अध्यक्षानी न्यायालयाने दिलेल्या सुचनेप्रमाणे निलंबनाची कार्यवाही यापूर्वी केली असती तर महाराष्ट्रावर आज ही वेळ आली नसती, अध्यक्ष वेळ काढुपणा करत आहे. गद्दारी वाढत चालली आहे. भारत देशाची संपूर्ण जगात बदनामी झाली आहे, ही कोणती लोकशाही भारतात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा कानूण काय फक्त जनतेसाठीच आहे का? राजकारणी हे कायदे मोडण्यासाठी व जनता कायद्याने मारण्यासाठी नेत्याना निवडून देते असे झाले आहे का? जनतेसाठी/सर्वसामान्य लोकांसाठी कायदा कुठेही दिसून येत नाही. किती बिकट अवस्था झाली आहे सर्वसामान्य लोकांची. अधिवेशन हे जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी व सोडविण्यासाठी नसून फक्त राजकारणासाठी आहे असे दिसते. प्रत्येक अधिवेशनाला फक्त आणि फक्त राजकारणी लोकांसाठी चर्चा असते, जनतेचे विषय महागाई, बेरोजगारी, महिलां वरिल अत्याचार, अतिप्रमाणात कर वसुली, टैक्स, ईत्या.जनतेवरील अधिभार कमी करणारी चर्चा कधी होतच नाही, कोणीच जनतेचा अधिभार कमी होण्यासाठी चर्चा का करत नाही विचार करावा सर्वानी. या उलट जनतेकडून ओरबाडून घेतलेले अतिकर, टैक्स या पैशाची कशी विल्हेवाट लावायची व आत्ता कोणता अधिभाराचा नियम करायचा याची चर्चा न करता जनतेला मूर्ख बनऊन अधिवेशनात गुपचूप कायदे नियम बनवले जातात व ते जनतेवर लादले जातात, अशी ही हुकुमशाही तील लोकशाही सुरु आहे. सामान्य माणसाची काय अवस्था झाली आहे.
अध्यक्षानी न्यायालयाने दिलेल्या सुचनेप्रमाणे निलंबनाची कार्यवाही यापूर्वी केली असती तर महाराष्ट्रावर आज ही वेळ आली नसती, अध्यक्ष वेळ काढुपणा करत आहे. गद्दारी वाढत चालली आहे. भारत देशाची संपूर्ण जगात बदनामी झाली आहे, ही कोणती लोकशाही भारतात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा कानूण काय फक्त जनतेसाठीच आहे का? राजकारणी हे कायदे मोडण्यासाठी व जनता कायद्याने मारण्यासाठी नेत्याना निवडून देते असे झाले आहे का? जनतेसाठी/सर्वसामान्य लोकांसाठी कायदा कुठेही दिसून येत नाही. किती बिकट अवस्था झाली आहे सर्वसामान्य लोकांची. अधिवेशन हे जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी व सोडविण्यासाठी नसून फक्त राजकारणासाठी आहे असे दिसते. प्रत्येक अधिवेशनाला फक्त आणि फक्त राजकारणी लोकांसाठी चर्चा असते, जनतेचे विषय महागाई, बेरोजगारी, महिलां वरिल अत्याचार, अतिप्रमाणात कर वसुली, टैक्स, ईत्या.जनतेवरील अधिभार कमी करणारी चर्चा कधी होतच नाही, कोणीच जनतेचा अधिभार कमी होण्यासाठी चर्चा का करत नाही विचार करावा सर्वानी. या उलट जनतेकडून ओरबाडून घेतलेले अतिकर, टैक्स या पैशाची कशी विल्हेवाट लावायची व आत्ता कोणता अधिभाराचा नियम करायचा याची चर्चा न करता जनतेला मूर्ख बनऊन अधिवेशनात गुपचूप कायदे नियम बनवले जातात व ते जनतेवर लादले जातात, अशी ही हुकुमशाही तील लोकशाही सुरु आहे. सामान्य माणसाची काय अवस्था झाली आहे.
