शिवाजी महाराजांच्या नावाने जमा केलेला पैसा टिळकांनी केला लंपास - Indrajit Sawant | MNMH
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1. Facebook: / marathimn. .
2. Twitter: / mntvnews. .
3. MN Radio(android app) play.google.co....
4. Mulnivasi Nayak (android app) play.google.co....
5. MN News (Web Portal) mulnivasinayak.com...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ChhatrapatiShivajiMaharaj #IndrajitSawant #RajThackeray #MNNewsMaharashtra
सत्य जगासमोर आणल्याबद्दल धन्यवाद सर, शेवटी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम
महात्मा ज्योतिबा फुले यांना कोटी कोटी दंडवत
Right
😂😂😂😂
धन्यवाद सावंत सर
पैसा लंपास केला हे काय आहे ?
अतीशय महत्वाची माहिती मिळाली जी कधीच वाचलं किंवा ऐकलं ही नव्हते
सावंत साहेब आगे बढो.... बहुजन मराठा तुमच्या बरोबर आहे.... जय शिवाजी जय भवानी..!
@@speakup4250 iswarachya kathicha aawaj nasto jewha basel tewha jya papi jibhene nirparadh lokanchi badnami karit aahat ekdiwas tumchyawar ulatlyashiway rahanar nahi
कावळ्याचा शाप म्हणायचा का हा?@@hrk3212
सावंत सर बहुजनाला आपली खुप गरज आहे आपण अभ्यापुर्ण ईतिहास मांडता आणि सत्य मांडता असेच आपले विचार आम्हाला लाभो
घंटा! हिंदूंना फक्त मुस्लिम मालकांसाठी baटीव तो हा भाड्या
चांगली माहिती दिली....
सावंत साहेब , धन्यवाद..
PM केअर फंड चि सुरवात टिळकां पासुन झालि.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर टिळक आणि कंपूचे किती प्रेम श्रध्दा आस्था होती हे कळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कमवले. हे महत्त्वाचे.
Shame upon him, धिक्कार असो
म. ज्योतिबा फुलेंना आज ही काही समाजातील लोक विनाकारण बदनाम करत असतात. पण ज्योतिबा फुलेंमुळे इतिहासातील सत्य मात्र आपल्यापर्यंत आले खूप उपकार आहेत आमच्यावर त्यांचे. त्यांच्या विचारांना मानवंदना🙏🙏🙏
म्हणूनच बाबासाहेबांनी त्यांना गुरू मानलं होते.🎉🎉🎉🎉🎉
भुजबळ ला महात्मा फुलेंचे विचार पटलेले दिसत नाही
सावंत साहेब यांना ओळखने हा एक संशोधनाचा विषय आहे.खुप रहस्यमय जीवन आहे यांचें, भोळ्याभाबड्या समाजाचा आडव्या हाताने ताव मारला गेला आहे हे स्पष्ट होते आहे.
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला पाहिजे तरच इतीहासाची पुनरावृत्ती टाळता येईल 👍
@@Mrrohit3g yacha itihas mhanje द्वेष pasravnyasathi aani jatiywadinche warchaswa nirman karnyasathi sangitlelya lababadichya goshti.tya jatiydwesh karnaryanach patat astatat
प्लीज द्वेष पसरवू नका
@hrk3212 yes indrajeet sawant is not historian
He is puppet of sharad pawar
शरद पवारांचा Puppet म्हणून सत्य लपले जाणार नाही रे, सत्य हे सत्यच असते
@mahendrapatil7562 it means you will condemed that "chatrapati gharanyacha utkarsh dargyapasun zala".
This is statement of indrajeet sawant
शिवाजी महाराज .शाहू महाराज यांना कुणी त्रास दिला हे सर्वाना माहित आहे
@@shivrajmane6076 saglya jatinna aatta kon chalat aahe he pan saglyanna mahit aahe.jatiywadi lok..aani ha ha itihaskar nahi gund aahe
शिवाजी महाराजांनाच माहित नव्हते कि आपल्याला कोणी त्रास दिला... त्यामुळेच अष्टप्रधान मंडळात ८ पैकी ७ जण त्यांनी आपल्याला त्रास देणाऱ्यांनाच ठेवले... तसेच आपल्या मुलाला कोण पकडून देईल हेही त्यांना माहित नव्हते.. ९६ कुळी होता म्हणे कुणीतरी..
