हातानं कुऱ्हाड पाडून घेतली देवेंद्र जी ने अजित पवार आणि अशोक चव्हाण ला घेतले तेव्हाच खेळ संपला फडणवीस जी चां
@@ckpatekarपण पक्ष फोडण्यात हा पुढे होता ना आणि निचपणाने म्हणतो मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो.किती निचपणाचा कळस?अगोदर ह्याला पाडला पाहिजे ह्या वेळेस
@@sanjaypatil6296 नाथा भाऊंना बाजूला केले तेव्हापासून फडणवीस ह्यांची उल्टीगिनती सुरु झाली
देवेंद्र फडणवीसांनी स्वतःची उंची वाढविण्याच्या नादात (भाजपच्या मूळ नेत्यांना बाजूला करून )राज्यात भाजपची अधोगती केली.
वॉशिंग मशीन नव्हे आता ती डस्टबीन झालीय!
त्या दिवशी एक कमेंट वाचली होती की अजित पवार यांचा सोट्या मोठा आहे म्हणून भाजप ने त्यांना युती मध्ये घेतल😂😂
@@babasahebgund413 feku ji la khup avadala dada cha . Manun sahbhagi kele72000000000.
Lamba hai madam lamba...
राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण यांचा भाजपला काहीही उपयोग नाही.आपल्या मूळ कार्यकर्त्यांना व नेत्यांना मोठे करा .
भाजपकडे स्वतःचे मुळ निवडूण येण्यासारखा मतदारसंघ लढवतील असे उमेदवार 80-90 च्या वर नाहीत....
मुळ कार्यकर्ते नाराज होऊन प्रचारात न उतरता घरीच बसले. त्यांनी काय फक्त बाहेरून आलेल्या नेत्याला निवडून आणायचं काय.
प्रभाकर सूर्यवंशी भाऊ आपण जे पोटतिडिकीने सांगता ते भाजपवाले वेळीच लक्षात घेतले पाहिजे 👆
नाहीतर विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे!
काँग्रेस मुक्त भारत करायला चालले होते काँग्रेस युक्त भाजप झालाय😂😂....... BJP च्या कार्यकर्त्यांनी फक्त मतदान करायचं.....नेत्याची गरज पडल्यास ते ED, CBI दाखवून काँग्रेस मधून आयात केले जातील😂😂😂....... वॉशिंग पावडर मोदी
पक्ष फोडुन गद्दारी करायला प्रवृत्त करणारे कारस्थानी लोकांना महाराष्ट्र लवकर माफ करत नाही.
Jay Shree Ram *comment id 630*
Real hindu accepted this rules are *10*
*Ye comment sirf hinduo ke liye he baki log ignore kare.*
Will you follow 10 passive rules?
*Rule 1*
Shantidoot dharm dekh ke logo ko marate he
Tum dharm dekh ke sabji etc kharidi karoge?
*Rule 2*
Kam se kam khud ke family ki raksha kar sako itana mentally physically prepare hona chalu karoge?
भाजपवा ले आता काहीही केले तरी वाचणार नही 100%फटका बसणारच आहे महाराष्ट्रात
भाजप नेते यांनी नुसता टाकाऊ कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे आणि आपल्या कार्य कर्ता ना दूर करतात देव सद बुध्दी देवो
अशोक चव्हाण यांच्या मुलीला भाजप मधुन उमेदवारी देऊ नये. भाजप चे एकनिष्ठ कार्यकर्ते यांना संधी द्यावी.
फडणवीस ने भाजप ची पुरती वाट लावली 😡
विनाशकाले विपरीत बुध्दी असेच भाजप बद्दल म्हणायला हरकत नाही.
सुरयवंशी भाऊ तुम्ही अगदी योग्य बोललात माझ्या मनातलं ! ही जी उपरी जमात भाजप गोळा करतआहे ते जनतेला पण आवडेल नाही हेच लोक यांची नौका डुबवणार आहेत याना कधी सद्बुद्धी येणार!
