Sambhaji Maharaj | संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक? ऐका Indrajeet Sawant यांचे उत्तर
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- #sambhajirajechhatrapati #indrajeetsawant #marathinews
छत्रपती संभाजीराजेंबाबत विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या विधानाचं इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी समर्थन केलंय. संभाजीराजेंना छत्रपती ही पदवी असताना धर्मवीर हे शेपूट कशासाठी अशा तिखट शब्दांत त्यांनी सवाल उपस्थित केलाय. संभाजीराजेंची बदनामी करणा-यांनाच धर्मवीर पदवी हवी असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
Historian Indrajit Sawant has supported opposition leader Ajit Pawar's statement regarding Chhatrapati Sambhaji Raj. When Sambhaji Raj has the title of Chhatrapati, why is Dharmaveer the tail, he has raised the question in such harsh words. He has also alleged that only those who defamed Sambhaji Raj want the title of Dharmaveer.
Maharashtra News | Marathi News LIVE Today: दिवसभरातील ताज्या बातम्या, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
zeenews.india....
Indrajeet Sawant On Ajit Pawar Statement | संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक? ऐका इंद्रजीत सावंत यांचे उत्तर
zeenews.india....
BJP Protest On Ajit Pawar | अजित पवार यांच्याविरोधात भाजप आक्रमक, काय आहे कारण?
zeenews.india....
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
====================================================================
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follo Us - zee24taas
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE #IndrajitSawant #SambhajiMaharaj #Dharmaveer #SwarajRakshak #MaharashtraHistory #HistoricalEvidence
संभाजी महाराज, धर्मवीर, स्वराज्यरक्षक, इंद्रजीत सावंत, महाराष्ट्र इतिहास, ऐतिहासिक पुरावा, अजित पवार, Sambhaji Maharaj, Dharmaveer, Swaraj Rakshak, Indrajit Sawant, Maharashtra History, Historical Evidence, Ajit Pawar,
हा इतिहास आहे सत्य आहे मराठ्यांनी सदैव सर्वांना जवळ केल आणि काही विशिष्ट लोकांनी नेहमी मराठ्यांचा तिरस्कार केलाय हें मी जातीने अनुभवलंय सुद्धा
अरे परवा तर हे समर्थ रामदासांचा एकेरी उल्लेख करत होते! शिव्या देत होते! आता अचानक रामदासांनी सांगितलेला "महाराष्ट्र धर्म" आठवला ह्याला🤣 काय चु*या बनवतो हा!
इंद्रजीत सावंत साहेब आपण छान विश्लेषण करून सांगितले त्याबद्दल धन्यवाद, बहुजनांनी आता तरी डोळे उघडा आपणास खोटा इतिहास सांगितला जातोय, खरा इतिहास वाचणं गरजेचं आहे.
*"मृत्युंजयी संभाजी राजे!"*
*राजे मुजरा,*
*तुमच्या महानिर्वाणा पश्चात*
*आज तुम्हाला,*
*नवीन बिरुदं चिकटवणारे सोंगाडे*
*स्वतःला तुमचे भक्त म्हणवतात,*
*धर्मवीर-धर्मरक्षक म्हणतात...*
*राजे,*
*तुम्ही छत्रपती,*
*तुम्ही संस्कृत पंडित- ज्ञानी*
*आद्य सारस्वत,*
*तुम्ही कर्तव्य कठोर,*
*स्वराज्य रुक्षक-रयत रक्षक,*
*तुम्ही पराक्रमी योद्धे,*
*तुम्ही सह्याद्रीचे छावे असताना*
*तुम्हाला स्त्रीलंपट,*
*बिघडलेला राजपुत्र,*
*बदफैली,सदैव मद्यधुंद असणारा*
*म्हणणारे कोण होते राजे ?*
*कोण ?*
*तुमच्या पासुन थोरले महाराज वार्ता रोखणारे,*
*तद्नंतर तुम्हास अटक करण्यास धजावणारे*
*तुमचा राज्याभिषेक रोखून*
*सिंहासनापासून दूर ठेवणारे,*
*तुमच्यावर विषप्रयोग करणारे,*
*कुटूंब कलहाचे वादळ निर्मिणारे कोण होते राजे ?*
*त्यांना देहदंडाची शिक्षा देऊन,*
*हत्तीच्या पायाखाली देऊन,*
*स्वराज्यातील फितुरीची बिळं बुजवलीत,*
*रयतेला स्थैर्य-निर्भयतेची हमी दिलीत !*
*त्यांच्या गळ्यातील ताईत झालात...*
*राजे,सारी रयत तुमच्या सोबत होती !*
*तुमच्यात पहात होते शिवबांची प्रतिमा...*
*कटकारस्थान्यांनी-स्वराज्याच मीठ खाल्लेल्यांनी*
*नमक हराम्यांनी तुम्हाला दगा देऊन*
*मोगलांच्या स्वाधिन केले...*
*तुम्हाला दंडबेड्या घातलेला जुलूस,*
*तुमचा शारिरीक छळ,*
*वाहत्या जखमांना सह्याद्रीच्या द-याखो-यांनी पाहिल्या !*
*नद्यांनी शोक केला,जंगल वनं स्तब्ध झाली*
*देशभक्तीने भरलेला प्रत्येक मावळा*
*किल्ल्यासारखा आतल्या आत धुमसत होता!*
*काहि काळ सैरभैर होता पण,*
*पेटता निखारा झाला होता...*
*आणि स्वराज्यातले अस्तनीतले निखारे,*
*धर्माचे ठेकेदार मात्र,*
*तुम्ही देववाणी संस्कृत वाचले म्हणून*
*तुमची जीव्हा छाटत होते,*
*ग्रंथ लिहिला म्हणून, तुमचे डोळे काढीत होते,*
*तुमची त्वचा सोलत होते...*
*तुम्हाला अर्धमेला करीत होते*
*तुमच्या धमन्यांतुन वहात होते ढाण्या वाघाचे रक्त...*
*"स्वराज्याचा खजिना कोठे आहे ?"*
*"कोण फितुर तुला सामिल आहे ?*
*प्रत्येक आसुडात प्रश्न होते !*
*पण राजे,*
*तुम्ही ना खजिन्याचा पत्ता दिला*
*ना फितुरांची नावे सांगितली...*
*तुम्ही अंतिम श्वासा पर्यंत स्वराज्य रक्षण केलेत,*
*आणि मृत्युंजयी झालात...*
*जगाच्या इतिहासात कुठेच न झाली अशी*
*तुमच्या देहाची विटंबना केली,*
*खांडोळ्या केल्या,नदीत फेकल्या,*
*तुमच्या शिराला भाल्याला टोचून*
*मिरवणूक काढली, दहशत बसवली !*
*आज तीच कारस्थान्यांची पिलावळ*
*गांडूळासारखी वळवळतेय...*
*तुमच्या चरित्रावर कितीहि काढू देत सिनेमे,*
*सादर करु देत नाटकं,*
*लिहू देत कादंब-या-पुस्तकं...*
*राजे,तुम्ही खरे रयतरक्षक-स्वराज्यरक्षक*
*पराक्रमी योद्धे-देशभक्त आहात आणि रहाणार*
*हे इतिहासाने नोंदवले आहे...*
*राजे मुद्रा !*
*[प्रा. डि. सी. कटरे गोंदिया ९८२३२४३२६९]
*🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय !🙏🙏*
इंद्रजीत सर आपण खरे इतिहासकार आहात याचा आम्हाला गर्व आहे....
सावंत सर विश्लेषण अगदी मस्त केलं बहुजनांनी हे ऐकावे डोळे उघडून वाचन करावे छत्रपती संभाजी महाराजांचे बदनामी करणारे कोण आहेत याचा शोध घ्यावा मृत्युंजय संभाजी महाराजांना माझा मनाचा मुजरा महाराष्ट्र धर्म वाढवावा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजामाता
काही लोकांना सत्य सांगायला लाज वाटते . पण लाज वाटली म्हणून सत्य थोडच लपणार.आणी खोटा इतीहास सांगीतला , सोईस्कर इतीहास सांगीतला म्हणून इतिहासातील घटना थोड्याच बदलता येणार आहेत.
वायफळ चर्चा सुरू आहे. महाराज हे स्वराज्य रक्षक आहेतच ,त्याच बरोबर ते धर्म रक्षक ही आहेतच.🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹
संभाजी महाराजाना अनाजी पंतानी ञास दिला.त्यांना बदनाम केलं . तेच अनाजी पंत आज त्यांना धर्मवीर करु पहात आहे कारण धर्माच्या नावाखाली राजकारण करायला bjp वाले तयार.
ani bamni kata la bajula sarawa , tyachyawar charcha karu nahi
अरे परवा तर हे समर्थ रामदासांचा एकेरी उल्लेख करत होते! शिव्या देत होते! आता अचानक रामदासांनी सांगितलेला "महाराष्ट्र धर्म" आठवला ह्याला🤣 काय चु*या बनवतो हा!
हे इतिहास कार नसून राष्ट्रवादीचे chutiya कार आहेत
Bhadkhau bamn
संताचा धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म 🙏🙏
आणि महाराष्ट्र म्हणजे स्वराज्य . म्हणजेच स्वराज्यरक्षक
म्हणजेच भागवत पंथ आणि म्हणजेच हिंदू धर्म.
@@adesh651 मंग महाराष्ट्रा बाहेर चे काय चुतीया आहेत का ❓
आर्य सनातन हिंदु धर्म हाच संत भूमी महाराष्ट्र चा धर्म. पन तुम्ही लोक हिंदू विरोधी असल्याने व लोकांचा बुद्धिभेद करायचा असल्याने असले काहीतरी बोलता
कोण काय म्हटल वाद करूच नका . देव देवच असतो...जय शिवराय जय शंभुराजे🚩 🚩
Nice अगदी सत्य वचन
मराठा तरुण जे सुशिक्षित आहेत त्यांची डोकी भडकवलेली आहेत धर्माच्या नावाने
Excellent historical base explanation
हिंदवी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩🙌
खरोखर छान विश्लेषण केले आहे बहुजनांनी डोळे ऊघडा
मी तर म्हणतो देवी देवता, छत्रपती, बाबासाहेब आंबेडकर, इतर सर्व राष्ट्रपुरुष व इतर जे समाजाशी निगमीकरण विषय असतील किवा महान पात्र असतील यांचे विषयी राजकीय लोकांनी विषय काढुच नाही, कारण त्यांनी त्यांचे भागातील जनतेने त्यांचे समास्या सोडवाव्या
बरोबर सर ग्रेट. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. हेच बरोबर आहे.
महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. देव, देश आणि धर्म रक्षणासाठी स्वराज्य निर्माण केले. याचाच अर्थ महाराज धर्मवीर, स्वराज्य रक्षक होतेच.
सर तुमचे विचार विशलेशन एकदम बरोबर छत्रपती संभाजी राजे महाराज की जय
खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद सर...🙏🙏
अरे परवा तर हे समर्थ रामदासांचा एकेरी उल्लेख करत होते! शिव्या देत होते! आता अचानक रामदासांनी सांगितलेला "महाराष्ट्र धर्म" आठवला ह्याला🤣 काय चु*या बनवतो हा!
स्वराजरक्षक संभाजी महाराज कि जय आणि श्री अजित दादा खरे बोले आहेत
धर्मवीर छत्रपति स्वराज्य रक्षक धर्म रक्षक संभाजी राजे महाराज की जय
राजकारणी धरणमुत्या च बोलणं seriously घेऊ नका! उद्या फडणवीस बरोबर सत्ता स्थापन केली की लगेच सनातनी धर्मवीर म्हणेल तो संभाजी राजांना!
@@derikobrain5082 तुझ्या घरी घेऊन जा म्हणजे तुला कळेल
नालायका
सावंत साहेब, स्पष्ट बोलतात ❤
इंद्रजित सावंत यांना जाहीर प्रश्न
----------------------------------------
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी एका मुलाखतीत 'छत्रपति शंभुराजे हे धर्मवीर नाहीत तर स्वराज्यरक्षक' अशी भुमिका घेतली आहे. वास्तविक धर्मवीर हा शब्द स्वराज्यरक्षक या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द नाही. ते स्वराज्यरक्षक होतेच पण धर्मवीरही होते.
सावंतांची मुलाखत बघुन आमच्यासारख्या इतिहासाच्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने काही प्रश्न आणि मुद्दे उपस्थित करावेसे वाटतात, आशा आहे सावंत साहेब त्याला उत्तर देतील.
1) जर मराठा राज्यकर्त्यांचा हिंदुधर्माशी संबंध नव्हता तर, वैदीक राज्याभिषेकाचा खटाटोप कशासाठी केला असेल?
3) सावंत यांच्या म्हणण्याचा आशय असा की हिंदुधर्म आणि शंभुराजे यांचा काहीही संबंध नाही. पण हे किती खोटे आहे ते पहा...सावंत यांनी समकालीन कागदपत्रे वाचलीच नसल्याचे दिसते.
A) राजापुर वखारीचा ब्रिटीश आधिकारी हेन्री रिव्हिंग्टन याने शिवरायांना जे पत्र लिहिले,त्यात तो त्यांना 'हिंदुसेनाधिपती' म्हणतो!
B) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात.
C) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे.
D) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे.
E) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत.
F) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात.
बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता,
महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात.
G) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना?
जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय?
त्यांच्या देवी-देवता कोणत्या?
वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.
आता काही आधुनिक संदर्भ पाहूया
1) राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासमितीतील शेवटच्या भाषणात म्हटले होते "शिवाजीमहाराज हिंदुच्या मुक्ततेसाठी लढत होते."
2) थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी शिवरायांवर जो पोवाडा लिहिला त्यात "युक्तीने सर केला किल्ला तोरण्याचा l रोविला झेंडा हिंदुचा " असे स्पष्ट म्हटलेले आहे.
सावंतसाहेब लक्षात घ्या, महात्मा फुले शिवरायांनी 'हिंदुचा झेंडा' रोवला म्हणतात.
3) कोल्हापूर पॅलेसजवळ राजर्षी शाहूमहाराजांचा पुतळा आहे,त्यावरील ताम्रपटावर 'हिंदुपदपातशाह' असे लिहीलेले आहे. करवीर छत्रपति आपल्या कोटावर जरीकामातील राजचिन्ह धारण करत त्यावरही 'हिंदुपदपातशाह' असाच उल्लेख आहे. ( या राजचिन्हाचा फोटो राजर्षी शाहु स्मारक ग्रंथात डाॅ.जयसिंगराव पवारांनी छापला
आहे)
आपल्या देशात लोकशाही आहे,अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या घटनेने दिले असले ,तरी हे स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल ते अभिव्यक्त करण्याचे स्वातंत्र्य नव्हे!! खंडन-मंडन ही लोकशाहीची परंपरा आहे,तिला अनुसरुन सावंतसाहेब आपल्या लेखावरील आक्षेपांचे समकालीन पुराव्यासह वैचारिक प्रतिवाद करतील अशी आशा आहे!!
खूप छान माहिती....👌👍
अगदी योग्य रित्या त्या अर्धवट इंद्रजितला समजवले...👍
mast sir ekdum kadak he chatu media vale sakal pasun udo udo karata yacha aankhi pan itiyaskar aahet maharastra madhe
Great
इतिहास तज्ञ ला चॅलेंज करू नको मूर्खा महाराजांनी कधी जय श्री राम हा नारा कधी च दिला नाही हे लक्षात ठेव
सर्व मुद्दे मान्य, पण एक सांगा काल पर्यंत शंभू राजांची बदनामी करणारे आज त्यांचा धर्मरक्षक म्हणून उदोउदो का करत आहेत? हे तरी मान्य होतंय की नाही. उगाच पालखीचे भोई बनू नका. तुम्ही जीव जरी दिलात तरी ते तुमहाला पायरी खालीच ठेवणार आहेत. काल आज आणि उद्याही त्यांच्या लेखी तुमची किंमत शून्य आहे...
धर्मवीरच 💪🦁🔱🚩
INDRAJIT JI YOU ARE STATFORWARD AND YOUR STATEMENTS ARE UNIVERSAL TRUTH.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सावंत यांचं अभ्यासू वक्तव्य आहे...
काही लोक उत्तुंग अश्या व्यक्तिमत्वाला एका विशिष्ठ चोकटीत सीमित करण्याच्या प्रयत्नात आहेत ...
हाल हाल केली तरी संभाजी महाराजांनी स्वताचा मराठा धर्म सोडला नाही हे विसरता येणार नाही हे लक्षात ठेवावे राजकारना साठी त्यांच्या बलिदानाचा गैरवापर करू नये मराठ्यांचा, हिंदुंचा अपमान आहे हे मराठे खपुन घेणार नाहीत जय शिवराय जय धर्मविर संभाजी महाराज जय महाराष्ट्र
या धर्मात दलित-बहुजनांना पशुपेक्षाही हिन वागनुक दिली जात होती..मंदिरे सगळी कोणाच्या ताब्यात होती एका विशिष्ट जातीच्या ना?सर्वांना जर या धर्माचे रक्षण करायचे होते तर त्यांनी वेगळ्या धर्माची का स्थापना केली ?१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी ब्राह्मणवर्चस्ववादातून सर्वांची मुक्तता व्हावी यासाठी स्वतंत्र लिंगायत धर्माची स्थापना केली..पुढे संतांनी समाजात बंधुत्व आणि समानता रूजण्यासाठी स्वतंत्र वारकरी एकेश्वरवादी धर्माची स्थापना केली..१५ व्या शतकात गुरू नानक यांनी सुद्धा ब्राह्मणवर्चस्वातून सर्वांना मुक्त करण्यासाठी स्वतंत्र खालसा शीख धर्माची स्थापना केली तात्पर्य एवढेच की या सर्व महामानवांनी समाजात बंधुभाव आणि समता रूजण्यासाठी स्वतंत्र धर्माची स्थापना केली तेही मुस्लीम शासन काळात..जर शिवराय आणि शंभूराजेंनी धर्माचे रक्षण केले असते तर त्यांच्या सेनेत महत्वाच्या पदांवर बहूतांश मुस्लीम सरदार नसते...काही धर्मांधांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी शिवराय, शंभूराजे तसेच अनेक मध्ययुगीन रांजांच्या नावासमोर धर्माचा tag दिला आहे आणि आजचे धार्मिक अंधभक्त तेच धरून बसलेत..
ekdum right sir kiti hi chatu media sakalpsun yach masacha udo udo challay tv var dusare itiyaskar pan aahet maharastra madhe
धर्माच्या नावाखाली राजकारण करण्यासाठी संभाजी महाराजाना धर्मवीर करण्याचा bjp चा प्रयत्न.
आता कस आहे लोकशाही ने दिलेला जो अधिकार आहे ना तो जेम्स लेनला ही दिलेला होता जर एवढाच अभ्यास असेल तर त्यांना जाऊन विचारा. त्यांनी जे पहिल्यांदा काही पुस्तक आहेत ना त्या विषयी अनेक प्रश्न विचारा...
@@ani24376 अरे भुरट्या...rss च्या पिलावळींनी लिहिलेला इतिहास वाचल्यानंतर धार्मिक गंजेडीच होणार तुम्ही लोक...हा ब्राह्मणधर्म आहे
पंतप्रधानला आपण सारख बेस्ट रेल्वेमंत्री नाही म्हणू शकत जरी बुलेट ट्रेन आणली तरी. तो सर्व खात्यांचा प्रमुख असतो त्याला पंतप्रधानच म्हणा.
संभाजी महाराजांना छत्रपती च म्हणा कारण बाकीच्या उपध्या त्यांच्या जीवनाला संकुचित करतात❤❤
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कीं जय 🚩🚩
Only Hindutva 🚩💪🚩💪🚩💪🚩💪🚩💪
पीरा पयगम्बरा दिगम्बरा दिखाई देत,
सिद्ध की सिधाई गई, रही बात रब की।
कासी हूँ की कला गई मथुरा मसीत भई
*शिवाजी न होतो तो सुनति होती सबकी* ॥
कुम्करण असुर अवतारी औरंगजेब,
कशी प्रयाग में दुहाई फेरी रब की।
तोड़ डाले देवी देव शहर मुहल्लों के,
लाखो मुसलमाँ किये माला तोड़ी सब की॥
भूषण भणत भाग्यो काशीपति विश्वनाथ
और कौन गिनती में भुई गीत भव की।
काशी कर्बला होती मथुरा मदीना होती
*शिवाजी न होते तो सुन्नत होती सब की* ॥
संदर्भ - कवी भूषण ह्याने लिहिलेली शिवा बावनी
या अडाणी हिंदू द्वेष करणार्या मुर्खा लोकांना कसली कळणार ही कविता....
💯💯💯💯
शंभू राजे नी औरंगजेब नी सांगितले तुम्ही मुस्लिम व्हा पण त्यांचे इतके हाल करून ही ते म्हणाले मी हिंदू धर्मा चा आहे.म्हणून ते धर्म रक्षक आहे. छत्रपती शिवाजी म्हाराजा न नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य ची धुरा साभाल ली म्हणून ❤️ते स्वराज्य रक्षक आहेत.जय महाराष्ट्र. 🙏
Tu kadhi sambhaji maharajana vachale tu pahila vach natar bol asal Kahi bolu nhi aurangjeb ne maharajana dharm badala as kuthehi nahi
Sambhaji maharajanna 3 prashna vicharle hote Aurangzebane
Pahila lutlela khazana kuthe ahe
Dusra mazya fauz madhe tuza khabri kon ahe
Khazana kuthe ahe te sang Tula sodun deu he sangitle hote
Fakt politics sathi shivaji maharaj anhi sambhaji maharaj athavtat jatiyvadyanna Karan Aurangzeb anhi sambhaji maharaj hyanchi ladhai jaati virudh jati kadhich mhavti ti fakt satta sathi hoti matra ata dange lavaysathi Dvesh vadhvaysathi nakaratmak bhumika varanv mandtat he politics wale
@@pathanthewarriorsofmughal1413 Barobar 💯
I think no one is understanding the difference between these two words.
Chatrapati word is noun and Dharmveer is Adjective. Adjective giving more and additional information about the noun. By birth after Beloved Chatrapati Shivaji Maharaj he was named as Chatrapati Sambhaji maharaj. After his growth he atained the level of Dharmveer also.
So please there is no need to quarrel. He fought for swarajya . Andbpoliticians r fighting for chair.
This is your valuable thoughts on this issue. This fighting for chair and making foolish to common people please be aware
Rightly put!
These people are fighting over adjectives based on their political inclination. Caste based politics and animosity towards brahmins.
One person can be Dharamveer and swarajyarakshak at the same time! It’s your own perspective how you look at it.
इंद्रजीत आपल्यासारख्या इतिहास तज्ञाची कोल्हापूरच्या जनतेला फार मोठी गरज आहे. आज कोल्हापूरची जनता मनुवादाची शिकार ठरत आहे. असा प्रश्न पडतो की खरोखरच कोल्हापूरची जनता शाहूच्या विचाराची आहे का? आपल्यासारख्या इतिहास तज्ञाने आता पुन्हा आपल्या जनतेला प्रबोधन करण्याची गरज आहे.
जय शिवाजी, जय शंभुराजे
Tula manu kon hota h tari mahiti ahe ka lavdya...
जनता हुशार आहे. तुम्ही विकृत विचाराचे आहात. तुमच्या मेंदूत बामण व पर्यायाने हिंदू द्वेष भरलाय
किती प्रेम आहे यांना मुस्लिम धर्माबद्दल आणि हिंदू धर्माबद्दल किती घृणा आहे...
या धर्मात दलित-बहुजनांना पशुपेक्षाही हिन वागनुक दिली जात होती..मंदिरे सगळी कोणाच्या ताब्यात होती एका विशिष्ट जातीच्या ना?सर्वांना जर या धर्माचे रक्षण करायचे होते तर त्यांनी वेगळ्या धर्माची का स्थापना केली ?१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी ब्राह्मणवर्चस्ववादातून सर्वांची मुक्तता व्हावी यासाठी स्वतंत्र लिंगायत धर्माची स्थापना केली..पुढे संतांनी समाजात बंधुत्व आणि समानता रूजण्यासाठी स्वतंत्र वारकरी एकेश्वरवादी धर्माची स्थापना केली..१५ व्या शतकात गुरू नानक यांनी सुद्धा ब्राह्मणवर्चस्वातून सर्वांना मुक्त करण्यासाठी स्वतंत्र खालसा शीख धर्माची स्थापना केली तात्पर्य एवढेच की या सर्व महामानवांनी समाजात बंधुभाव आणि समता रूजण्यासाठी स्वतंत्र धर्माची स्थापना केली तेही मुस्लीम शासन काळात..जर शिवराय आणि शंभूराजेंनी धर्माचे रक्षण केले असते तर त्यांच्या सेनेत महत्वाच्या पदांवर बहूतांश मुस्लीम सरदार नसते...काही धर्मांधांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी शिवराय, शंभूराजे तसेच अनेक मध्ययुगीन रांजांच्या नावासमोर धर्माचा tag दिला आहे आणि आजचे धार्मिक अंधभक्त तेच धरून बसलेत..
तू अनाजी पंत ची अवलाद दिसत आहेस
राज्यपाल , सावरकर ,गोळवलकर , सुधांशू त्रिवेदी हे महाराजांबद्दल वाईट बोललेल चालत का ?
@@overtaker3295 आणि तू औरंगजेबाची अवलाद आहेस का?
@@overtaker3295 तू औरंग्याच्या संत कंपुतला आहे का?
@@NoneOfTheAbove123 तू औरंग्या , सावरकर , कोषारी , अनाजी पंत , चिटणीस यांच्या कंपुतला दिसत आहेस
Great 👍 👌 👍 👌
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@dp5633 आर्य सनातन हिंदू धर्म वीर शंभुराजे सरकार की जय! हिंदू धर्म होता व कायम राहील!
कोणाचा बाप त्याला संपवू शकत नाही. संपवायला आलेले याच मातीत गाडले गेले 🚩 जय रौद्र शंभुराजे! जय शिवराय!🚩🚩
@@dp5633 तुला व तुझ्या विकृत मानसिकतेला हाकलून लावू. देश कोणाच्या बापाचा नाही. तू आफ्रिकेतून आला अशील तर तू निघ...हा आमचा देश आहे कोणाचा बाप आम्हाला काढतो बघू....जय शिवराय! जय श्रीराम!🚩
संभाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते््त्या करिता बलिदान दिले,
स्वराज्य रक्षक संभाजी महाराज हे सत्य आहे सत्य किती दडपले तरी ते सत्यच राहते
स्वराज्य रक्षक शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩
राष्ट्रवादी औरंगजेबाला सुफी संत म्हणते आधी हा इतिहास शोधा
किती घृणा आहे ह्या अवलादींना हिंदू धर्माबद्दल...
निषेध निषेध निषेध अजित पवार
धर्म विर संभाजी महाराज कि जय
SwarajyaRakshak Chatrapati Sambajee Maharaj 🤠📢🌹
सर.राजांना.कोणी.पकडुन.दिले.सांगा.plz
क्षत्रिकुलावतंस प्रतापसुर्य श्री राजा शंभूछत्रपती
सध्या पंत सरकार आहे
Right Sir......
खुप सुंदर माहिती दिली...
स्वराज्य कशाला पाहिजे होत ते सांगा आणी आज देशात आणी विदेशात काय आणी कशी विचारधारा रक्त पित आहे
बामन तो बहाना है, हिंदू असली निशाना है! सकल हिंदू समाज संभाजी राजांचा नावाने एकत्र होता कामा नये! त्यामुळे त्यांना धर्मवीर वगैरे म्हणू नका रे!
Barobar
खरे इतिहास कार आणि महान अभ्यासक आहात आपण !!
नमस्कार
माझे दोन्ही राजे देव होते.सावंत आणि राजकारण्यांनी ही वायफळ बडबड बंद करावी.
Dhanyawad sir ase satya samor yayala pahije he rang badalu lok ahet te dharmir navhate
👌👌🙏🚩
प्रत्येक जातीत महापुरुष आहेत परंतु महापुरुषांचा पराभव हे त्यांचे अनुयायी च करतात हे कटू सत्य आहे,
आपल्या जातीचा महापुरुष हा सर्व जाती धर्माच्या लोकांचा आदर करत असे असे तोंडाने फक्त बोलायचे आणि २०२३ मध्ये बरोबर त्याच्या उलट वागायचे, इतर जतीपतींचा द्वेष करायचा, आपले महापुरुष यांना मोठे ठरविण्यासाठी इतर जाती धर्माच्या लोकांना आजही विविध प्रकारे त्रास द्यायचा वेठीस धरतात ही खासियत आहे आताच्या अनुयायांची आणि इतिहासकारांची
👌
stop this no sense discussion. He is both Swarajrakshak and dharmveer.
अरे परवा तर हे समर्थ रामदासांचा एकेरी उल्लेख करत होते! शिव्या देत होते! आता अचानक रामदासांनी सांगितलेला "महाराष्ट्र धर्म" आठवला ह्याला🤣 काय चु*या बनवतो हा!
फक्त वाद घालत बसा शंभू राजे शिकवा आमच्या राजा खरा शिकविला नाही शंभू राजे यांनी "भुध्द भूषण " संस्कृत मध्ये लिहिला आहे ते शिकवा. किती विद्वान होते. जय शंभू राजे
धर्मवीर म्हटल्यावर छ.संभाजी महाराज मर्यादित होतात आणि स्वराज्य रक्षक म्हटल्यावर महाराज अखंड होतात.
छ.संभाजी महाराज आणि छ.शिवाजी महाराज हे अखंड आहेत आणि राहणार 🙏
हिंदवी स्वराज्याच Secular स्वराज्य करणार लवकरच!
काहीपण 🤣
छत्रपती शंभुराजे यांना मर्यादा अनेल असा शब्द अस्तित्वात नाही. धर्म वीर सारखं बहुमान नाही!
धर्म वीर छत्रपती शंभुराजे सरकार की जय!🚩
Unfortunately politicians r giving expls of few Kulkarni's like Anajipant and Krishnaji Bhaskar?
Why no one gives example of Sant Dnyaneshwar Maharaj who also was from Kulkarni.
Ahoo,Dharm Rakshak aani DharmVeer Donhihi VegVegale Shabda Aahet.Tyancha Arth vegala! Chh, Sambhaji Maharaaja Donhihi hoate kaay wwad ghaalataa !!! ❤️
Swarajya rakshak
✌✌✌
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. Maharashtra Dharma, Purogami Maharashtra. Chhatrapatini tr hech sangitle hote ki Rayateche Rajya ah. Swarajya Rakshak Chhatrapati Sambhaji Maharaj
भाजप ला पेहल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बद्दल एवढे प्रेम नाही.
हो एकाच धर्माचे होते. ते पण हिंदू धर्माचे.
nice sar
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
इतिहासकार पण HMV 😳😳🤦♂️
तुम्ही तुमची मत का मांडता? इतिहासाला धरून मांडणी करावी. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदान केवळ मराठा हित सामोरं ठेवूनच करू नये! इतिहासकारा कडून है अपेक्षित नाहीं!
मित्रा तुझा अभ्यास कमी पडतोय, वाचन कर
@@swapniltupe5948 इतिहास म्हणजे जे घडलंय त्याची जंत्री असते. इथे तर ईतिहास म्हणुन स्वतः ची चुकीची व धाधंत खोटी मते व मंडणी दुसऱ्या पक्षा विशयी गैरसमज पसरवने धाधांत खोटे बोलणे आणि प्रक्षोभक भाषण करून स्वतः च्या चॅनेल ला चार पैसे कसे मिळतील हेच पाहिले जात आहे. यात समाजाचं हीत वगैरे काहीही नाही!
@@swapniltupe5948 तू केलंस का रे वाचन?
इंद्रजीत सावंत 👍
वाईट याचं वाटतं..की bjp वाले जे बोलले..त्यांचा बोलण्याचा मागचा भावार्थ नाही घेतला..ते शब्दशः मीडिया ने दाखवल..कशी बदनामी केली बघा..आणि आता अजित दादा जे बोलले..त्या मागचा अर्थ कसा होता ते एक्स्पर्ट कडून समजून घेणार... वा रे मीडिया..
Good information sir...!!
काय संभाजी भावा, असाही तू धर्मवीर नव्हता.... आज समजलं... मग मस्त इस्लाम धर्मात जायचं... औरंगजेब महाराजांची पोरगी झवाईची... स्वराज्य रक्षक तर असाही झाला असता मग.... जावईला राज्य तर दिल असत वर पोरगी 😂😂
The best 👍
👏👏👏💐वा सर.