@@akj3388 Khara naav ani aadnaav wapar manje samjel aag konala lagli ahe pithmangya
@@smartap खर बोलायचा आणि नावाचा काहीही संबंध नाही.
@@AtharvaJoshi-v9d bhatala dili osri bhat haat paay pasri......pitmangya ......ye sandhya karwoon pitmagayla
बहुजन समाज आता तरी शहाणा होईल का? ही मुलाखत मराठी भाषिक बहुजनांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे
खरा ईतिहास , जनतेला कळवा, जय, जिजाऊ जय शिवराय,
तो त्या वेळचा PM care Fund होता😂😂😂
😂😂😂
सरकारी जावयांना आज त्यातूनच बेनिफिट येतं रे
जय जिजाऊ, जय शिवराय।।।
खूप जागृत होण्याची गरज झाली आहे, आपले खूप आभार , क्रांती- प्रतिक्रांती जीवंत असली पाहिजे।
धन्यवाद।।।
Jarur jagrut Zale pahije pan positive vikasasathi.
सर अगदी सत्य इतिहास जनतेच्या समोर आणता तुमचं बरोबर आहे
मनुस्मृति डॉ बाबासाहेब आंबेडकर नि रायगढ़ ट
क़िले चे पायथेशि जाळलि
जय शिवराय जय भिम
महात्मा ज्योतिबा फुले यांना कोटी कोटी धन्यवाद.
सत्य उघडपणे जगासमोर येत आहे.मी या व्हिडिओ चे स्वागत करतो.
शिवाजी महाराजांचा द्वेष उच्च वर्णीय यांनी सतत केला आहे व आज ही तीच परिस्थिती आहे.
आज काल 32 मन सोन्याचे सिंहासन बनवण्यासाठी मनोहर भिडे पैसे गोळा करत आहे.
राम मंदिर आंदोलनासाठी 1990 ते 1997 दरम्यान आरएसएस ने 400 कोटी गोळा केले. त्याचे पुढे काय झाले हे माहीत नाही.
2018 पासून 2022 दरम्यान संघाने 22 हजार कोटी गल्ला जमा केले. त्याचे पुढे काय झाले?
समाजात फुट पडण्यासठी इंग्रजांच्या मदतीने केलेला आरोप.
आता आज इंग्रजांच्या मदतीने म्हणणे किती शहाणपणाचे आहे
जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🙏🏿🚩🚩
सत्यावर आधारित माहिती.खूप छान. आज संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी ही टिळकांच्या ऑलादितीला एक नमुना. बहुजन समाजातील प्रत्येक तरुणांनी जरा सम्यक विचार करावा. अशी आज परिस्थिती आहे. जागे व्हा मित्रानो जागे व्हा.
बहुजन हिताय बहुजन सुखाय
खुप सुंदर माहिती दिली सांवत साहैब हा सत्य ईतीहास आत्ताचा राजकारीनी ढोंगी भाजपाल लोकांना कळाला पाहिजे ऊठ सूठ आवमान करायचा महापुरुषांचा छत्रपतींचा आवमान करायचा म्हनै टिळकांनी शिव छत्रपती जयंती साजरी केली किती खोटी माहिती लोकांना सांगनार सत्य ईतीहास सांगितला सावंत साहेब खुप खुप धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
जय जिजाऊ जय शिवराय सर आपलं सारख्या इतिहासकारामुळे जनतेपर्यंत खरा इतिहास माहिती पडतो काही दृष्ट ब्राह्मणांनी महाराष्ट्रातील बहुजन समाजातील साधी भोळी माणसं त्यांच्या आनाडी पणाचा फायदा घेऊन त्यानां खोटा इतिहास सांगण्यात आला
हडप केलेला पैसा यांच्या आताच्या पिढीकडून व्याजासकट वसूल करावा...