नेतृत्व सध्या भरकटले आहे. अजित दादा आणि चव्हाण यांना घ्यायला नको होते. दोघेही निरुपयोगी आहेत हे सिध्द झालंय
@@avdhootthete6272त्यातील पन्नास ते साठ आमदार कांग्रेस राष्ट्रवादी तुन आलेले आहेत. जे कधीही पलटी मारु शकतात....😂😂😂😂
@@babasahebgund413 नाही जात. ते सत्तेसाठी इकडे आलेले आहेत ज्यांना एकनिष्ठ काय असते ते माहीत नाही
राणे बद्दल बोलायच राहील चार वेळा पक्ष बद्दलून आज बीजेपी मद्ये राहून सत्ता उपभोगत आहेत जे एके काळी rss ला हाफ चड्डी फडणवीस ना वर टीका करत होते आणि आज महाराष्ट्र बीजेपी चा चेहरा बनू पाहत आहेत
घ्या ना शेकुन .
सत्ता पाहिजे दुसऱ्यांच्या भरोष्यावर ?
३.५% च्या भरोष्यावर मुख्यमंत्री पद पाहिजे काय ?
😂😂😂😂😂😂😂
पण भाजपला त्यांचा उपयोग झाला हे विसरू नका. कोकणात शिवसेना नेणारे तेच आणि भाजपला नेणारेही राणेच💪
@@ulhasguhagarkar6534
अगदीं बरोब्बर बोललात आपण .
पण त्यातले काहीं नत-द्रष्ट खांद्यावर बसवले म्हणजे कानात मुत्र विसर्जन करणारच .
त्याची मानसिक तैय्यारी असु द्यावी .
🤔🤔🤔🤔🤔🤔
Panvati Rane jithe janar toh paksh sampnar😂😂
Panvati Rane + Panvati Modi = BJP😂😂
आमच्या कांग्रेस कुटुंबातील मा. राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील, उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे, विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, राजळे, बोर्डीकर, कोल्हे अशा दोन चार डझन लोकांच राजकारण जिवंत ठेवले बद्दल भाजप चे खुप खुप आभार 🎉🎉🎉
Kahi naav visible
Ganesh Naik Manda Naik Badalapur che kisan kathore Kalidas kolambkar Rahul Narvekar Kripa singh Navneet rana Ranjit Nimbalkar Jayakumar gore Suresh Dhas Dhanjay Mahadik Madhu kara Pichad
प्रभाकर सूर्यवंशी, साहेब तुम्ही पहिल्यांदाच bjp चे कान उपटले, आच्छार्य वाटले, अशीच निःपक्षपाती पाने पत्रकारिता करावे हीच विनंती, जय भीम
मी सुद्धा भाजप समर्थक असून भाजपला सोशल मीडियावर कचकावून शिव्या देतो. मी भाजप ला तर नाहीच पण कुणालाच मतदान करणार नाही. नालायक साले.
श्री माधव भांडारी यांच्यावर खरच अन्याय झाला आहे
BJP चे जुने नेते ,कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलतात.
अगदी खरी गोष्ट आहे
काहीनी पक्ष बदलला तरी विचार बदलत नाहीत. कारण.प्रकृतीच ती
अशोक चव्हाण यांचा स्वगृही प्रवास सुरू झाला आहे असे वाटते.
100% अगदी खरं बोलता सर
यमुडेच मी BJP ला वोट करत नाहीं आणी घरच्याना पण करू देत नाहीं आता
बाहेरचे स्थानाला धक्का लागणार नाहीत. ते फक्त स्वार्थासाठी आलेले आहेत.
आपण पोटतिडकीणी ने सागत आहात मला तरी आवडलं.
खरे बोललात 👍🙏
Bjp is now bhrasht janata party
भाजप ने जर हेच धोरण ठेवले तर १० सुद्धा सीट येणार नाहीत. बाहेर चे उमेदवार तर नक्कीच नको.