धनंजय मुंडे नी करूणा मुंडे बरोबर विवाह बाह्य संबंध ठेवला पहिली पत्नी आसुन करूणाला मुल काढली एवढेच नाही करूणा च्या बहीनी बरोबर सेटिंग लावली अध्यक्ष महोदय याची आमदारकी घालवा अध्यक्ष महोदय
अध्यक्षानी न्यायालयाने दिलेल्या सुचनेप्रमाणे निलंबनाची कार्यवाही यापूर्वी केली असती तर महाराष्ट्रावर आज ही वेळ आली नसती, अध्यक्ष वेळ काढुपणा करत आहे. गद्दारी वाढत चालली आहे. भारत देशाची संपूर्ण जगात बदनामी झाली आहे, ही कोणती लोकशाही भारतात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा कानूण काय फक्त जनतेसाठीच आहे का? राजकारणी हे कायदे मोडण्यासाठी व जनता कायद्याने मारण्यासाठी नेत्याना निवडून देते असे झाले आहे का? जनतेसाठी/सर्वसामान्य लोकांसाठी कायदा कुठेही दिसून येत नाही. किती बिकट अवस्था झाली आहे सर्वसामान्य लोकांची. अधिवेशन हे जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी व सोडविण्यासाठी नसून फक्त राजकारणासाठी आहे असे दिसते. प्रत्येक अधिवेशनाला फक्त आणि फक्त राजकारणी लोकांसाठी चर्चा असते, जनतेचे विषय महागाई, बेरोजगारी, महिलां वरिल अत्याचार, अतिप्रमाणात कर वसुली, टैक्स, ईत्या.जनतेवरील अधिभार कमी करणारी चर्चा कधी होतच नाही, कोणीच जनतेचा अधिभार कमी होण्यासाठी चर्चा का करत नाही विचार करावा सर्वानी. या उलट जनतेकडून ओरबाडून घेतलेले अतिकर, टैक्स या पैशाची कशी विल्हेवाट लावायची व आत्ता कोणता अधिभाराचा नियम करायचा याची चर्चा न करता जनतेला मूर्ख बनऊन अधिवेशनात गुपचूप कायदे नियम बनवले जातात व ते जनतेवर लादले जातात, अशी ही हुकुमशाही तील लोकशाही सुरु आहे. सामान्य माणसाची काय अवस्था झाली आहे.
कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब आता नविन नवरी सारखें वाघु नका महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचेही कबुली दिली आणि फडणवीस व शिंदें मिळून तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचले पण आजपर्यंत ६०/ टक्के शेतकऱ्यांना अनुदान दिले जात नाही. आता पुन्हा तुम्हाला फडणवीस राजाने जाल्यात पकडले आहे.आणि तुम्हाला कृषी मंत्री पद दिले आहे.आता तरी मुंढे साहेब नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची तसदी घ्यावी.
मला वाटलं धनंजय मुंडे साहेब हे शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतील पण ते मागचं पुढं आत्ताच पुढ पण शेतकऱ्यांसाठी खतांचं कमीत कमी दर करा तुम्ही त्यांनी काय केलं आम्ही काय केलं हे नका सांगू शेतकऱ्यांच्या बाजूने त्रस्त आहे आणि खूप गरीब झालाय समजून घ्या थोडं तरी तुम्ही तरी समजा धनु भाऊ निर्णय घ्या धनु भाऊ कडून ही अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला नाही धनु भाऊंनी थोडं सुधारित होऊन शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे सत्यता असल्यासारखं कमी करून द्यावे बाजारभाव शेतकरी खूप त्रस्त आहे
हा सर्व पैसा खोक्यांन करिता वापरत असावेत. भाजप सोबत गेल्यावर मुंडे खोटे बोलण्यात माहीर झालेत. मागून वकिली करणे बंद करा. अध्यक्ष महोदय प्रश्न विचला तेवढेच उत्तर देण्यास सांगणे. जुण्या गोष्टी सांगून सामान्य जनतेची दिशाभूल करू नका.
धनु भाऊ तुम्ही सरकारच्या बाजूने गेल्यानंतर बदलून गेला शासन किमतीमध्ये दर वाढ करत आहे परंतु तुम्ही शासनाच्या बाजूने बोलायला लागला म्हणजे शेतकरी ला हवा देत सोडून दिले शेतकरी जरी मेला तरी तुम्हाला काही फरक नाही कृषिमंत्र्यांना
मुंडे साहेब तुमी खोटं कशाला सांगता सगळं खोटं आहे कारण काय भाव आहे आणि काय भाव सांगता तुमच सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करू शकत नाही दाखून देऊ वेळेला सगळ्या ना
पोटॅश 950 होता आता 1700 आहे
मी शेतकरी आहे आणि आमच्या शेतीमालाला भाव मिळत नाही आणि खताचे भाव दर वर्षी वाढतात आणि
Bjp वाले म्हणतात सरकार शेतकऱयांचे आहे
म्हनतात वागत नाहीत
अध्यक्षानी न्यायालयाने दिलेल्या सुचनेप्रमाणे निलंबनाची कार्यवाही यापूर्वी केली असती तर महाराष्ट्रावर आज ही वेळ आली नसती, अध्यक्ष वेळ काढुपणा करत आहे. गद्दारी वाढत चालली आहे. भारत देशाची संपूर्ण जगात बदनामी झाली आहे, ही कोणती लोकशाही भारतात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा कानूण काय फक्त जनतेसाठीच आहे का? राजकारणी हे कायदे मोडण्यासाठी व जनता कायद्याने मारण्यासाठी नेत्याना निवडून देते असे झाले आहे का? जनतेसाठी/सर्वसामान्य लोकांसाठी कायदा कुठेही दिसून येत नाही. किती बिकट अवस्था झाली आहे सर्वसामान्य लोकांची. अधिवेशन हे जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी व सोडविण्यासाठी नसून फक्त राजकारणासाठी आहे असे दिसते. प्रत्येक अधिवेशनाला फक्त आणि फक्त राजकारणी लोकांसाठी चर्चा असते, जनतेचे विषय महागाई, बेरोजगारी, महिलां वरिल अत्याचार, अतिप्रमाणात कर वसुली, टैक्स, ईत्या.जनतेवरील अधिभार कमी करणारी चर्चा कधी होतच नाही, कोणीच जनतेचा अधिभार कमी होण्यासाठी चर्चा का करत नाही विचार करावा सर्वानी. या उलट जनतेकडून ओरबाडून घेतलेले अतिकर, टैक्स या पैशाची कशी विल्हेवाट लावायची व आत्ता कोणता अधिभाराचा नियम करायचा याची चर्चा न करता जनतेला मूर्ख बनऊन अधिवेशनात गुपचूप कायदे नियम बनवले जातात व ते जनतेवर लादले जातात, अशी ही हुकुमशाही तील लोकशाही सुरु आहे. सामान्य माणसाची काय अवस्था झाली आहे.
शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रश्नाचे गांभीर्य नाही, असं आशिष शेलार यांच्या वागण्यातून दिसत आहे.
अध्यक्षानी न्यायालयाने दिलेल्या सुचनेप्रमाणे निलंबनाची कार्यवाही यापूर्वी केली असती तर महाराष्ट्रावर आज ही वेळ आली नसती, अध्यक्ष वेळ काढुपणा करत आहे. गद्दारी वाढत चालली आहे. भारत देशाची संपूर्ण जगात बदनामी झाली आहे, ही कोणती लोकशाही भारतात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा कानूण काय फक्त जनतेसाठीच आहे का? राजकारणी हे कायदे मोडण्यासाठी व जनता कायद्याने मारण्यासाठी नेत्याना निवडून देते असे झाले आहे का? जनतेसाठी/सर्वसामान्य लोकांसाठी कायदा कुठेही दिसून येत नाही. किती बिकट अवस्था झाली आहे सर्वसामान्य लोकांची. अधिवेशन हे जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी व सोडविण्यासाठी नसून फक्त राजकारणासाठी आहे असे दिसते. प्रत्येक अधिवेशनाला फक्त आणि फक्त राजकारणी लोकांसाठी चर्चा असते, जनतेचे विषय महागाई, बेरोजगारी, महिलां वरिल अत्याचार, अतिप्रमाणात कर वसुली, टैक्स, ईत्या.जनतेवरील अधिभार कमी करणारी चर्चा कधी होतच नाही, कोणीच जनतेचा अधिभार कमी होण्यासाठी चर्चा का करत नाही विचार करावा सर्वानी. या उलट जनतेकडून ओरबाडून घेतलेले अतिकर, टैक्स या पैशाची कशी विल्हेवाट लावायची व आत्ता कोणता अधिभाराचा नियम करायचा याची चर्चा न करता जनतेला मूर्ख बनऊन अधिवेशनात गुपचूप कायदे नियम बनवले जातात व ते जनतेवर लादले जातात, अशी ही हुकुमशाही तील लोकशाही सुरु आहे. सामान्य माणसाची काय अवस्था झाली आहे.
बरोबर बोलत आहात. विजय साहेब
युरिया मिळतच नाही
धन्या मुंडे एक नंबरचा बोल घेवडा कृषीमंत्री हा शेतीअभ्यासक असला पाहिजे याला काय कळंत शायनिंग वारी महाग झाला
कशावरून रे बाळू
Gap re kelya tula kay kaltay🍌
जरा नीट बोलत जा
एकदम बरोबर बाकीच्या मादरचोदाना मुंडे वर आरोप केला तर त्यांना का राग आला तो मुंडे तुमच्या आईचा ठोक्या आहे काय भडव्यानो शेतकऱ्याचे हाल पहा जरा
तु फक्त मासे धरायचे काम कर रे
धन्या नाही तो
Dm & धनंजय मुंडे @ बाँस
तुझ्यासारेख दावणीला बाधतोत आम्ही
बोलताना जर विचार करून बोलत जा
मुंडे साहेब उन्हाळी अधिवेशनात तुम्ही भाजप च्या विरोधात काय आणि कसं बोलतं होता आणि आता काय बोलतात हे दुर्लक्षित करून चालणार नाही 100%
सगळे भाव माहिती आहे आमदार विस टक्के कमी झाले यांचे काय
मागच कशाला सांगता साहेब खताच्या किमती 20% कमी झाल्या त्याचं काय झाले
आता देशात फक्त काँग्रेस हाच पर्याय आहे🙏🙏
धनंजय मुंडे नी करूणा मुंडे बरोबर विवाह बाह्य संबंध ठेवला पहिली पत्नी आसुन करूणाला मुल काढली एवढेच नाही करूणा च्या बहीनी बरोबर सेटिंग लावली अध्यक्ष महोदय याची आमदारकी घालवा अध्यक्ष महोदय
दनुभाऊ मोठा आवाज म्हणजे आपण हुशार मुळीच नाही अभ्यास करून बोलाव नक्की काय ते
आशिश सेलाराला जरा सतेचा माज आलाय ताचा वागनात दिसतय
विरोधी पक्षाला सुद्धा शेतकऱ्याचे भलं करायचं सत्ताधारी पक्षाला सुद्धा शेतकऱ्याचे भलं करायचं यांना काही विरोध पाकिस्तानचा आहे
अध्यक्षानी न्यायालयाने दिलेल्या सुचनेप्रमाणे निलंबनाची कार्यवाही यापूर्वी केली असती तर महाराष्ट्रावर आज ही वेळ आली नसती, अध्यक्ष वेळ काढुपणा करत आहे. गद्दारी वाढत चालली आहे. भारत देशाची संपूर्ण जगात बदनामी झाली आहे, ही कोणती लोकशाही भारतात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा कानूण काय फक्त जनतेसाठीच आहे का? राजकारणी हे कायदे मोडण्यासाठी व जनता कायद्याने मारण्यासाठी नेत्याना निवडून देते असे झाले आहे का? जनतेसाठी/सर्वसामान्य लोकांसाठी कायदा कुठेही दिसून येत नाही. किती बिकट अवस्था झाली आहे सर्वसामान्य लोकांची. अधिवेशन हे जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी व सोडविण्यासाठी नसून फक्त राजकारणासाठी आहे असे दिसते. प्रत्येक अधिवेशनाला फक्त आणि फक्त राजकारणी लोकांसाठी चर्चा असते, जनतेचे विषय महागाई, बेरोजगारी, महिलां वरिल अत्याचार, अतिप्रमाणात कर वसुली, टैक्स, ईत्या.जनतेवरील अधिभार कमी करणारी चर्चा कधी होतच नाही, कोणीच जनतेचा अधिभार कमी होण्यासाठी चर्चा का करत नाही विचार करावा सर्वानी. या उलट जनतेकडून ओरबाडून घेतलेले अतिकर, टैक्स या पैशाची कशी विल्हेवाट लावायची व आत्ता कोणता अधिभाराचा नियम करायचा याची चर्चा न करता जनतेला मूर्ख बनऊन अधिवेशनात गुपचूप कायदे नियम बनवले जातात व ते जनतेवर लादले जातात, अशी ही हुकुमशाही तील लोकशाही सुरु आहे. सामान्य माणसाची काय अवस्था झाली आहे.
मंत्री उत्तर देत असताना शेलार च मध्ये काय काम आहे बोलायचं
कृषी मंत्री हा b,a, c, एग्री असला पाहिजे यांना एन पी के, काय, हे कळत नाही
धनंजय मुंडे पूर्ण पणे खोटी माहिती देतात, १५ दिवसापूर्वी एक आणि आता एक बोलतात, हे शेतकरी ओळखून आहेत, लक्षात राहू द्या
त्यांच्या माघे बसलेले “बघा”
माघ बसून शेलार कशी चेष्टा करतोय शेतकऱ्यांची
कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब आता नविन नवरी सारखें वाघु नका महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचेही कबुली दिली आणि फडणवीस व शिंदें मिळून तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचले पण आजपर्यंत ६०/ टक्के शेतकऱ्यांना अनुदान दिले जात नाही. आता पुन्हा तुम्हाला फडणवीस राजाने जाल्यात पकडले आहे.आणि तुम्हाला कृषी मंत्री पद दिले आहे.आता तरी मुंढे साहेब नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची तसदी घ्यावी.
मुंडे तूम्ही शेतकऱ्यांचे मंत्री आहेत ,तूम्ही घुमजाव करून उत्तर देऊन स्पष्टीकरण सांगू नका, तूमी बोलण्यात फार पारंगत आहात योग्य निर्णय घ्या
18.46.00.......1800rs 50kg bag आहे
मला वाटलं धनंजय मुंडे साहेब हे शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतील पण ते मागचं पुढं आत्ताच पुढ पण शेतकऱ्यांसाठी खतांचं कमीत कमी दर करा तुम्ही त्यांनी काय केलं आम्ही काय केलं हे नका सांगू शेतकऱ्यांच्या बाजूने त्रस्त आहे आणि खूप गरीब झालाय समजून घ्या थोडं तरी तुम्ही तरी समजा धनु भाऊ निर्णय घ्या धनु भाऊ कडून ही अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला नाही धनु भाऊंनी थोडं सुधारित होऊन शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे सत्यता असल्यासारखं कमी करून द्यावे बाजारभाव शेतकरी खूप त्रस्त आहे
अगदी बरोबर.बोललात.सर.आणि.50.किलोची.गोणी.40.किलोवर.आल्याय.
Sagle chutya bnvtata
फवारणीचे औषधी चे रेट दुप्पट पणे वाढले आहे सरकारने याच्यावर काहीतरी कारवाई शेतकरी जगू देता का नाही
आर् देवा... हेला खतांची माहिती नाही.. हो वेगळ्याच विषयात यक्सपर्ट हाय.
अरे बाबांनो तुम्हा सर्वांना शेतकऱ्यांच भलं करायच न मग तुम्हाला "पाकिस्तान" नी अडवलं कि "युगंडा" नी 😂😂😂
कपाशीचे भाव वाढले नाही
मुंडे साहेब किती खोटं बोलणार आपण शेतकरी आहेत का?
It's right question
धन्या काय होतास तू काय झालास तू 😂😂😂
अहो धनु भाऊ वाड्डेटिवारांच म्हणन आहे की २०२२ च्या तुलनेत आता खतांच्या किमती २० टक्यांनी कमी करा एवढी तरी 'करूणा' करा ना तुम्ही शेतकऱ्यांवर
D A p 2013 मध्ये 450 रुपये मिळत होता आता 1350
मुंडे साहेब 2014/चा पहीले सांगा ना तीन दीवसाच कशाला सागंता
या शेलार ला काय रतळ कळतय, मध्ये मध्ये बोलतो.
Great vadettiwar Saheb
शेलार ला काय घंटा कळतंय सिटी मध्ये राहून!! सर्वजण राजकारण करत आहेत फक्त, शेतकऱयांची कोणाला काहीच पडलेली नाही 😮
बरोबर बोलत आहे वडेट्टीवार साहेब
कृषी मंत्री पाहिले शेतात जाऊन पहा maje समजेल शेती काय आहे तर
शेलारजी,तुम्ही शहरी भागात राहता तुम्हाला या बद्दल काय कळतंय😂😂
अंगदी बरोबर बोले
Right bhau
बरोबर
शेलार छीचोर माणूस
खोटी माहिती देत राहते 2013 चे दर कमी होते 3 पट्ट शेत खताचे भाव वाढले
14 35 14 एक हात 1550 ला भेटत आहे कृषी मंत्र्यांनी खोटं बोलू नये
वासे फिरले😂😂
कांग्रेस त्याकाळात कापुस भावजासतहोता
Vdavntivar साहेब
बरोबर आहे वडेट्टीवार साहेब
Brober ahe adettivar saheb
हा सर्व पैसा खोक्यांन करिता वापरत असावेत. भाजप सोबत गेल्यावर मुंडे खोटे बोलण्यात माहीर झालेत. मागून वकिली करणे बंद करा. अध्यक्ष महोदय प्रश्न विचला तेवढेच उत्तर देण्यास सांगणे. जुण्या गोष्टी सांगून सामान्य जनतेची दिशाभूल करू नका.
बरोबर सांगताहेत विजय 12 घंटी वारसा
💯 correct amdar saheb
ही सगळी माहीती खोटी सांगत आहे मुढे साहेब
Verry verry nice lave you
मुंडे साहेब शेतकऱ्यांचे विचार करा थोडा मंत्रालयात मंत्रालयात बसून शेतकऱ्याचे प्रश्न खताचे दर कमी करा
अहो वट्ट वीर साहेबांनी खताच्या किमती 20 टक्क्यांनी कमी झाल्या असा प्रश्न विचारला आहे किमती कमी केल्या का असा प्रश्न आहे त्यांचा
धनुभाऊ तुम्ही भाषा बदली राव
6:44
माझ्या मते,
ह्यांना कोणत्या गोणीत खताचे किती वजन आहे हे सुद्धा माहीत नाही.प्रत्येक खात्याचा मंत्री हा त्या विभागाचा post graduate असावा...
वडेट्टीवार साहेब ग्रेट
धनु भाऊ घरी जा हो😂😂😂
खताच्या किंमती अजिबात कमी झाल्या नाहीत.ही वस्तुस्थिती आहे.
बोगस कोण आहे किरीट सोमय्या शेलार यांना विचारा
विजय महाराज बरोबर आहे
खरी कंडीशन आहे हे साहेब पण मंत्र्यांना याच काही घेन देन नाही
Mop 60 ky ahe
धनु भाऊ तुम्ही सरकारच्या बाजूने गेल्यानंतर बदलून गेला शासन किमतीमध्ये दर वाढ करत आहे परंतु तुम्ही शासनाच्या बाजूने बोलायला लागला म्हणजे शेतकरी ला हवा देत सोडून दिले शेतकरी जरी मेला तरी तुम्हाला काही फरक नाही कृषिमंत्र्यांना
फिल्म संडक महाराणी हात हभाव
बरोबर
पावती 850रु चीच दिली
शेतकरी हिताय निर्णय घ्या
कापूस बैग,1500लाविकीकेली
धनुभाउ सगळीकडे दोन दोन ठेवतात, पक्ष २ अजित दादा शरद पवार, अणू रेणू, मंत्रिपद भाजप राष्ट्वादी
आशिष शेलार,,,काय लावले आहेस,,बघा,बघा...तुला काय कळते शेतीतले
दुकानदार शेतकऱ्यांना औरीजीनल पावती देत नाहीत .त्याबद्दलही बोलले पाहीजे
मंत्री महाराज बारीक पोत्यशची 50 किलोची बॅग किती किंमत आहे
भावा.50.किलोची.आता.सपनात.40.किलोवर.आल्याय.तीच.पिसवी.
❤
काय खेळ मांडला आहे अडाणी लोकांनी
अरे धनंजय मुंडे शेतकऱ्याची
Dhanya majlay to
, हॅलो अध्यक्ष साहेब शेलार कुत्रा शेलार कुत्रा आवरा
शेलार गुजरात मधून कधी अलात
बोगस बियाणे कोन पुरवणे ते बंघा कारवाई करा
धनंजय मुंडे तुम्ही पडणार 24 ला
मुंडे या नावाची इज्जत घालवतो आहे हा माणूस
अध्यक्ष महाराज😊😊😊😊😊
सरकार नुसतं बोलताय पण शेत तळी कागद कुणालाच मिळत नाही
धनुभाऊ राजीनामा देणार का खत किमती वाढतात लगेच काय शेतकरी बाँगला करून टाकता तुम्हा7नक्की gri बसू
मुंडे म्हणजे..... लंपट माणूस....
याच्या नावाने करूणा रडत होती...
याला मतं देणारी वेडी असेल......?
साहेब सर्व खतांचे दर ५०० ते १००० रुपये वर यायला पाहिजे तेव्हा शेतकरी समाधानी होतील आणि हे आवश्यक आहे साहेब तरच शेतकरी टिकेल
Only congress ❤
फुटक्या नो तुमाला लाज आहे का
मुंडे साहेब तुमी खोटं कशाला सांगता सगळं खोटं आहे कारण काय भाव आहे आणि काय भाव सांगता तुमच सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करू शकत नाही दाखून देऊ वेळेला सगळ्या ना
मुडे लाज ठेव खताचे दर कमी कर
Bgha,,, bgha,, ,,😮😮😮 shelar sahebanna nit bghaaaaaaaa....😮
Ek number majlel sarkar aahe हे
शेलार पण ncp मधी आहे 😂😂😂😂
शेलार बघा बघा बघा शहरात राहून काय बघा बघा नुसते
हे चुना गरीब लोकांना च नाही हे चुना सगलेयाना लावत आहेत स्वतःची तिजोरी bahrnaar
हे आता आले म्हणून बीजेपी
😂karuna