सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांसमोर खुट्या ठोकल्या ! निर्णय बदलावा लागेल? Suprim Court on Rahul Narvekar
Вставка
- Опубліковано 7 бер 2024
- सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांसमोर खुट्या ठोकल्या ! निर्णय बदलावा लागेल?
#rahulnarvekar #uddhavthackeray #supremecourt #court
सत्यमेव जयते
सुप्रीम कोर्टाने आता जो निकाल द्यावा. तो उध्दव ठाकरें बरोबर च आहे असा दिला पाहिजे.कारण ते म्हणाले होते.सर्व च चुकीचे आहे.
दिदी राजकीय विश्लेषणाची मांडणी छान करता . धन्यवाद .
सुप्रीम कोर्टाच उध्दव ठाकरे न्याय देऊ शकतो
सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल नक्कीच देणार आणि तो योग्यच आहे.
आता एकच आशा आहे सुप्रिम कोर्ट 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
उत्कृष्ट व सखोल पत्रकारिता,विजया खूप छान वक्तव्य, अनेक आशीर्वाद बाळा
शिवसेनाच ठाकरेंचीच
हिंदुह्यदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
ह्या वेळी जनता दाखवून देईल अश्या फसव्या लोकांना.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय सुप्रिम न्यायालयाने बदलेले आहेत
बरोबर चुका हे आपल्या वर अवलंबून आहे.
ताई छान विशलेशन करता पण निकाल कधी येणार निवडणूक आधी यायला पाहिजे जय संविधान
सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे!चुकीच्या निर्णयाची,न्यायालयाच्या अवमानाची शिक्षा म्हणून.
कोणतेच आमदार अपात्र नाही,हे कोणते न्यायदान?कुठल्याही एका गटाचे आमदार अपात्र ठरविले पाहिजे होते!
सुप्रीम कोर्ट च ऊधवजी बाळासाहेब ठाकरे ना खरा न्याय देऊ शकेल
पूर्ण मतदारांचा अपमान केला नावेकरांनी त्याचा आणि त्यांचा बोलवता धनी कोण आहे त्याची चौकशी करा आणि न्याय द्यावा ही 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 आमची विनंती🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👏
शेवटी विजय हा सत्याचाच होणार हे निश्चित झाले आहे
ही केस सुप्रीम कोर्टातच चालावी.योग्य न्याय होईल.
नार्वेकर बदनाम होतील. लहान मुलांना देखिल त्यांचा निकाल आवडला नाही.
शिवसेना ही खरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे
राहुल नार्वेकर स्वतःच अपात्र आहे विधानसभा अध्यक्ष पदासाठी...
सुप्रीम कोर्टाचे निकाल येईल पर्यंत लोकसभेचा निवडणूक निकाल येईल , मग काय उपयोग
खरी शिवसेना उद्धव ठाकरेचीच ताई
खरी शिवसेना, राष्ट्रवादी
नार्वेकर पाक्षिक बांधिलकी
तमच विश्लेषण खुप चांगले आहे
ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता सुखी होते
सत्यमेव जयते।
सत्यमेव जयते सर
नार्वेकर नागडा पडणार आहे, महाराष्ट्रात , लोकशाही, संविधान पायदळी तुडवून चिखल फेक करणे हे त्यांना भाजपा ने चांगले च शिकविले आहे 🙏 शेवटी सत्यमेव जयते हे होणारच
Veri.Good
सत्य परेशान आहे पराजीत नाही
विजया आपण खूप छान विश्लेषण करत आहेत
६ वर्ष निवडणूकी वर बंदी घालावी असे आपणास वाटते का?
कदाचित अगोदर वातावरण निर्मिती करून शेवटी ऑपेरेशन सक्सेस फुल बट पेशंट डाएड असे होऊ नये नाहीतर न्याय संस्थेवर राहिलेला विश्वास देखील संपुष्टात येईल
❤️❤️ कमीत कमी न्यायदेवतेने उद्धव साहेबांच्या बाजूने निकाल दिला पाहिजे ❤️❤️
सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
Nice.madam
निकाल सुप्रीम कोर्टाने लवकर द्यावा नार्वेकर झापून काही होत नाही
सत्य मेव जयते ❤
विजया वामन खुप छान माहितीपूर्ण विश्लेषण 😊
नार्वेकर हा ना लायक माणुस सत्याचा बाजुने ऊभे राहीले नाही. भाजपचा चमचा असल्या सारखा वागला हे सर्वांना माहित आहे.