भाजप मधील उपरेच ( विखे, अशोक चव्हाण, बोर्डीकर, औशाचा पवार, नवनीतराणा, पदम पाटील व परिवार) या लोकांनी स्वार्थापोटी भाजपत प्रवेश केला.आणि सगळ्यात मोठी घोडचूक अजीत पवार यांना घेऊन केली.
उपरे कसे.ते काय पाकिस्तान मधून आलेत का. तुझेच हिंदू बांधव. भारतीय बांधव.
Tyani swarthapoti b jp madhe Pravesh kela nahi tyna majbuuur kel tumchya 🍉 ne party badalnyasathi... ED CBI chay notice kay akashat padat hotya kay😂
भाजपने स्वतःहून राज्य मावा आघाडीला सप्रेम भेट देण्याचं ठरवलेलं आहे!!
प्रभाकर सोडा त्या bjp ला समजावणं, हिंदू साठी घंटा काय करत आहेत.
मुस्लीम भक्त जनाब उबाठा, कट कारस्थानी मोरचूद काका पेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात देशहितासाठी भाजपला बदनाम करण्यापेक्षा साथ देणेच योग्य ठरेल.
आटल जी भाजपा आणि गुजराती भाजपा फार फरक आहे आदर्श नेते मोदी ला पाहाजीत
साहेब ईथे मोदी सारखे सभा घेवुन फरक पडला नाही ईथे आरक्षणाचा परीणाम आहे त्यामुळे इतरांवर दोष देवुन काही उपयोग नाही सत्यावर प्रकाश टाका
सतेसाठी लाचार झाले आहे बिजेपी पक्ष
खरे लाचार, सत्तापिपासू तर मोरचूद काका व उबाठा आहेत त्यामुळेच आरक्षण, जरांगे अशा माध्यमातून राज्यात अराजकता पसरवत आहेत
आनी सत्ता नको असा कोनता पक्ष आहे??? मावा आघाड़ी ने सगली अंदोलने चालु केली आहेत
अती तेथे माती होतेच.सैनिकांच्या निवासघोटाळ्याचं मतदारांना दुःख आहे.अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश लोकांना रुचला नाही.लोकुसभेत जे झालं ते विधान सभेत होऊ नये.
आता इंदापुरला बीजेपी नको वाटते हर्ष वायु 😢😢😢😢😢
आपल्यालाच भाजपचा कळवळा कार्यकर्त्यांना बिचारे करुन ठेवलेत
श्री. प्रभाकर सुर्यवंशी आपणास विनंती आहे. श्री.माधव भंडारीना आमदार व खासदारकी पासून दुर का ठेवतात यांच्या वर एक व्हिडिओ बनवा धन्यवाद.
बरोबर आहे सर🙏🌺
परंतु माननीय शंकरराव चव्हाण साहेब
हे आजन्म काँग्रेसी विचारधारेचे होते हेही सत्य आहे🌺🙏
अतिशय परखड विश्लेषण, पण भाजपचे शिर्ष नेतृत्व हम करेसो कायदा या भुमिकेत आहे.
