माऊलींच्या पालखीचा अनुभव खूप चांगला आहे मागील वर्षी आम्ही आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली जगावेगळा असा अनुभव आहे समाजसेवक, प्रशासकीय यंत्रणा सर्वांचे चांगले सहकार्य असते, आनंद वाटतो. आम्ही श्री काळे महाराज, कानडी तालुका येवला जिल्हा नाशिक यांच्या दिंडी क्रमांक २४२ मध्ये होतो, संपूर्ण वातावरण विठ्ठल मय असते.
माऊलींच्या पालखीचा अनुभव खूप चांगला आहे
मागील वर्षी आम्ही आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली
जगावेगळा असा अनुभव आहे
समाजसेवक, प्रशासकीय यंत्रणा सर्वांचे चांगले सहकार्य असते, आनंद वाटतो.
आम्ही श्री काळे महाराज, कानडी तालुका येवला जिल्हा नाशिक यांच्या दिंडी क्रमांक २४२ मध्ये होतो, संपूर्ण वातावरण विठ्ठल मय असते.
Khup chan daji
👌🏻❤️❤️
Khup chan 🎉