👍
सुप्रीम कोर्टात खरा निकाल येईल
Tai छान सादरीकरण... धन्यवाद
अगदी योग्य विश्लेषण मॅडम
नाव्रेकराला कायद्याच अपूर्ण ज्ञान आहे, पुन्हा कायद्याच्या अभ्यास करावा लागेल.😂😂😂😂😂😂
राहुल नार्वेकर यांना तुरूंगात टाका नार्वेकर यांना वाटले मीच सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहे. म्हणुन चुकीचा निर्णय दिला त्यांना वाटलं माझं काय करेल सुप्रीम कोर्टा या गुर्मीत होते.
होय नार्वेकराना उघडून निवडणूक मध्ये अपात्र ठरविण्यात यावे
Correct I salute to CJI Sir,
होय
न्यायालयाने योग्य जबाबदारी स्वीकारून देशासाठी काम केले आहे. हा धडा इतर सरकारी एजन्सीज ने सुद्धा केल्यास भारत देश सुरक्षित राहील अन्यथा हेच जबाबदार अधिकारी आधी तुरुंगात जायला सुरूवात होईल व तसे न झाल्यास जनता न्याय रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करेल.
सुप्रिम कोर्ट त्यांचा निकाल धुडकावेल हे नार्वेकरांनाच काय सगळ्यांना माहित होते. पण वेळ घालविण्यासाठी हे घडविले. मुख्य उद्देश लोकसभा निवडणुक हेच आहे. असल्यांना जनतेनेच धडा शिकविला पाहिजे.
चुकिचा निर्णय दिला असेल तर शिक्षा झाली पाहिजे.
Nakkich
💯
नार्वेकरांवर कंटेम्ट ऑफ कोर्ट केस दाखल होऊ शकत नाही काय?
भ्रष्ट आमदारांवर व खासदारांवर एफ आय आर होऊ शकते मग नार्वेकर का नाही.?
सर्व सांविधानिक पदावरील व्यक्तीनी भ्रष्टाचार केल्यास काय करायचे. याबाबत 8 जणांची बेंच बसविणे आवश्यक वाटते.
याबाबत
नार्वेकरांचे कांहीही बिघडत नाही, त्यांनी टाईम पासचा हेतू सफल झाला आहे, आता निकाल झाला तरी तो विधानसभेची निवडणूकीचे आसपास होईल, न्यायचं अन्याय होणार,
Vijaya,very well,language as a news editor
राहुल नार्वेकर हा व्यवसाईक राजकारणी आहे, सर्वोच्च न्यायालय उघडं पाडील त्याला. सत्यमेव जयते 🙏🚩
खरे शिवसेना ही उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे ताई खूप छान
दुधाच दुध पाण्याच पाणि हिच नैसर्गिक अपेक्षा जनता करीत असते.आणि असच प्रामाणिक राजकारण उद्धव जी न्यायमार्गाने जनते समोर सिद्ध करून लबाडांचं घबाड उघडं करीत आहेत.👌👍
अशा लोकांना राजकारणा मधून निवृत्त केले पाहिजे.
नार्वेकराला विकत घेतले आहे म्हणून त्यांचे मालक म्णतील तसंच तो वागतो काय करणार मालकाशी इमानदारीने राहवंच लागणार तरचं मालक आपला साभाळ करेल
अरे हा नार्वेकर संवैधानिक पदावर आहे पण निकाल एकांगी दिला जातो, हे लोकशाहीला अजिबात धरून नाही.
उच्च न्यायालयाने लवकरात लवकर ठाकरेंना न्याय दिला पाहीजे नार्वेकर वेळ काढुपना करत आहे याचा न्यायालयाने विचार करावा
फक्त नार्वेकरच नव्हे तर धनंजय चंद्रचूड हे देखिल हुशारीने वेळकाढूपणा करत आहेत. त्यांना भीती वाटते मोदींची ! निवृत्तीनंतर चंद्रचूड आरामाचे जीवन जगतील. विधानसभेच्या निवडणुका होऊन जातील आणि चंद्रचूड इकडे तारीख पे तारीख देतील राहाणार. मोदींच्या दहशतीपुढे कोणाचेही चालत नाही 😢😢😢
त्याला जन्मठेप सुनावण्यात यावी😂
नक्की न्याय मिळेल
उघड करणार
Need strict action against Narvekar
त्याला त्वरित अटक करावी. घटना पायदळी तुडवून टाकली या माणसाने.