प्रभाकरजी आपण अगदी योग्य विश्लेषण केलं आहे, एवढं सगळं घडतंय, ज्या गोष्टी सामान्य माणसाच्या लक्षात येत
आहेत त्या भाजपच्या वरिष्ठांच्या लक्षात येत नाहीत का असा प्रश्न पडतोय, श्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या सारख्या उत्कृष्ट, समर्थ नेत्या बद्दल जे काही घडवलं
जातंय, बोललं जातंय ते ऐकून खूप वाईट वाटतय , जे स्वतःच्या पक्षासाठी आत्तापर्यंत झटले आहेत , निष्ठेने काम करत आले आहेत त्यांना पक्षाने दूर करू नये, देव करो आणि भाजपची विस्कळीत झालेली घडी पुन्हा व्यवस्थित बसो ,सगळं काही सुरळीत होवो,🙏
थँक्यू हा विषय उचलल्या बद्दल. अशोक चव्हाणांनी भाजपसाठी लोकसभा निवडणुकीत काही केल्याचे ऐकिवात नाही. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी नक्की काय चालवलेय हा आम्हां मतदारांना पडलेला प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात आला तर काय नवल⁉️
माधव भंडारी च खरच वाईट वाटते,,,,,,,,अहो त्यांना राज्यसभाखासदार कि हवी होती,,,, पण कमीतकमी विधान परिषद,,,,,
आपले म्हणणे बरोबर आहे साहेब.., एकनाथ खडसे माधव भंडारी यांनी भाजप सेनेशी युती असताना शिवसेनेलाच विरोध करण्याचे काम केले होते
अशोक चव्हाण घेतले तेव्हाच bjp कट्टर वालेनी ठरवलं होतं मतदान करणार नाही
@@rushikesh6578 te bakichi amount election madhe spend zhali manun ek 0 kami zhala na.
नॉर्मली तुम्ही फक्त महायुती ची side मांडता म्हणून मला नाही आवडतं पण आज तुम्ही जो विषय मांडला तो अतिशय योग्य आहे आणि हे फक्त बीजेपी ह्या एका पक्षाकडून अपेक्षित न ठेवता सगळ्या राजकीय पक्षाने ह्यावर विचार केला पाहिजे जे संकट काळात आपल्या बरोबर निष्टेने राहिले त्या सामान्य कार्यकर्त्याला संधी द्या
फेकसत्ता म्हणता मग त्याचा संदर्भ तरी का घेता?
आणि त्यावर एवढी चर्चा कशाला
Bjp ला बाहेरच्या लोकांना पक्षात घेणे हेच जास्त महागात पडणार आहे.
अजून सुध्दा यांना लक्षात येत नाही हे दुर्दैव.
आता वेळ निघून गेलेली आहे.
सत्ता जाणार नक्कीच 😔
असाच असावा परपक्ष प्रवेश , आणी पक्षांतर , अशोक चव्हाणांच्या जाण्यानं कॉंग्रेसचं नुकसान नाही ! आणी भाजपा ला फायदाही नाही ! झाला तो अशोक चव्हांना पश्चाताप.
खूपच आनंद झाला .bjp च सत्यानाश होवो आणि त्याचबरोबर bjp क्या पत्रकार प्रवकत्यांचा पण.हीच इच्छा.
प्रभाकर राव तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पक्ष्याला उतरती कळा लागेल तेव्हां डोळे उघडतील.
Fully agree with you Prabhakarji . Perfect analysis. Good eye opener for bjp leadership
अरे तू ब्रिटिशांची भाषा का वापरतोय. हिंदूंची भाषा वापर असेल तर. सगळं परदेशी बहिष्कार घालायचं.
दोन्ही चाणक्यांचा अती उत्साह
विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के भेळपुरी होणार हे विधिलिखित आहे...
लोकं कंटाळली आहेत राजकारणी माणसांना....
प्रभाकरराव नमस्कार असेच हिंदुत्वासाठी लढत राहा
खरचं आहे ,फडणवीस साहेब यांची हीच रणनीती आहे ,मान्य करावेच लागेल, धन्यवाद!
भाजप मध्ये निष्ठावंत नुसते चटई उचण्यापुरते कामाला आहेत..
अशोक चव्हाण भाजप मध्ये पक्ष प्रवेश केले नसते तर आज मा. प्रताप पाटील चिखलीकर लोकसभेला 💯% निवडून आले असते.
निष्ठावंतांची उपेक्षा करून चलाख , संधिसाधूंना डोक्यावर घेऊ नका, असं किती जण सांगताहेत, पण ह्या लोकांना ते समजत का नाही?
अतिशय सुंदर विश्लेषण..
अतिशय योग्य विश्लेषण सर.