तु किती दिली होती रे वर्गणी फुकनिच्या ते सांग बर 😝😝 जय भवानी जय शिवाजी
शिंदेने बलात्कार केला आता त्याच्या मुली मोठ्या झाल्या कि त्यांच्यावर बलात्कार करा.
शाहू आणि फूल् ह्या महामानवाना कोणी कोणी विरोध केला हे सर्वांना माहित आहे
टिळकांनी नंतर सावरकरांना लंडन येथे उच्च शिक्षणासाठी बॅरिस्टर होण्यासाठी शिकायला पाठवले बहुतेक त्याच पैशातून....!
Brahman hushar astat..swatachya kuwativar jagtat..,faltu bolu naka
@@sangeetamarathe564khupch hushari astat pretacya taluverche Loni sudhha sodat nahi...anaji chi awlad
@@pradnyaghayal3469 swatavarun dysryla olkhu naka
Kutche Shane,,amchych dakshnevr jagtat mhne hushar,,, pjua atopli ki ambychi pane pn pishvit bharun netat mhne hushar
@@kedarjagtap7542 तुम्ही स्वतः करा पुजा...
तुम्ही सांगताय म्हणून वास्तव म्हणायचं का? कागद दाखवा
अतिशय दुःख होते. आजही आम्ही जाती जातीत विभागले गेलो आहोत. आमच्या महापुरूषांची पण आम्ही जाती जातीत वाटणी केली आहे. किव येते असे करणार्यांची. आज मराठी माणसाची आपल्याच राज्यात दुर्दशा झाली आहे, तिकडे लक्ष द्या. आमच्या महापुरूषांनी केलेल्या कार्यातून प्ररणा घ्या. त्यांची उणिदूणी काढण्यात वेळ वाया घालवू नका. तेवढी आपली लायकी नाही. याने आमच्या सर्वांच आणि महाराष्ट्राच नुकसान होईल. जातीपाती विसरा. एक व्हा. सर्वांची प्रगती साधा. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे हे सिद्ध करा. आपली सदसदविवेक बुद्धी कुणाच्याही पायाशी गहाण ठेवू नका ही कळकळीची विनंती. जय महाराष्ट्र.
छत्रपती चे विचार, महात्मा फुले, dr बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्र ला पुढे नेतील, जनतेने मनुवादी विचारसरणी ठेचून काढावी
टिळकांची श्रीमंती 5 कोटी ची होती असा आकडा बाहेर आला आहे...
ईतिहासा मधला पहिला भष्टाचार
छ . शिवाजी महाराजांना आणि
स्वराज्याला त्रास यांनी दिला ...
बाजी घोरपडे
चंद्रराव मोरे
मुंबाजी भोसले
खंडोजी खोपडे
नागोराव माने
सुर्याजी पिसाळ
पांढरे सरदार
खेम सावंत
गणोजी शिर्के
सुर्यराव सुर्वे
रावरंभा निंबाळकर
BJP ब्राह्मण जनता पार्टी 😝
कोश्यारू,त्रिवेदी, यांनी अजून माफी मागितली नाही.... फडणवीस चा त्यांना छुपा पाठिंबा 😅...
अजित ने फक्त स्वराज्य रक्षक उपमा दिली.... अनजी पंताने सांगितल्या नंतर 2दिवसाने आंदोलन सुरू.... सभागृहात नाही बोलता आल 😂....
सत्तेत पंत बसले की जातीपातीचे राजकारण...🤮
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केलं होतं... त्या स्वराज्य सर्व जाती धर्माचे लोक होती.. त्या स्वराज्याच रक्षण छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं.... महाराज हे जाती पतीच राजकारण करत नवते... जातीपातीचे राजकारण ह्या फडणवीस सारख्या अनाजी पांताला सवय आहे...... स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज 🧡....
@@user-tc1bu6mx7p
खंडोजी खोपडे
पिलाजी मोहिते
शंकराजी मोहिते
@@jitendrabargaje2039 पुढं बोल की...😂
लो. टि. 😅
तुम्हाला रामदास स्वामी गोसावी यांचे300 शिष्य मुख्य रंगनाथ स्वामी गोसावी या मंडळींनी संभाजी राजे यांना पकडून दिले .