Chhatrapati sambhaji Maharaja ni lihle lya budhbushanam chya adhyay 2 shloka 611 madhe swatah tyani mhtla ahe jo dharma sathi marto to chiranjeevi asto asa ahe mg kasa tumhi mhnta ki raje dharmveer nhvate??
१नंबर video
चर्चा करु नका वायफळ बडबड आहे.
छत्रपती संभाजी महाराज की जय
Indrajit sir your Staten is very much truth
पूरे झाली शिवाजी व संभाजीराजांची चेष्टा व बदनामी. स्वराज रक्षक की धर्मवीर . तुम्ही बना की रक्षक की धर्म वीर .परदेशी अनेक लेखकानी सत्या जवळ जाणारे लिखाण केले आहे त्यात कमालीचा वेगळेपणा दिसत नाही. परंतु ईथल्या लेखकानी केलेले लिखाणात फार तफावत आहे.
तुला किती मलिदा milala,, काय पन बोलतोय
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
एवढं तत्वज्ञान. न सांगता ते. महाराष्ट्र धर्म रक्षक हे जर तूम्हाला मान्य असेल तर धर्मवीर असलयाने यांना का सूतक पडतं. धर्मवीर संभाजी महाराज की जय.
पवारांचे इतिहास कार म्हणजे सावंत
महाराष्ट्र धर्म वाढवावा जय महाराष्ट्र
अरे परवा तर हे समर्थ रामदासांचा एकेरी उल्लेख करत होते! शिव्या देत होते! आता अचानक रामदासांनी सांगितलेला "महाराष्ट्र धर्म" आठवला ह्याला🤣 काय चु*या बनवतो हा!
@@derikobrain5082 आम्ही कधीही कोनाचा एकेरी उल्लेख केला नाही संभाजी महाराजाना अभिप्रेत धर्म मराठा धर्म महाराष्ट्र धर्म व दूसर रामदासाना मानत नाही छञपतीनी मानतो
@@samarthyt3744 छत्रपती संभाजी महाराज आणि मग स्वयं छत्रपती शाहू महाराज संत रामदासांना गुरू स्वरूप मानतात, आणि रामदासांचा भगवा झेंडा हा आमचा झेंडा आहे किंवा परळी ही गुरूची जागा म्हणतात त्यात तुमचे फुटकळ मत कोण लक्षात घेईल?
@@samarthyt3744 मग हिंदू धर्म व महाराष्ट्र धर्म मध्ये फरक काय?
@@NoneOfTheAbove123 भगवा रंग कोण्या एका धर्मा ची मक्तेदारी नक्कीच नाही
जानी बदनामी केली ते सगळेच खालच्या दर्जाचे आहेत
Sir tumhi khare Aamche margdarshak aahat thanks
इतिहास संशोधक म्हणजे जे पूर्वी कोणी लिहून ठेवले होते त्याचा अभ्यास करून बोलतात त्यामुळे कोणाचे खरे कोणाचे खोटे
Correct
अहो सावंत तुमचं नेमकं काय योगदान आहे इतिहास संशोधनात?
amche maharaj MAHARASHTRA dharmache CHHATRAPATI HOTE .
औरंगजेबचे उदात्तीकरण कशासाठी?
Swarajya rakshak ward is very wide bright and right
आम्ही बाराबलुतेदार मावळे धर्मानी कट्टर हिन्दू आहोत
कारण ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम महाराज
चक्रधर स्वामी, स्वामी समर्थ, स्वामी विवेकानंद हे धर्मानी हिंदू होते व धर्माच्या शुद्धते साठी ह्यांनी मोठा त्याग केला.
जावळी चे मोरे व शिर्के वंशच स्वतःला हिंदू म्हणून घेण्यात असमर्थ असेल तर त्यात काही गैर नाही.
वतनदारी, सरंजामशाही,सावकारी, मालगुजारी लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीच विरोध राहिला.
इतिहास सांगतो वतनदार, सरंजाम, मालगुजार हे नेहमीच आदिलशाहि व मुघलशाहिचे चाकरी करत होते व बाराबलुतेदार व मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असल्या मुळे हिंदवी स्वराज्य ताठ मानेने उत्तरोत्तर वाढत होत
तथाकथित गुलाम जावळीच्या मराठे वंशजानी ज्ञान पाजु नये
आमच्या देवाचा अपमान करू नये
जय धर्मवीर व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय
ata saglach baher yenar
🤣🤣🤣🤣
Baher yeila aat kadhi gela bhuta🤣
Ajit pawar said right
एका धर्मा साठी किव्हा एका जाती साठी बलिदान नाही केलं छत्रपती संभाजी महाराज यांनी परंतु काही समाजातील काही कलुषित करणारी माणस सर्वत्र आहेत
Aurangya muslim ho mahanat hota sambhaji maharajana tari te hinduch rahile tyani dharm nahi badlla te muslim dharm vachanyasathi ladle ki hindu dharm vachanyasathi