जेव्हा प्रवीण दरेकर हे भाजप आणि आरएसएस बद्दल टीव्ही चॅनल्स वर भरभरून बोलत असतात तेव्हा विचित्र वाटते.शिवसेना आणि मनसे मधून आलेले जर असे सांगत असतील तर काय बोलावे. लोकांना हे पटत नाही
नाही तरी बहुजन नेता कोन आहे भाजपमध्ये
भाजपवाल्यांनो ' उघडा डोळे,बघा नीट '. नाहीतर ' तेल ही गेलं, तूप ही गेलं ' ..... अशी अवस्था ह्या विधानसभेला दिसणार म्हणजे दिसणार हे लिहून ठेवा.
आता कळल का आम्ही का भाजप पासून का दूर गेलो.
@@mohan1795 अजून पण तुमची विचार सरणी बदलली नाही हे दिसून येत .पक्के अंध भक्त झालात तुम्ही
सूर्यवंशी साहेब हे तुम्ही देवेंद्र ला सांगा
या पुढं भाजपाने फार विचारपूर्वक भाजपाच्या कार्यकर्तेचा भावनांचा विचार केला पाहिजे.भाजपाच्या कार्यकर्त्तनां उमेदवारी दिली पाहिजे
साहेब आपण फार छान विश्लेषण केलं खूप. खूप धन्यवाद
योग्य विचार मांडलेत
लोकसत्ता या पेपरला फेकसत्ता म्हणुन स्वताचि गुणवत्ता वाढत नाहि.हे RSS च्या यु ट्युबर्सला कधिच कळणार नाहि.
फक्त भकास आघाडीचेच गुणगान करणे व भाजप विरोधात लिहिणे हेच फेकसत्ताचे काम असून ते विरोधकांना दिसत नाही काय
प्रभाकर जी आपण सुद्धा राज्यपाल पत्रकार कोट्यातून आमदार व्हावे अशी आमची मनापासून इच्छा आहे.
हा माझा पहिला मेसेज आहे.. तुमच्या सारख्या निर्मळ मनाच्या कार्यकर्त्यासोबत मी नेहमीच राहीन😊
सर प्रथम आपण भाजप ने गेल्या काही वर्षात केलेल्या चुका या मोठ्या चूकच होत्या हे अतिशय रोखठोक परखड पणे सांगितले त्याबद्दल अभिनंदन.या उलट आपलेच काही इतर ज्येष्ठ सहकारी राजकीय विश्लेषक याच चुकांना राज्यातील भाजप नेत्यांनी केलेली अतिशय चाणाक्ष मोठी खेळी असे म्हणायचे
प्रभाकर आपण पोटतिडकीने पक्षाचे डोळे ऊघडण्याकरीता घसा कोरडा होईपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करताय पण सदर पक्षाचे डोळे कधी उघडणार की मिटलेले च रहाणार ......
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ashok chavan yanchi aadarsh ghotala prakarni chowkshi zali pahije 😮😮
म्हणून सांगतो ही bjp हुकमशाही आहे अडवाणी आणि वाजपेयी चीं नाही
तुम्ही खरच आमच्या मानतले बोलता कधी या भाजप ला कळेल
Congratulations to you Suryawanshi sir for your exactly correct analysis on present politics.❤
आहों bjp मध्ये 90% लोक काँग्रेस चे आहेत
खूप पवित्र कार्य करून आलेले असल्याने पावित्र्य मध्ये भर पडणार!!...सगळेच साधू आचार्य बाबा महाराज संत युगपुरुष महान कायदेतज्ज्ञ राष्ट्रभक्त नेत्यांच्या लांब च्या लांब रांगा लागल्या आहेत... अयोध्या badrinatghh जागा गेल्या म्हणून काय झाले .विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या आशीर्वाद भाऊसाहेब आणि कुलकर्णी साहेब यांच्या अफाट मेहनत मुळे 250 प्लस होतील याची संपूर्ण राज्याला खात्री आहे
पक्षा मधे सर्व पशु भरले मग तो माणसांचा पक्ष राहिलाच कुठे ?
तुम्हा आम्हाला समजत तस त्यांनाही समजत असेल. कळतं पण वळत नाही असं असावं. पण तुमच विवेचन डोळ्यात अंजन घालणार आहे खरं.
बीजेपीची सत्यता येणार नाही.
बहुत सही पकडा
हे बाकी 100% खर आहे इतर पंक्षातील आयात केलेल्या लोकांना महत्व दिल्याने भाजप च्या निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होत नाहीत का . आणि तो निर्णय भाजप च्या मतदारांना कितपत पटला असेल?
आता या कशावरच काही निर्णय घेतील असं वाटतं नाही मुख्यतः यांना घेतांनाच यांच्या डोळ्यासमोर कोणत्या योजना होत्या हे कळायला मार्ग नाही....
सुंदर विश्लेषण केल्याबद्दल तुमचे विशेषतः खूप खूप धन्यवाद सत्य हे पत्रकारांनी आणलंच पाहिजे बरोबर आहे तुमचं खूप खूप धन्यवाद
आज भाजपाची अशी अवस्था आहे की पक्षनिष्ठ लोक मैदानाबाहेर बसून सामना बघत आहेत आणि उपरे लोक मैदानात खेळत आहेत......भाजपाचा एक निष्ठावान मतदार म्हणून मला या गोष्टीची खुप खंत वाटते
नमस्कार प्रभाकर जी फार छान विश्लेषण केले धन्यवाद. जय हिंद वंदेमातरम्.
अगदी खरं बोललात. मला पण खूप वाईट वाटतंय ही अवस्था बघून.
भाऊ आपन फार मारमिक बोलतात कहि लोकाना तुमचा राग येत असेल तूमही घाबरू नका आमहि सोबत आहो
एक लक्षत घ्या असच करत राहिलं तर bjp संपेल
एवढा लाचार झालेला पक्ष मी आजपर्यंत कधीही पाहिला नाही😢
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, फडणवीसांच्या वाटेतील अडथळे दूर करण्यासाठी खडसे, तावडे,शेलार,पंकजा, बावनकुळे, चंद्रकांतदादा, वगैरेनां पध्दतशीर खच्ची केले आहे.धन्यवाद.
शिव सेना शिंदे साहेब 2022 साली जुळवलेले गणितंच फक्त बरोबर आहे बाकी सर्व चुकीचं आहे हे बऱ्याच ठिकाणी सिद्ध झाले आहे जुने ते सोने....
सर भाजपाचे खरे कार्यकर्ते यामुळेच नाराज आहेत.केवळ पक्षशिस्त म्हणून गप बसतात.
विखे पाटील कोण आहेत हे तुम्हाला तुमचे फडणवीस चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगतीलच.🙏कधी साई बाबांकडे या दर्शनाला समजेल.विखे काय चीज आहे
प्रभाकर सूर्यवंशी साहेब अगदी बरोबर आहे तुमचं विश्लेषण
2019 ला शिवसेना ला 2.5 वर्ष मुख़्यमंत्री पद दिले असते तर इतके महाभारत झाले नसते 🤷🏻
अशोक चव्हाण अतिशय निरुपयोगी! इतका मख्ख माणूस याला राज्यसभेत पाठवले ही चूकच! आणि चुकीला माफी नाही
खानदेश मधे एक म्हण आहे ना सारायचा ना पोतरायाचा
तुला काय माहीत आहे तु आहेस कुठला
माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि स्वतः मुख्यमंत्री... एवढीच ओळख अशोक चव्हाण यांची😂😂😂
एकंदरीतच महाराष्ट्रातील भाजप ने स्वतः चा, आपल्या धोरणांचा विचका केला आहे. माधव भंडारी... सध्या कुठेच दिसत नाहीत. पण RSS संस्कारांमुळे कधीही नाराजी व्यक्त करणार नाहीत.
Chook ? Mistake ??? No. Stupidity. Many Congressi and Seculars made Amit Shah "Ullu". Chanakya ????