तुमीच खरे इतिहासकार!! पन आज इतिहासातले लोक हयात नाहीत नाहीतर मीडियावर मीटिंग लावली असती त्यांची. पन आज तुमचा इतिहास ऐकून इतिहासातले लोक धन्य झाले असतील, उगीच लढले लोक स्वातंत्र्यकर्ता, इंग्रजांच राज्य बर होत किमान जातीभेद तरी नव्हता!! इतिहासातून आपन काही शिकलो नाही हे तेवढं खर..
Tumhi sudhra aadhi 😂😂
सांगणारे नाही सुधारले तर ऐकणारे कधी सुधारणार !!😂😂
U r right सावंत सर
आता सध्या काही लोक महाराजांच्या नावाने पैसा जमा करत आहेत त्या वर बोला. ते मेल्यावर बोलुन काय फायदा
अनेक लोकांना
छत्रपती शिवाजीराजे आणि
छत्रपती संभाजी राजे
यांचा खरा इतिहास जानून
घेण्याची अजिबात इच्छा नाही
त्रास देणाऱ्यांच्या
अन्याय करणारे जे कोणी
आहेत त्यांच्या मांडीला मांडी
लावून आहेत.
सत्य ऐकून घेण्याची गरज
वाटत नाही.
पाळलेल्या कडून अजून काय अपेक्षा करणार... 👍🏻
पैशाफंड निधीचचे टिळकांनी काय केले यांच्यादेखील शोध घ्यावा
mahatma jyotiba phule yana koti koti pranam
संभाजी भिडे पण तेच करतोय
मनोहर
तुझा पक्या काय करतोय ते बघ अगोदर 🤣🤣🤣🤣 जय भवानी जय शिवाजी
तरीही OBC त्यांना च शरण आहेत .
स्वभिमान 😂 हरवलेले ...
Bekkar aahe obc...ikde na tikde...swatache astitvach nahi
पुढ जाऊन वरगणी प्रकार खुप वापर होऊ लागला ह्या माणसा मुळे , बहुजन मुल पार दारोदार मागायला लागले एवढी खराब हालत करून ठेवली
मूलनिवासी आम्ही ओळखलं. काही सांगायची गरज नाही
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी बांधण्या पुर्वी बाळ गंगाधर टिळक यांनी
१. कृष्णाजी भाष्कर.
२ अणाजी सुरनिस.
३आबा भट यांच्या बखरी लोकमान्य टिळकांनी वाचल्या होत्या म्हंणुन शिवछत्रपतींच्या समाधीची वर्गणी लंपास केली.
Proof ahe ka?
Pisal chalto 😂😂anaji nahi chalt
@@AtharvaJoshi-v9d केसरी वृत्त
@@purushottamdhande9419 gup fekyaa…. Ikde proof chi link taak yevda asel tr
@@AtharvaJoshi-v9danajipantache waaris
@@pradnyaghayal3469 Mughal aulad 😂😂
धन्यवाद सर,,,माझ्या दृष्टीने आपण खरे योद्धे आहात,तुमच्या सारखे योद्धे आहेत म्हणून खरा सत्य इतिहास बहुजन समाजातील लोकांना कळतो ,सादर प्रणाम
काहीही ब्रिटिशांनी 1925 पर्यंत ब्रिटिशांनी जिर्णोद्धारसाठी परवानगी दिली न्हवती.बँकेवर टिळकांनी केस टाकून व्याजासह पैसे मिळवण्यासाठी हुकूमनामा मिळवला पण बँकेचे liqudition झाले. परिणामी सगळे पैसे बुडाले.
सावंत सर शिवरायांचा सत्य इतिहास बहुजनांना पुराव्यानिशी दाखवून दिल्या बद्दल आपणांस त्रिवार मानाचा मुजरा
त्याचे नाव जिथे जिथे दिले असेल ते सर्व काढून टाका.....
इंग्रजांना काळजी होती पण आपल्या लोकांना नव्हती
भट लई खट ❗🤬
We need true historian like you . Many thanks for bringing the facts and creating awareness among true followers..🙏🌷
एकंदरीत असे दिसते टिळकांनी महाराजांच्या समाधी स्मारकाचा पैसा लाटला ज्या बँकेत पैसे ठेवले होते ती बँक कोणाच्या ताब्यात होती
Very nice
म्हणून या लोकांची परिस्तिथी सुधारत नाही. आजही "मांगुनच" खा लागत आहे 😠
U r right
टिळक हा लोकमान्य कधीच नव्हता...त्याने स्वतःच्या च वृत्त पत्रामध्ये स्वतःला लोकमान्य म्हणून घेतले
Jase sawarkarane swtala 'veer' mhanavun ghetale😂
टिळकांवर केस दाखल कराल का❓ पुरावा आहे ना मग मागे येवू नका! नाही तर माफी मागा! खोटी माहिती सांगितलंया बद्दल! आहे हिम्मत?
टिळकांनी साधारण ९० हजार रूययांची अफरातफर केली. भले बहाद्दर!
त्या वेळचे ९०,००० आजचे ९०, लाख
90 000 hi rakkam tya kalat jama hone tari shakky hote ka?aaho tewha 10 /15 rupayanpadun lokancha pagar adaycha..
@@vipulkadam2043
9 करोड़ ❗
@@hrk3212bahujan murkh hota raje nch naav ghetlyaver ghar dar hi viknara hota...anajipanta evdhi akkal navta laavat...tilak hushari manus mast Galla jamavla
@@pradnyaghayal3469 tuzya jatitit pan anek gaddar astilach.eka jatit sagle वाईट aani baki jatit sagle gunanche putle nastat.
काय खर आणि काय खोटं हे तर इतिहासात गेलं पण शंभू राजे हे सर्व हिंदू लोकांचे प्रेरणा स्रोत आहे, आपल्या बोलण्यात जातीय फूट दिसते आहे याचा अर्थ तुम्ही काँग्रेसी किव्हा NCP चे चहेते आहेत.
साहेब खरा इतिहास आपल्याला खटकतो अस वाटतंय
@@Deepya_72 साहेब आम्ही जास्त इतिहास वाचला नहीं आणि खरा इतिहास कोणाचा बाप पण लिहू शकत नहीं ,आम्हाला फक्त एवढे माहीत आहे की शंभू राजे हिंदु होते म्हणून त्यांची औरंगजेबाने क्रूर हत्या केली. आणि औरंगजेब प्रेमी चया विरोधात आम्ही मरू बी आणि मारू बी शकतो.
NCP शरद चे लाडके इतिहास bhanjak आहेत हे 😂😂😂
छ. शिवाजी महाराजांची भवानी तलवार लंडनला नेणाऱ्या इंग्रजांवर तुम्ही विश्वास ठेवाता....
अरे इंग्रजच विश्वास ठेवण्याच्या लायकीचे होते. ते आले म्हणून बहुजन समाज शिक्षित झाला नाहीतर भटा बामनाणी या देशाला मागास ठेवण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. ह्या भट बामणानी उलट इंग्रजांना हाताला धरून बहुजनांच्या जमिनी स्वतःच्या नावावर केल्या..
अंडभक
धन्यवाद सर
अभ्यस कमी आहे
भिडे सुद्धा असाच फंड सोने बुडवणार
❤
बहूजन समाज नाही बहुरूपी समाज बनवयाचा आहें ह्या सावंत ला 😊
जर ते पैसे बँकेत ठेवले तर ते टिळकांनो घरी नेले नाहीत..त्याबाबत ब्रिटिशांनीअफ् आई अर दाखल होता का.हे फक्त जतीयवाद पसरावयाचा धंदा आहे.
Khallyaver fir cha kaay upyog
Real information sir...Good work....
Keep it up ....
टिळक कांग्रेसवाले.मी ण त्या पक्षात असताना जो गोळा केलेला निधी हडप करु शकतो.तोच मोठ्ठा अशी परिस्थिती होती.
लोकमान्य टिळकांची नाहक बदनामी करण्याचा हा प्रयत्न करत आहे. आणि समाजामध्ये कलह निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे
खरे पचवण्यासाठी खूप जड आहे ! भटांनी व ब्राह्मणांनी आत्तापर्यंत सगळेच चुकीचं लिहिले आहे ! ते सर्व चुकीचे ठरवून, सावंत सरांनी पुराव्यानिशी सत्य इतिहास सगळ्यांसमोर मांडला आहे !
वस्तुस्थिती सांगितली आहे. बदनामी कशी होते ? त्यांच्या दुटप्पी चरित्र्यावर प्रकाश पडला आहे इतकेच .
BJP ब्राह्मण जनता पार्टी 😝
कोश्यारू,त्रिवेदी, यांनी अजून माफी मागितली नाही.... फडणवीस चा त्यांना छुपा पाठिंबा 😅...
अजित ने फक्त स्वराज्य रक्षक उपमा दिली.... अनजी पंताने सांगितल्या नंतर 2दिवसाने आंदोलन सुरू.... सभागृहात नाही बोलता आल 😂....
सत्तेत पंत बसले की जातीपातीचे राजकारण...🤮
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केलं होतं... त्या स्वराज्य सर्व जाती धर्माचे लोक होती.. त्या स्वराज्याच रक्षण छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं.... महाराज हे जाती पतीच राजकारण करत नवते... जातीपातीचे राजकारण ह्या फडणवीस सारख्या अनाजी पांताला सवय आहे...... स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज 🧡....
महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले पुस्तक वाचले तर समजेल!
कर्मट 😂😂😂
jay bhim jay shivray❤❤
PRASIDHI SATHI ATA PITA CHALU AHE .BAKI KANHI NAHI .
ऐक जागृत ईतीहास संशोधक म्हणून आपली ओळख सावंत साहै आभींनंदन खोटा ईतीहास सांगनारया लोकांना आपण चांगलीच चपराक लगावली आभींनंदन
BJP ब्राह्मण जनता पार्टी 😝
कोश्यारू,त्रिवेदी, यांनी अजून माफी मागितली नाही.... फडणवीस चा त्यांना छुपा पाठिंबा 😅...
अजित ने फक्त स्वराज्य रक्षक उपमा दिली.... अनजी पंताने सांगितल्या नंतर 2दिवसाने आंदोलन सुरू.... सभागृहात नाही बोलता आल 😂....
सत्तेत पंत बसले की जातीपातीचे राजकारण...🤮
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केलं होतं... त्या स्वराज्य सर्व जाती धर्माचे लोक होती.. त्या स्वराज्याच रक्षण छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं.... महाराज हे जाती पतीच राजकारण करत नवते... जातीपातीचे राजकारण ह्या फडणवीस सारख्या अनाजी पांताला सवय आहे...... स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज 🧡...
तरीच म्हणलं पुण्यात एवढ्या प्रॉपर्ट्या आल्या कश्या टिळकांच्या
सावंत कधी महाराजांचे झालेत का?
तुझ्या आज्यान एक रूपया तरी दिला होता का
जुने जाऊ द्या ते ऊगाळून आता काय उपयोग ?१५० वर्षे इंग्रजानी लुटले . त्याचे उपकार मानत बसु नका . आता तरी किल्ले च सरक्षण ' करा . नुसते भाषण देऊन फायदा नाही🙏🙏🙏🙏🙏🙏
थोडक्यात भटांना कोणी जाब विचारू नका... ❗ 💩
@@swapnilp1651 bas ordat
@@Om-qy9mr फाट-फूट स्वाहा असा काही मंत्र मार ना... ❗ 😝
@@swapnilp1651 Tuzya Kay angat yet ka 🥳
@@Om-qy9mr तुझे 33 Cr देव तुझ्याच बोकांडी बसू देत... ❗ 😝
सरदेसाई त्यांच्या 'मराठा रियासत 'मध्ये म्हणतात की शंभुराजेंचे सुपुत्र शाहू महाराज त्यांच्या हयातीत कधीच रायगडावर गेले नाहीत. सर, यावर प्रकाश टाकावा. 🙏
Tilak pahile...paise mahatvache...khabugiri nusti
Aaj kal Brahmanana soft target kel jatay.Itihas vacha aani vichar kara.asa ekada freedom fighter sanga jyala Tilak ani Savarkar hyanchya sarkhi sajja bhogli aahe.
Engrajana jyani tras dila tyalach sajja bhetel hi tar sadhi gosht aahe.
नालायक पणाचा कळस
Jai Bhim Jai Shivray🙏🙏
इंग्रज ना बाप मानायला तयार पण टिळकांना मानायला तयार नाही पठ्ठा
Karan ingrajani ithalaya anist pratha modalaya
@@nidhilandge3147 कशा? बायका उचलून?😃
पुणे इथे plague चि साथ आली असता ब्रिटिशांनी घरोघरी जाऊन दवा द्यायच्या नावाखाली भरपूर बायकांची जबरदस्ती केली...
पन तुमच्या मेंदू ला बामण द्वेष हा रोग असल्याने आजकाल ब्रिटिश पन आपलेसे वाटू लागलेय🤣
@@nidhilandge3147 स्वातंत्र्याचा लढा द्यायलाच नको होता का? ब्राह्मणांचा द्वेष करता करता देशाचा द्वेष करायला लागलात तुम्ही लोक
इंग्रजी शिकून ब्रिटिश सरकार मध्ये वरिष्ठ पदावर काम करणारे तुमच्याच जमातीतील लोक होते की राव.
BJP ब्राह्मण जनता पार्टी 😝
कोश्यारू,त्रिवेदी, यांनी अजून माफी मागितली नाही.... फडणवीस चा त्यांना छुपा पाठिंबा 😅...
अजित ने फक्त स्वराज्य रक्षक उपमा दिली.... अनजी पंताने सांगितल्या नंतर 2दिवसाने आंदोलन सुरू.... सभागृहात नाही बोलता आल 😂....
सत्तेत पंत बसले की जातीपातीचे राजकारण...🤮
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केलं होतं... त्या स्वराज्य सर्व जाती धर्माचे लोक होती.. त्या स्वराज्याच रक्षण छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं.... महाराज हे जाती पतीच राजकारण करत नवते... जातीपातीचे राजकारण ह्या फडणवीस सारख्या अनाजी पांताला सवय आहे...... स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज 🧡.....
Right sir
टिळकां बद्दल ऐकुन धक्का बसला, तरी पण त्यांनीं कोणत्या बँकेत पैसा ठेवला, कीती ठेवला, व बेंक बुडाली, त्या साठी त्यांनी काय केले, हे सर्व त्या वेळेच्या वर्तमानपत्रा तून बाहेर येऊ शकतं.
Great adventure i so much liked 😅
ब्रिटिशांचे आभार
घे चढवून
थोडक्यात टिळकांनी हाय लेवल भिक्षुकी केली
सावंत साहेब छान माहिती दिली धन्यवाद
आधुनिक जातीयवाद पसरवला जात आहे.
वर्तमान पत्राची कटींग दाखवा
धन्यवाद सर🙏👍
केवळ टिळक , सावरकर , व इतर ब्राह्मण होते म्हणुनच त्यांच्या विरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न चालला आहे .तु पहायला गेला होता का .
पुस्तकाचा संदर्भ दिला आहे,तो वाचा! उगाच टीका का करता?
मग काय तुझी आई गेली होती का ?
Keval bramhan lokana badnam karanyacha uddesh aahe, ani tya mage kon aahe, he aapan janata, laksh naka deu, yana teacher, doctor, vakil brahman pahije, baki sathi nako, politics.
@@ajitthakur3917 मग काय तू गेला होतास?
वरगणी प्रकार हा चोरी चा एक प्रकार आहे
कोणत्या बॅन्केत पैसे जमा केले होते ।ती कोणत्या वर्षी बुडाली ती कागद पत्र कोठे ठेवला होती । ते उपलब्ध होउ शकतिल का ? त्याचा शोध घेणे हे ईतिहासकारचे काम आहे ।सत्य बाहेर येईल ।
सावंत साहेब तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे.खरा इतिहास तुम्ही बाहेर काढल्याने विशिष्ट लोकांचा थयथयाट होत आहे पण सत्य कधी तरी प्रकट होतच असते.
Oh 😮
Jai jijau jai shivray jai sambhaji maharaj 🙏🙏🙏
ग्रेट जॉब ,सत्य