज माफ झालेच पाहिजे
निवडणून येईपर्यंत नुसते घोषणा करण्यात येत आहे मतदारनो सावधगिरी बाळगली पाहिजे
कजृ माफी झाली पाहिजे सर
जास्त नाही पण 1.5 लाख पर्यंत तरी कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे होती कारण या दोन-तीन वर्ष फार वाईट निघाले शेतकऱ्यांचे
कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे
कर्ज माफ केले नाही तर महायुती सरकार येणार नाही
2010 पासून कर्ज माफी झाली पाहिजे
कर्ज माफी झालिच पाहिजे तरच सरकार येईल भा जय पंच नाही तर सरकार येणार नाही
कर्जमाफी जाहीर करा
कर्जमाफी करा अन्यथ् विरोधी बाकावर बसा
शेतकरी बांधवांनो सर सकट कर्ज माफी झाली नाही? तर येत्या विधान सभेच्या निवडणुकीला सर्व शेतकरी बांधवांनी बहिष्कार करावा ही कळकळीची विनंती (एक पीडित शेतकरी) 🌹🙏धन्यवाद.
कर्ज माफी होई पर्यंत मतदानावर बहिष्कार घातला पाहिजे..
कर्ज माफी द्या नाहीतर हे सरकार पुन्हा येणार नाही
कर्जमाफी केली तर महायुती सरकार येईल नाहीतर मग........ गेले म्हणून.......
काही करा पण महायुती पडणार आहे
कर्जमाफी केली नाही तर महायुती ला एक ही मत मिळणार नाही शेतकऱ्याचे
3लाख करज माफी झाली तरच शेतकरी मतदान करेल
कर्ज माफ झाली नाही तर सरकार येणार नाही
कर्ज माफी झालीच पाहिजे....
कर्ज माफ करा नाहीतर सरकार पाडू
शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली नाही तर शेतकरी यांना यांना शेतकरी जागा दाखवून देईल हे नक्कीच
भाजप १०००टके कर्ज माफी नाही केली तर पडणार
कर्ज माफी केली तरच मतदान करणार यांना
कर्ज माफी जर झाली नाही तर सरकार कोसळलं समझा😂😅😂
कर्ज माफ नाही झालं तर सरकार निवडून येणार नाही
कर्जमाफी केली तर ठीक नाहीतर भाजप सुपडा साफ लक्षात ठेवा 💯💯💯💯💯
कोणीही मायचा लाल महाराष्ट्रामध्ये निवडून आला तरी शेतकऱ्याची कर्जमाफी करूच शकणार नाही कारण राज्यावर एवढा बोजा आहे की कर्जमाफी करायची जर असेल तर विरोधी पक्षाला आपले घरदार विकून शेतकऱ्याला द्यावे लागेल😂😂
टरबूज कडून शेतकऱ्यांने कर्जमाफी ची अपेक्षा करु नये टरबूज ला पाडा
Karj mafi Keli Nahi TR Sarkar padu
कापूस फुटला आहे परंतु तीन दिवसांपासून रोज पाऊस पडतो आहे, राहुरी तालुका, जिल्हा नगर,आणि 21 ऑक्टोबर पर्यंत असेच हवामान राहील असे हवामान अंदाज येत आहेत, त्यामुळे कापसाचे नुकसान जास्त प्रमाणात होईल,हाती काही येईल असे दिसत नाही ,यामुळे शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे💯
कर्जमाफी, सोयाबीन आणि कापसाला भाव, मराठा आरक्षण या शिवाय सरकारला मतदान नाही
हे फसवणीस सरकार कधीच शेतकयांना कर्ज माफी देत नाही तयामुळे येणाऱ्या काळात राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर 100%हेच सरकार कर्ज माफ करुशकते
स्वामी नाथन आयोग लागू केला असता तर आज कर्ज माफी मागण्याची गरज शेतकऱ्यांवर आली नसती
अगदी बरोबर आहे
Karjmafi zali pahije
दाजीपेक्षा बहिणीवर जास्त भरोसा आहे सरकारचा. त्यामुळं विषय सोडून द्यावा लागेल कर्जमाफीचा
कर्जमाफी झाली नाही तर हे सरकार निवडून येणार नाही शेतकरी मतदान करणार नाहीत
कर्ज माफी देण सर्वात जास्त महत्वाचे आहे शेतकऱ्यांसाठी महायुतीने कर्ज माफी केलीच पाहिजे
Karja mafi Zale pahije
अहो या सरकारने 2023खरीप पीक विमा दिला नाही.. हे सरकार काय कर्ज माफी देणार... माझा तालुका अचलपूर असून इथे शेतकरी वर्गा मधे या सरकार वर खूप रोष आहे... मागच्या वरशी एवढा दुष्काळ पडून सुध्दा या सरकार ने आमच्या तालुक्याला पीक विमा मिळाला नाही...
सरकारने अपेक्षा करू नये
संपूर्ण शेतकऱ्यांना, नियमित भरणार असो का
बुडीत असो सर्वांचे कर्ज माफ झाले पाहिजे,
सरकार निवडून येत नाही शेतकऱ्याला विमा नाही . कर्ज माफी नाही शेतमालाला भाव नाही . दुशकाळी मदत नाही बिड जिल्हा गेल्या वर्षी दुशकाळ जाहिर केले . मदत काहीही दिली नाही .
कर्ज माफी झालीच पाहिजे सर उत्पन्नात भरपूर घट झाली आहे खर्च केलेला पण निघत नाही.........
कर्ज माफी होणं गरजेचं आहे.कारण शेतकरी प्रचंड हालाखीचं जीवन जगत आहे.
कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीतर महायुती सरकारचा सुपडा साफ होणार
पुर्ण कर्ज माफ करा तरच भाजपाला मतदान
कर्जमाफी करणे या सरकारचे काम नाय हे निस्क्रिय सरकार आहे महायुती हटाओ किसान बचाओ
कर्ज map झाली पाहिजे.
ऑनली कर्ज माफी
शेतकरी जातिच्या राजकरणात अडकवले आहे त्यामुळे त्यांच्या मतांची किंमत राजकीय पक्षांना नाही त्यामुळे कर्जमाफी विसरा
कर्जमाफी जाहीर करण्यात आली पाहिजे
एक मराठा कोटी मराठा आखरवाई तालुका लातूर
शेतकरी संकटात आहे कर्जमाफी झालीच पाहिजे..
Karj mafi kara
बरोबर ये ताकत होती नाही कर्ज भरण्यासाठी
गेल्या वर्षातील पीक विम्याची पूर्तता नुकसान असूनही झाली नाही, आणि यंदा जर कर्जमाफी नाही झाली तर मात्र शेतकरी धोक्यात येणार हे नक्की.
एक परभणीकर
कर्ज माफी होयाला पाहीजै