Vijaya Tai Very Good Jai Maharasta ❤❤❤
नार्वे करणे चुकीचा निर्णय दिला .पक्षाला किंमत राहिलीच नाही . पहीला मान संघटने चा असतो . नंतर आमदार निवड होते .
नार्वेकर साहेब एवढे पद तुम्ही भोगले न्याय देताना विचार कराय पाहीजे होता जर चुकीचा निर्णय आला तर जनतेची माफी मागाय पाहीजे
विद्यार्थ्यांची चुक लाल शाईने दुरुस्त करता येईल परंतु एखाद्या संविधानीक पदांवरती बसलेल्या व्यक्तीच्या चुका कशा दुरुस्त करणारा उदा राज्यपाल.निवडनुक आयोग.विधानसभाअध्यक्ष
हरिश चे पण पातळ उघडे पडले
सुप्रिम कोर्ट ठाकरे सारखा निकाल देतील
खुटा
शिवसेना ही खरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे हे सत्य आहे.
Udav thakre saheb jindabad
Hoy
खरी शिवसेना फक्त उद्धव ठाकरे यांचीच❤👍
होय सुप्रिम कोर्टच नार्वेकरांना उघड पाडेल
खरे आहे.
ठाकरें च्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊ शकते
सुप्रीम कोर्टाने नार्वेकर याला शिक्षा करण्यात यावे कारण सुप्रीम कोर्टाचा अवमान नार्वेकर याने केला आहे
Jay maharastra
विजया ताई छान प्रेडिक्शन व प्रेझेंटेशन. .
Neech Maharashtra Deveste na Supreme court cha dankka
ठाकरे च्या बाजुंनी निकाल लागला पाहिजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
नार्वेकर यांनी कायद्याच्या विरोधात निर्णय देवून व Sc चा अवमान करून स्वतची फसवणूक केली.
सुप्रीम कोर्टात सत्याचा बाजुने निकाल दिला पाहिजे तर च जनता सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवल नाही तर जनतेच्या विश्वास आधी च उठलेला आहे सरकार वर अन् सुप्रीम कोर्टाने जर सत्याचा बाजुने निकाल नाही दिला तर हुकुमशाही चालू होईल हे नक्की मग कोनीही कोर्टामध्ये न्याय मागायला जाणार नाही
सुप्रीम कोर्ट फक्त वेड काटते नंतर निकाल असा देते धड़, घरका न घाट का , सुप्रीम कोर्ट ला पण कीमत राहनार नाय
सुप्रिम कोर्टाचा अवमान केला असेल तर आजन्म नार्वेकराना तुरुगात टाका निकालात दिरंगाई मुद्दाम केली
Hech jr sarv samanya nakrikanee kele aste tr thya nagrikanaa lagech dand v shikha dilee astee ase vaatte.
कोर्टाचा अवमान झाला नाही का ? कोर्टाला काय वाटतं?
Chhan vishleshan. Supreme Court nakkich sunavni gheil. Vel kami aahe tyamule Thackerayna High Court pathavnar nahi. Shevti vijay ha satyachach honar.
Justice delayed is justice ......
Modi manage court
नार्वेकर ला लवकर पद मुक्त करून कुठलीही इलेक्शन आणि कुठल्याही संविधानिक पदावर ठेवू नये
नार्वेकर निच माणूस आहे.
आमचे उद्धव
फक्त प्रश्नोत्तराच्या भरवशावर निर्णय होत नाही . चूक झाली हे लक्ष्यात येताच प्रथमदर्शनी चूक करणाऱ्याला शिक्षा झाली असती तर कायद्याचा धाक वाटला असता. हा केवळ वेळकाढूपणा म्हणावे काय ? वकिलांचे डावपेच , आणि देशाच्या संविधानाची होत असलेली विटंबना पाहता असे वाटते की सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल आणि कायदे फक्त पुस्तकातील पानामध्ये विश्रांति घेत राहतील.
आता नार्वेकर यांच्या मागून खैराची खोटी बसणार आहे. पाचल न टाकता बसणार आहे कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी