काही लोकांची स्वतः मालकीची जमीन आहे आणि सामाहिक शेती मध्ये पण नाव आहे अश्या लोकांचे नाव सामाहिक शेती मधून काढण्यात यावे कारण हेच लोक सामाहिक शेतिचा वाद मिटू देत नाहीत
शेतकऱ्यांना सात12असेल त्या प्रमाने शासनाने जमिन मोजून दिली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला बाधा वरन वाद आहेत हे सरकारने केले पाहिजे नाहीतर हे वाद मिटनारनाही
ज्या तालुक्यात ज्या दिवशी या योजनेसाठी मीटिंग बोलावली जाईल ते सर्वांना कला वे तेवा सर्व नागरिक हजर राहतील हे पाहावे करिता वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध करावी ही विनंती.
सातबाऱ्यावर सामाईक क्षेत्र असेल तर जमीन मालकीचे वेगवेगळे डिजिटल कार्ड मिळणार का... कारण त्यांच्या जमिनीच्या वाटण्या झाल्या नाहीत अशा केसेस मध्ये काय होणार...🙏
गावा शेजारील गावठाण व गावा शेजारील रस्ते यांच्या कायम हद्दी खूणा निश्चित करून पंक्या खूणा तयार कराव्या राष्ट्रीय माहामार्ग जवळील गावठाण कीमाण 6मिटर पर्यंत असावे रस्त्या जवळील गावठाणा वरील अतिक्रमण ऊठवण्यात यावे गावा जवळ रस्ते रूंद्द असावे कारण गावा जवळ जास्त वाहणे व लोकांचा वापर असतो
योजना चांगली आहे.परंतु सामान्य माणसां पर्यंतच्या पोचू शकत नाही.लाभ पोहोचत नाही .100 रुपयाच्या बॉण्ड पेपर वर वारस नोंद होणार. परंतु किती शेतकऱ्यांच्या ₹100 मध्ये वारस नोंदी झाले आहेत.
स्वामित्व योजना ही जनते पेक्षा सरकारला जास्त फायदेशीर ठरणार आहे. राज्यातील महसूल विभाग, खाती भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या दलदलीत खुपसली आहे ती संपुष्टात आणणे अशक्य आहे.
अशा योजना आहे. पण मालमत्तेचे मोज माप बरोबर झाले की नाही.ड्रोन द्वारे शंका आहे. कारण धुरे बंधारे. नाले असते. त्यामुळे क्षेत्र कसे काय मापले गेले आहेत. प्रश्न आहे.
June ferfar madhe amache vadilache nav ahe pan satbara madhe amache vadilache nav nahi ahe konakade arj karayacha ani sarkaren June ferfar mag vave ani tyanche nav ferfar pahun satbara madhe nav takanyat yave yacha vichar sarkarne karayala pahije
Mala maza setat jayal rasta nahi tahasil of rics khet nahi buldana jilha kisan aahe jalgaon jampd k rasta cha soy karavi tarch desh mahasasta. Hoel na tar kahi u nahi
अतिशय चांगली योजना आहे.
प्रत्येकाला आपल्या जमिनीचा ताबा मिळावा वाद प्रकरण 3महिन्यात सोडवा यामुळे खूप गुन्हे कमी होतील
महोदय उपयुक्त माहिती दील्या बद्दल धन्यवाद 🙏.
काहींची सामाहिक शेती आहे त्यातुन खुप वाद होतात ते पहिले मिटवा ही विनंती आहे कारण त्यांना काहीही लाभ मिळत नाही लोन पण काढता येत नाही
ही योजना खरोखर यशस्वी होणे गरजेचे आहे, कारण यामुळे गावातील अनेक वादाचे विषय संपुष्टात येतील
अतिशय छान योजना आहे
धन्यवाद साहेब आम्हाला मालकी हक दया हीच विनंती
चांगलि गोष्ट आहे पन आगोदर सरकारि गावठान जमिन भिकार चोट लोकांनि कब्जा केलेली मोकळि करा सरकारि संपत्ति संभाळायचि आक्कल नांहि आहे ति विकून खातायत
ज्या जमिनीच्या वाटण्या झाल्या नाहीत त्यांना प्रॉपर्टी कार्ड कसं देणार
महसूल निर्माण, पैसे वसूल करण्याची योजना आहे. जबरदस्त फी घेत आहेत.
चांगली योजना
काही लोकांची स्वतः मालकीची जमीन आहे आणि सामाहिक शेती मध्ये पण नाव आहे अश्या लोकांचे नाव सामाहिक शेती मधून काढण्यात यावे कारण हेच लोक सामाहिक शेतिचा वाद मिटू देत नाहीत
शेतकऱ्यांना सात12असेल त्या प्रमाने शासनाने जमिन मोजून दिली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला बाधा वरन वाद आहेत हे सरकारने केले पाहिजे नाहीतर हे वाद मिटनारनाही
सर्व समान नागरी कायदा आहे न सामाहिक शेती चा काही तरी योग्य निर्णय करावा जेणेकरून लोकांन मध्ये वाद होतील नाहीत
ज्या तालुक्यात ज्या दिवशी या योजनेसाठी मीटिंग बोलावली जाईल ते सर्वांना कला वे तेवा सर्व नागरिक हजर राहतील हे पाहावे करिता वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध करावी ही विनंती.
Best information sir
सामायिक क्षेत्र पण गुंठे वारी करून विभक्त केल पाहिजे म्हणजे आमच्या सारख्या अल्प भूधारक लोकांचा त्रास कमी होईल
सातबाऱ्यावर सामाईक क्षेत्र असेल तर जमीन मालकीचे वेगवेगळे डिजिटल कार्ड मिळणार का... कारण त्यांच्या जमिनीच्या वाटण्या झाल्या नाहीत अशा केसेस मध्ये काय होणार...🙏
अनेक वर्षापासून काही लोक गायरान जमिनी मध्ये राहत आहेत. त्यांच्या पण राहत्या घराची स्वामित्व कार्ड सरकारने द्यावीत असी सरकारला विनंती आहे
गावा शेजारील गावठाण व गावा शेजारील रस्ते यांच्या कायम हद्दी खूणा निश्चित करून पंक्या खूणा तयार कराव्या राष्ट्रीय माहामार्ग जवळील गावठाण कीमाण 6मिटर पर्यंत असावे रस्त्या जवळील गावठाणा वरील अतिक्रमण ऊठवण्यात यावे गावा जवळ रस्ते रूंद्द असावे कारण गावा जवळ जास्त वाहणे व लोकांचा वापर असतो
Very nice
ई प्रॉपर्टी कार्ड एकाच्या नावावर सातबारावर सहा जणांची नावे ही प्रॉपर्टी कार्ड कोणाच्या नावावर होणार आहे
योजना चांगली आहे.परंतु सामान्य माणसां पर्यंतच्या पोचू शकत नाही.लाभ पोहोचत नाही .100 रुपयाच्या बॉण्ड पेपर वर वारस नोंद होणार. परंतु किती शेतकऱ्यांच्या ₹100 मध्ये वारस नोंदी झाले आहेत.
650 rs ghetle property card sathi
सकाळ अग्रोवन ने शेतकऱ्यांचे 7/12 वरील महाराष्ट्र शासन मनिव राखीव वने असा शिक्का आहे. असे महसूल मंत्र्यांना कळवावे.
देवस्थान ची जमीन ईनमाची जामीन नावावर होइल का
Good plans
🎉🎉🎉
स्वामित्व योजना ही जनते पेक्षा सरकारला जास्त फायदेशीर ठरणार आहे. राज्यातील महसूल विभाग, खाती भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या दलदलीत खुपसली आहे ती संपुष्टात आणणे अशक्य आहे.
साहेब वर्धा मध्ये या योजनेचे अमल करण्यात यावी बहुजननगर सिंदी मेघे वार्ड नं 2 घर पॉपटी कार्ड या सारखा योजना मिळत नाही लाभ मिळाला पाहिजेन सर
👌👌
जि गावठाण महाराजा पसुं ईनाम आहेत ते गावंचा गावठाणबखल जागेच काय
Bhau application kuthe karaychi te tar sanga. Yojna chaan ahe.
कोठे अर्ज करावा लागतो ते सांगा सर मला
कर्ज माफी विषयी प्रश्न विचार त का नाही. हे सर्व विदेशी आन्न खातात.
गव्हर्नमेंट बँका कर्ज देणार का
♥️♥️♥️♥️
अशा योजना आहे. पण मालमत्तेचे मोज माप बरोबर झाले की नाही.ड्रोन द्वारे शंका आहे. कारण धुरे बंधारे. नाले असते. त्यामुळे क्षेत्र कसे काय मापले गेले आहेत. प्रश्न आहे.
दोन भावांची जमीन एका गटातून विभागणी झालेली आहे जर ती सेपरेट मोजून दिली जाईल का आणि कधी मोजणी सुरू होणार आहे
Setache swamitwa milnar ka?????
ग्राम पंचायत ला नोंद नाही तर काय करावे
Gunthewari nondhni chalu Kara sir ji
ज्या लोकांचा शासकीय जमिनीवर केवल ताबा अनेक वर्षां पासून आहे.त्यांना पण या योजनेचा लाभ मिळेल काय.
शेती साठी हि योजना लागू आहे का
गावठाना बाहेरील जमिनीचे
Satbarywer 2 yekar ani jmin jyast aahe tar Kay honar
Akola jilla kadhi milel card
100 varsh Jamin katoy pan satbara var nav dispatch aahet Kay karave
7/12 che kay
ही योजना फक्त गावातल्या घरांसाठी आहे की शेत जमिनीसाठी आहे
पहिला सिटी सर्विस चुकीचा झाला आहे त्याचे काय
माझी जमिन मला विहित करुन देत नाही . माझी जमिन माझ्या नावावर आहे
June ferfar madhe amache vadilache nav ahe pan satbara madhe amache vadilache nav nahi ahe konakade arj karayacha ani sarkaren June ferfar mag vave ani tyanche nav ferfar pahun satbara madhe nav takanyat yave yacha vichar sarkarne karayala pahije
Ho aanch pn tech aahe problem
Jay sree Ram jhi modhiji Ram Ram
69-70 varsha purvi chi jamin aahe pn document nhi ky karave lagel?
दादा देवस्थान जमिनीत घर असेल तर ते स्वतःला नावे मिळेल का
Properti card मधुन मला काय फायदा होईल का . माझी जमिन मला भेटेल का
Nahi sarkar hi yojna aanun sagle fayde band karnar rasan sudha band karnar
Aativrushti madat kadhi sir
सर आपल्या हक्का पैकी जमीन वेगळी करता येत नाही काय सह्या देण्यात आकार आहेत
कबजा प्रमाणे ताबा मिळेल का
Fakt ekach sanga gharache swamitwa milnar ka setache
घराचा
प्रॉपर्टी कार्डचे पैसे काऊन घेऊन राहिले?
Kahi पण करते हे सरकार बँकेत कर्ज पण मिळत नाही....
जमिन भेटेल का कमेंट करा सर उत्तर द्या
Ho
माझा जमीनवर अतिक्रमण केलं येच कसं 4 येकर वर जमीन माझा नावर आहे
शेत जमीन च पण आहे का स्वामित्व योजना
Ho
Malaavdal
Chanli yojna ahe
adhuri mahiti takta kashyal takta
माझ्या शेतात शेजार्याने पाटा भर जमीन बळकावली ती मिळेल का.
नाहि।पेचलि।नाहि
Mala maza setat jayal rasta nahi tahasil of rics khet nahi buldana jilha kisan aahe jalgaon jampd k rasta cha soy karavi tarch desh mahasasta. Hoel na tar kahi u nahi
tukadebil madil jamin Kami zali asalayas
MAZYAKADE JAMEEN AANI GHAR DONHI NAHI ! GARIB AAHE !
TARI KAY SUVIDHA LAABH HOILE AANI GHAR SWATHACHE HAKKACHE HOILE ?
TYAVISHAI MAHITI DYAVI PLEASE !
माझे तीन एकर जमीन दुसऱ्या भावबदाने कब्जा.केलाआहे तर ती मिळेल का. उत्तर मिळेलही अशी