महाराष्ट्र, गुजराथ असे म्हणायलाही नको मोदीजी नी कधी असे म्हंटले नाही फडणवीस ,गडकरिही गुजराथ महाराष्ट्र असे म्हणत नाही बिचारा राहुलजी पण असे गुजराथ उत्तर प्रदेश म्हणत नाही महाराष्ट्राचे नेते असे बोलून देश पातळीवर sucvess कसे होतील
भाजप =गुजराती ,असे समिकरण देशपातळीवर निर्माण झाले आहे तेंव्हा मराठी माणसांनी भाजप ला मत देण्याआधी दहा वेळा विचार करावा कारण परप्रांतीयांच्या जीवावर निवडून येणारे भाजप उमेदवार मराठी माणसाच्या हितासाठी कधीही उभे राहणार नाहीत.
किती तरी मराठी लोक गुजरात मध्ये आहेत,अगदी माझ्या घरातील चुलते ,गेली 50 वर्षे आहेत कंपनी आहे स्वतःची ,तिकडे असले काहीही नाही,गुजराती कामगार आहेत,पण कसलीही ओरड नाही,गुजरात सरकार उद्योगांना सवलती देते,त्यामुळे उद्योग तिकडे जातात
अनयजी तुम्हाला सांगतो ह्या वेळेस विधान सभा निवडणूकीत आदुबाळाची दमछाक होणार हे नक्कीच आहे. एखादवेळेस मतदारसंघात बदल करावा लागेल. ज्या मतदारसंघात मुस्लिम संख्या जास्त असेल तोच मतदारसंघ आदुबाळासाठी परवडेबल असेल. धन्यवाद. विश्लेषण छान होत.
कुठलीही जबाबदारी न घेता भाषण आणि आदेश देण्यात सगळेच ठाकरे एकदम पटाईत. उद्धवने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली आणि "झाकली मूठ सव्वा लाखाची" उघड केली. म्हणजेच आपल्या अकार्यक्षमतेची ओळख करून दिली.
महाराष्ट्रातील करोनाकाळातील लोंढे उपकारांच्या पर्वतांच्या खाली चिरडले जायच्या भीतीने पायी उत्तरीय राज्यांकडे चालायला लागलेले. अजूनही त्या खिचडीचा सुगंध दरवळत आहे....😳 इकडे वाघांनी खाकी अर्धी चड्डी घालून धारावी पॅटर्न चालवून असेच लोकांचे जीव वाचवले हे बरखा दत्त ताईच्या विडिओवर बघायला मिळालं. सुशांतपणें मानवतेची दिशा देणारा साधूवृत्तीचा महाराष्ट्र तेव्हां जगाने पाहिला. 😥
@@kavirajgaikwad2212...भावा..udhav ठाकरेने काय केले करोना आजार उपचारासाठी. Vaccine तरआदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यानी उपलब्ध करून दिली... त्यात Udhav ठाकरेंचे कोणते योगदान आहे. काहीही म्हणायचे...😅😅😅
गुजरात ची बस का वापरली याचे कारण अनिल थत्तेंनी सांगितले ते असे की या बसमध्ये टाॅयलेटची सोय होती ती बेस्ट च्या बसमधे नाही. खेळाडू बराच काळ बसमधे अडकून पडले तर त्यांची गैरसोय होऊ नये ही त्यामागे भावना होती.
खरे आहे, शिंदे यांनी जर 2019 मध्येच ठाकरे यांच्या विरोधात पाऊल उचलले असते तर ते आत्ता पेक्षा जास्त महाराष्ट्रातील जनते मधील मनात कायम घर करून राहिले असते. आणि महाराष्ट्रात आजच्या इतकी बिकट परिस्थिती झाली नसती.
द्रौपदीची वस्त्रे जशी दुर्योधनाने फेडली तशी मुस्लिम पप्पूने बहुसंख्य हिन्दू असलेल्या संसदेत हिंदुधर्माची वस्त्रे फेडून विटंबना केली. जे स्वतःला हिन्दू म्हणवतात ते हत्यारे, हिंसक असतात. त्याआधीही छेड काढली होती की "श्रीराम काल्पनिक आहे, कौन है भारत माता, जो हिन्दू मंदिर जाते है, लडकी छेडते है". विधान सभेला हिंदूंनी हातात बांगड्या भरून इंडी ठगबंधनला मते न देता हिंदुराष्ट्र मजबुतीसाठी कट्टर हिंदूंची ताकद दाखवून द्या.
इतर वेळेला मराठी - गुजराथी असा वाद पेटविणारे उ . बा. ठा. पक्षाचे नेते फायदा असेल किंवा आपल्या अंगाशी येत असेल तर गुजराथी मंडळींना जवळ करतात. मुंबई महानगर पालिकेतील गुजराथी कंत्राटदार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
राहुल गांधी यांनी गुजरात मध्ये भाषणात म्हणाले की हमने राम जन्मभूमी आंदोलन को हरा दिया. भाजप मात्र ह्यावर गप्प आहे. त्यांना राम जन्मभूमी आंदोलन आणि आंदोलकांचा केलेला अपमान वाटला नाही.
द्रौपदीची वस्त्रे जशी दुर्योधनाने फेडली तशी मुस्लिम पप्पूने बहुसंख्य हिन्दू असलेल्या संसदेत हिंदुधर्माची वस्त्रे फेडून विटंबना केली. जे स्वतःला हिन्दू म्हणवतात ते हत्यारे, हिंसक असतात. त्याआधीही छेड काढली होती की "श्रीराम काल्पनिक आहे, कौन है भारत माता, जो हिन्दू मंदिर जाते है, लडकी छेडते है". विधान सभेला हिंदूंनी हातात बांगड्या भरून इंडी ठगबंधनला मते न देता हिंदुराष्ट्र मजबुतीसाठी कट्टर हिंदूंची ताकद दाखवून द्या...
अनय आपण यांस कशाला मोठेपण देत आहात. असेच उध्दव व शरद पवार यांच्यावर लोकांच्याच निवडणूक अगोदर टिका करत. आपले बि जे पी नी 10 वर्षांत विकास कार्यक्रम कुठे व कधी .कोण कोणत्या शहरात कार्यक्रम केलय हेच लोकांच्याच प्रचार करा .जय हिंद
आउठा ला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कळेलच घोडा मैदान जवळ आहे हिंमत असेल तर वरळी मधून निवडणुकीत उभा राहा वाटच बघूया मतदार बंधू भगिनींनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत विचार करून मतदान करावे 🙏😊हि विनंती जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
मनसे उभी राहिली ऊबाठा सेना उभी राहिली तर भाजपाने पण मराठी उमेदवार द्यावा ना कशाला परप्रांतीय उमेदवार.जर भाजपाने असे काही केले तर ऊबाठाचा उमेदवार निवडून येणार.कारण उबाठाने अगोदरच मनसे विरुद्ध नरेटीव सेट केले आहे ते अजून मनसे ब्रेक करू शकली नाही.
आमच्या शिवडीत सुध्दा लोकसभेत अरविंद सावंत यांना फक्तं 16900 चा लीड मिळाला . 2014 आणि 2019 मध्ये विधानसभेत अजय चौधरी यांचा लीड 38000-40000 च्या आसपास असायचा.
Sunil Shinde sarkhya lokanchi kame karnarya netya la bajula karun Penguin sathi safe jaga shodhtana, hya veli Penguin ne Worli madhe kay kam kele hyacha j Marathi lokana jab dyava lagel.
काही वर्षांपूर्वी जिलेबी फाफडा #$@$@% भाई आपडा हि टॅगलाईन होती. आणखीन एक बहुतेक ह्याच मतदारसंघात एका टेरेस वरील रेस्टो बार मधील आग प्रकरण झाले होते. सुशांत दिशा सर्व गोष्टीं जनतेच्या विस्मरणात जातात . यात फायदा नेत्यांचा.
As happened in Pune case, we are more bothered about political angles to the issue, rather than concern for the loss of the loved ones for the bereaved family and serious issue of how to tackle this menace of kid driving. Gadkari must fix this issue immediately at the national level and make required changes in the law. If someone can commit a crime, then the age is immaterial.
वरची मधील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे तयार बरोबर दिशा सानिया आणि सुशांत सिंह रजपूत यांच्या मारेकरीलाही जेलमधे डांबलेपाहिजे मग आरोपी कोणही ठाकरे असोत गुन्हेगाराला शिक्षा झालीचपाहिजे
मुंबई महाराष्ट्र मध्ये आहे ते केवळ शिवसेना शिवसैनिक ठाकरे परिवार ची दादागिरी आहे म्हणून नाही तर भाजप वाल्यांनी कधीच विकून टाकले असती? जशा नेहरूंच्या काळातील कंपन्या विकल्या त्याप्रमाणे
मोदी शहा आणि गुजरात च्या चरणीं लोटांगण घातलेल्या संघोट्या महाराष्ट्र द्रोह्यानी आम्हाला अकला शिकवू नयेत आमची निष्ठा महाराष्ट्र च भल करेल त्यावर आहे भाजप महाराष्ट्र साठी काय केलेल आहे? जरा आठवून सांगा? एक तरी आंदोलन भाजप च्या नावाने आहे का मराठी माणसाचे साठी?
लालकृष्ण अडवानी यांचे निधन झाल्यानंतर मराठी व हिंदी मिडीयात चॅनेलवर बातमी दिलेय असे किती आहेत. पहा आणि हेच मिडीयात मोदींनी त्यानाच बाजूलाच सारले असे शकंनाद करत होतेच ना .
गुजरात्यांकडे जाऊन शाही पाहुणचार झोडायला आनंदाने नाचत जाणारे , स्वतःच्या फायद्यासाठी गुजराती-मराठी अशी तेढ निर्माण करायला जराही मागे-पुढे बघत नाहीत .
जय श्री राम 🌹💐🙏
महाराष्ट्र, गुजराथ असे म्हणायलाही नको मोदीजी नी कधी असे म्हंटले नाही फडणवीस ,गडकरिही गुजराथ महाराष्ट्र असे म्हणत नाही बिचारा राहुलजी पण असे गुजराथ उत्तर प्रदेश म्हणत नाही महाराष्ट्राचे नेते असे बोलून देश पातळीवर sucvess कसे होतील
Mazyakade देन्यासाठी kahi नाही
फक्त मि खावू शकतो 😂
भाजप =गुजराती ,असे समिकरण देशपातळीवर निर्माण झाले आहे तेंव्हा मराठी माणसांनी भाजप ला मत देण्याआधी दहा वेळा विचार करावा कारण परप्रांतीयांच्या जीवावर निवडून येणारे भाजप उमेदवार मराठी माणसाच्या हितासाठी कधीही उभे राहणार नाहीत.
अरे वाह नवाज शरीफला केक भरवणारे मोदी चालतात पण एखाद्याच्या लग्नाला हजर राहुन नाचणारे तेजस ठाकरे चुकीचे वाटतात
किती तरी मराठी लोक गुजरात मध्ये आहेत,अगदी माझ्या घरातील चुलते ,गेली 50 वर्षे आहेत कंपनी आहे स्वतःची ,तिकडे असले काहीही नाही,गुजराती कामगार आहेत,पण कसलीही ओरड नाही,गुजरात सरकार उद्योगांना सवलती देते,त्यामुळे उद्योग तिकडे जातात
Ppppppppppppgp
Ppppppppppppgp
तोत्रा 😅
😅😅😅
महाराष्ट्र मध्ये गुजरात च्या अगोदरच उद्योग धंदे आहेत केवळ मोदी शहा आल्यावर गुजराती चाटू पणा चालू केले आहे
शरद पवार सत्तेवर आल्यावर जरांगे चुपचाप बसून राहील मग मराठे काय करणार आहेत
काका पवार यांना सत्ता च पाहिजे जरांगे मार्फत हेलपुन राहीले नाही
काका पवार मुख्यमंत्री बनले आणि
जरांगे वर डोळे वटारले कि जरांगे शांत पडेल 😅
काकांनी वाट लावली कसे कळत नाही
जरांगे हा शरद पवार द्वारे नाचवला जाणारा बोलका बाहुला आहे.
जरांगे लवांडे होऊ नयेत हिच अपेक्षा
एकदम बरोबर. काँग्रेस सत्तेत होते तर त्यांच्या तोंडात गुळणी होती. आता त्यांना मोदीजी ची घोडदोड पाहिली जात नाही.
अनयजी तुम्हाला सांगतो ह्या वेळेस विधान सभा निवडणूकीत आदुबाळाची दमछाक होणार हे नक्कीच आहे. एखादवेळेस मतदारसंघात बदल करावा लागेल. ज्या मतदारसंघात मुस्लिम संख्या जास्त असेल तोच मतदारसंघ आदुबाळासाठी परवडेबल असेल. धन्यवाद. विश्लेषण छान होत.
मालेगाव, भिवंडी इ.
शिवडी मतदार केंद्र😅😅
दमछाक न करता त्याला पाडून टाका विधान सभेच्या निवडणुकीत.
बरोबर... आदूबाळ या वेळेला मतदारसंघ बदलेल...
@@bapuraomahajan3608 बाॅलिवूड मतदार संघ असेल तर तो चालेल.
आदित्य ठाकरे हे विधान परिषद वर निवडणूक लढवतील, वरळी मधून शक्यता कमी वाटते.
भिंडी बजार मधून लडू शकतो
अगदी बरोबर
आताची ठाकरे सेना ही एकदम कमजोर झाली आहे काही दम उरला नाही
गुजरात्यांना घाबरत आहेत आणि मराठी मतदार हे बावळट आहेतच त्यांच्या बायका जातायेत गुजरात्यांकडे भांडी घासायला
कुठलीही जबाबदारी न घेता भाषण आणि आदेश देण्यात सगळेच ठाकरे एकदम पटाईत. उद्धवने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली आणि "झाकली मूठ सव्वा लाखाची" उघड केली. म्हणजेच आपल्या अकार्यक्षमतेची ओळख करून दिली.
करोना काळात तु जगलास हेच नशिब समज .ठाकरेंचे उपकार तुझ्यावर
@@kavirajgaikwad2212भ़मातून बाहेर ये
महाराष्ट्रातील करोनाकाळातील लोंढे उपकारांच्या पर्वतांच्या खाली चिरडले जायच्या भीतीने पायी उत्तरीय राज्यांकडे चालायला लागलेले. अजूनही त्या खिचडीचा सुगंध दरवळत आहे....😳
इकडे वाघांनी खाकी अर्धी चड्डी घालून धारावी पॅटर्न चालवून असेच लोकांचे जीव वाचवले हे बरखा दत्त ताईच्या विडिओवर बघायला मिळालं. सुशांतपणें मानवतेची दिशा देणारा साधूवृत्तीचा महाराष्ट्र तेव्हां जगाने पाहिला.
😥
ठाकरेंने काय केले घरी बसुन.
@@kavirajgaikwad2212...भावा..udhav ठाकरेने काय केले करोना आजार उपचारासाठी. Vaccine तरआदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यानी उपलब्ध करून दिली...
त्यात Udhav ठाकरेंचे कोणते योगदान आहे.
काहीही म्हणायचे...😅😅😅
गुजरात ची बस का वापरली याचे कारण अनिल थत्तेंनी सांगितले ते असे की या बसमध्ये टाॅयलेटची सोय होती ती बेस्ट च्या बसमधे नाही. खेळाडू बराच काळ बसमधे अडकून पडले तर त्यांची गैरसोय होऊ नये ही त्यामागे भावना होती.
फक्त दोषारोप करणे.
आदाचीत हे असे असेल तर ते सयुक्तिक वाटत आहे.
अडचीत के ऐवजी कदाचित असे वाचावे.
अनिल तेथे हा शिवसेनेचा (शिंदें)बोलका पोपट आहेचा@@vibhawarke3481
एकनाथ शिंदे व४० आमदार घेऊन सुरतला आधीच पळून गेले असते तर संज्या चा भोंगा वाजला होता 🥺
खासदार झालाच नसता
खरे आहे, शिंदे यांनी जर 2019 मध्येच ठाकरे यांच्या विरोधात पाऊल उचलले असते तर ते आत्ता पेक्षा जास्त महाराष्ट्रातील जनते मधील मनात कायम घर करून राहिले असते. आणि महाराष्ट्रात आजच्या इतकी बिकट परिस्थिती झाली नसती.
तसे नसते ते
पक्ष प्रमुख चा आदेश मlनावा लागतो पण
छोटा पप्पू आपल्या पेक्षा मोठ्या नेत्याना पण, हे अlपले नोकर आहेत असे समजू लागला
द्रौपदीची वस्त्रे जशी दुर्योधनाने फेडली तशी मुस्लिम पप्पूने बहुसंख्य हिन्दू असलेल्या संसदेत हिंदुधर्माची वस्त्रे फेडून विटंबना केली. जे स्वतःला हिन्दू म्हणवतात ते हत्यारे, हिंसक असतात. त्याआधीही छेड काढली होती की "श्रीराम काल्पनिक आहे, कौन है भारत माता, जो हिन्दू मंदिर जाते है, लडकी छेडते है". विधान सभेला हिंदूंनी हातात बांगड्या भरून इंडी ठगबंधनला मते न देता हिंदुराष्ट्र मजबुतीसाठी कट्टर हिंदूंची ताकद दाखवून द्या.
इतर वेळेला मराठी - गुजराथी असा वाद पेटविणारे उ . बा. ठा. पक्षाचे नेते फायदा असेल किंवा आपल्या अंगाशी येत असेल तर गुजराथी मंडळींना जवळ करतात. मुंबई महानगर पालिकेतील गुजराथी कंत्राटदार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
गुजरातच्या लग्नात चेंदायला ( खान्देशात खाण्याला चेंदणे म्हणतात) नाचायला आनंदाने जातात एरवी रोज ठणाणा चालू असतो
स्वार्थी स्वभाव ,हावरा स्वभाव कुठतेही दिसतोच.
आदित्य ठाकरे निवडणूक च लढवणार नाही 😂😂😂 आणि बोलेल असलं मर्द तर दाखवा मला पाडून
😂😂
जो आधीच पडलेला आहे त्याला आणखी पडायचे म्हणजे विनोद म्हणायचा.
यावेळी penguin 🐧 पडणार कुठूनही उभा राहिला तरी 😂😂
पाडावा लागेल.
ही बहुधा मोदीची garanti असावी!😂
जरांगे च्या पाठीमागे इतकी मोठी गर्दी पण कोर्टामध्ये यांची सगळ्यांची हवा निघून जाणारे
पन मराठे भाजप ला मतदान करनार नाही तर,😂
लोकसभेत भाजप ची दानादान उडाली 😅
@@satishrekhiफार मोठी चूक करणार भाजप ला मतदान केले नाही तर
@@satishrekhipan tyat marathyancha Kai fayda? Kaka aarakshan deto ka tumhala? Swapna paha😂
@@satishrekhi me congress ani ncp katwe party la melo tari vote nahi karnar....
@@pritic7456 he lok asech marnar... ani maharashtra chi vaat lavnar
स्वार्थ, मतलब, हेतू एवढेच उद्दिष्ट असणारे रंग बदलणारे एक से बढकर एक सरडे आहेत लेकाचे
आदित्य ठाकरे यांनी वीणा शर्ट जाऊ द्या ...शर्टाचा रंग बदलला तरच निवडून येण्याचे चान्सेस राहतील?? शर्टाचा रंग सर्वांना समजलाच असेल.
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
Hirwa😂
कालपासून आवाज स्वच्छ आइकु येत नाही . पहिले म्युझिक दणदणाट असते पण तुमचा आवाज अत्यंत बारीक येतो .
Ekdm sahi
आदित्य ठाकरे याही वेळेला निवडून येतील, बेहरंपडा बांद्रा येथून,
हा उध्दव आणि त्याची फॅमिली अंबानींच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसतात.खायला आणि चमकायला आणि गुजरातचा नावाने शंख फुकातात है विरोधी नाही का ?
राहुल गांधी यांनी गुजरात मध्ये भाषणात म्हणाले की हमने राम जन्मभूमी आंदोलन को हरा दिया. भाजप मात्र ह्यावर गप्प आहे. त्यांना राम जन्मभूमी आंदोलन आणि आंदोलकांचा केलेला अपमान वाटला नाही.
मूर्खा बरोबर बोलत नाही राहायचं गप्प राहणे शहाणपण आहे
भाजप प्रवक्ते यावर संसदेत राज्यसभेत बोलले आहेत..
Asa bolnarya Rahul la support karnarya hindu lokanwar thuu
द्रौपदीची वस्त्रे जशी दुर्योधनाने फेडली तशी मुस्लिम पप्पूने बहुसंख्य हिन्दू असलेल्या संसदेत हिंदुधर्माची वस्त्रे फेडून विटंबना केली. जे स्वतःला हिन्दू म्हणवतात ते हत्यारे, हिंसक असतात. त्याआधीही छेड काढली होती की "श्रीराम काल्पनिक आहे, कौन है भारत माता, जो हिन्दू मंदिर जाते है, लडकी छेडते है". विधान सभेला हिंदूंनी हातात बांगड्या भरून इंडी ठगबंधनला मते न देता हिंदुराष्ट्र मजबुतीसाठी कट्टर हिंदूंची ताकद दाखवून द्या...
@@pritic7456BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi
अनय आपण यांस कशाला मोठेपण देत आहात. असेच उध्दव व शरद पवार यांच्यावर लोकांच्याच निवडणूक अगोदर टिका करत. आपले बि जे पी नी 10 वर्षांत विकास कार्यक्रम कुठे व कधी .कोण कोणत्या शहरात कार्यक्रम केलय हेच लोकांच्याच प्रचार करा .जय हिंद
आउठा ला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कळेलच घोडा मैदान जवळ आहे हिंमत असेल तर वरळी मधून निवडणुकीत उभा राहा वाटच बघूया मतदार बंधू भगिनींनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत विचार करून मतदान करावे 🙏😊हि विनंती जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
मनसे उभी राहिली ऊबाठा सेना उभी राहिली तर भाजपाने पण मराठी उमेदवार द्यावा ना कशाला परप्रांतीय उमेदवार.जर भाजपाने असे काही केले तर ऊबाठाचा उमेदवार निवडून येणार.कारण उबाठाने अगोदरच मनसे विरुद्ध नरेटीव सेट केले आहे ते अजून मनसे ब्रेक करू शकली नाही.
आमच्या शिवडीत सुध्दा लोकसभेत अरविंद सावंत यांना फक्तं 16900 चा लीड मिळाला . 2014 आणि 2019 मध्ये विधानसभेत अजय चौधरी यांचा लीड 38000-40000 च्या आसपास असायचा.
Sunil Shinde sarkhya lokanchi kame karnarya netya la bajula karun Penguin sathi safe jaga shodhtana, hya veli Penguin ne Worli madhe kay kam kele hyacha j Marathi lokana jab dyava lagel.
साधू हत्याकांडाचे वेळी टोमणे बहाद्दर ' यात राजकारण आणू नका ' बोलले होते.
@@aniljoshi5133 kutle sadu. Te burte chor hote
Sushant singh rajput 🙏
Disha saliyan 🙏
अनयजी तब्येतीची काळजी घ्यावी, वेट लॉस बराच दिसत आहे तुमचा.
ऊललेख करताना शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ऊबाठा गट असा करावा. मोघमात नको.
बरोबर.
जय श्री राम अनय जोगलेकर जी
आता आदित्य ठाकरे निवडून येतील का❤
Nahi
बाळासाहेब होते तो पर्यंत ठाकरे हे आडणाव ठिकच होते. राज ठाकरेनाही ते शोभते. पण इतराना ते शोभते का याचा विचार मराठी मतदार निश्चितच करत असेल.
काही वर्षांपूर्वी जिलेबी फाफडा #$@$@% भाई आपडा हि टॅगलाईन होती. आणखीन एक बहुतेक ह्याच मतदारसंघात एका टेरेस वरील रेस्टो बार मधील आग प्रकरण झाले होते. सुशांत दिशा सर्व गोष्टीं जनतेच्या विस्मरणात जातात . यात फायदा नेत्यांचा.
विजय तो विजय.
लीड 48 चे ही असते. रविंद्र वायकरांसारखे.
पेंग्विन ला नाईट लाईफ हवे होते ना।
आता त्याचे परिणाम दिसू लागलेत.
🔉. आवाज कमी येतो. 🔊
Mumbaikar should vote atleat 70 %
40% hoil faar faar tr
अनयजी म्हणाले त्याप्रमाणेच भाजपाने गुजराथी उमेदवार उभा करावा.
खूप छान अन्य👌👌
आदुबाळाचे विधानसभेच्या निवडणुकीत बिनशर्ट काढायलाच हवे.
कृतघ्नतेचे मूर्ती मंत ऊदाहरण म्हणजे ऊधव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. !!!!!!
आवाज बारीक येतोय,आदित्य ठाकरे "वरळीत निवडून येऊच शकत नाही
अगदी बरोबर.. आता पुढे शिवडी.. बिन शर्ट पाठिंबा यांचा जोकचाटू लोकांना कळत
As happened in Pune case, we are more bothered about political angles to the issue, rather than concern for the loss of the loved ones for the bereaved family and serious issue of how to tackle this menace of kid driving. Gadkari must fix this issue immediately at the national level and make required changes in the law. If someone can commit a crime, then the age is immaterial.
Sound is very poor.. All earlier videos were having very good sound quality. Please rectify
भाजप मधे ओळख असेल तर विधान सभा निवडणूक प्रचारात नुपूर शर्मा यांन उतरवण्यास सांगावे.
अगदी बरोबर
शक्यतो ते होणार असे वाटते... आता नुपूर शर्मा बारबाला पुत्राच्या मागे हात धुवून लागेल
Mr joglekar sound is pure in your last 4 episodes please correct this issue
Poor
गुजरात मधे महाराष्ट्रातील लोक व्यवसाय करत आहेत.
पवई मधील 750 घरे तोडून त्यांना बेघर कारण 1 महिना झाला तरी शिवसेना तिकडे फिरकली पण नाही आणी काही बोलली पण नाही
राज ठाकरे आदित्यला पाठीबा बिनशर्टाचा पाठिबा कायम ठेवावाच लागेल बघा तेव्हा बघा नाहीतर बिनशर्टा पाठिबा कामण्म ठेवतील
Jay mahastra
Anayaji Kalpasoon Aavaz Kami Yetyoya.
नेहमीप्रमाणे मस्त
वरची मधील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे तयार बरोबर दिशा सानिया आणि सुशांत सिंह रजपूत यांच्या मारेकरीलाही जेलमधे डांबलेपाहिजे मग आरोपी कोणही ठाकरे असोत गुन्हेगाराला शिक्षा झालीचपाहिजे
नाहीतर आपल्या देशात दोन ठिकाणी निवडणूक लढवता येते.ही नाही तर ती,म्हणजे पाठच्या दारानी निवडणूक होते.
आदित्य ठाकरे, Rahul Gandhi आणि रोहित पवार एका माळेचे मनी.
😮3-3 पप्पू. कसे झेलायचे.
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat 😊😊
थोडक्यात काय तर "सर्व असंतूष्टांच राजकारणात सोईनूसार अल्पकाळ का होईना पण जमतं"हे अगदी सोळा आणे खरं आहे!
Poor sound . Anay not expected from your channel. Good content
अनय जी सुंदर विश्लेषण सर .👍👍
सर्, आपण दिलेली टायटल्स फार डोकं खाजवायला लावतात.
व्हिडिओ तर आपले सगळेच आवडतात,
🙏🙏🙏
आदित्य साहेब ठाकरे कुटुंब निवडून येऊ शकतात
म्हणजे एकंदरीत, "राजकारण आणू नका" या म्हणण्यातच मोठ्ठं राजकारण आहे😂😂
When will People start recognizing, and electing real , social workers and not money minded pseudo leaders in every party.
Dear Anayji Apan ha Changala video Banawala ahe ha video mala Awadala Aditya Thakrey yachya kadun maun palanyat ale ahe Warali madhye Gujarathyanchya virodhat bolane dhokyache ahe he tyala samajte mhanun UBT gappa ahet nahitar Gujarathcha dwesh pasarawala assata Sarva Swarthi Rajakaran ahe Prakash Joshi 78
बरोबर विश्लेषण केले आहे anayaji
मुंबई महाराष्ट्र मध्ये आहे ते केवळ शिवसेना शिवसैनिक ठाकरे परिवार ची दादागिरी आहे म्हणून नाही तर भाजप वाल्यांनी कधीच विकून टाकले असती? जशा नेहरूंच्या काळातील कंपन्या विकल्या त्याप्रमाणे
आवाज खणखणीत येत आहे.
Nice
अदू बाल एक नंबर खतरनाक आहे!
🙏🙏
उद्धव ठाकरेंना चांगले कारण मिळाले .
एक विनंती, Audio & video पूर्वी जास्त चांगला होते. Pl Don't change it
नमस्कार अनयजी, सर्व मंडळी
जय श्री राम 💐💐🙏🙏
Rajesh Shah some news channels are showing as person from Shinde's Shiv Sena.
अनय साहेब नमस्कार 🙏🚩
ठाकरे ना गुजरात शिवाय पर्याय नाही
अनयजी कोलिफोर्नियात आहे की?? (बिन) शर्ट घातला आहे 😂
California return Zale ahet sir
good analysis
अनय जी आपल्या तबतची काळजी घ्या. थोडं विक वाटता.
करावे तसे भरावे !
अदूबाळाच्या नाईट लाईफ विकासाचे परिणाम आहेत हे . त्यामुळे आता एकदम चिडीचूप.
सुशांत सिंग प्रकरण पुन्हा चर्चेत आना. त्या आदू खान बाळाची वाट लागलीच पाहिजे.
@@ajaymane1063 sushunt singh drug hedit hota
अरे बाबा तुझ्या बोलण्याने फडणवीसचे कहीच भले होणार नाही, मराठी माणसं तुम्हा बगलबच्चाना बरोबर ओळखून आहेत
जुन्या format मध्ये व्हिडिओ बनवा ,
हे चांगले नाही वाटत दिसायला आणि समजायला पण.
याला व्हिजन पाँलुशन असे म्हणतात
अगोदर चा निळा पांढरा सेट चांगला वाटत होता नजरेस आल्हाददायक वाटायचे
गैरसमजातून झालेल्या घोटाळ्यातली चिल्लर वाटली गेली असं वाटतंय
आपण अचूक हेरलं. पब्लिक मध्ये असाच आवाज होता
मोदी शहा आणि गुजरात च्या चरणीं लोटांगण घातलेल्या संघोट्या महाराष्ट्र द्रोह्यानी आम्हाला अकला शिकवू नयेत आमची निष्ठा महाराष्ट्र च भल करेल त्यावर आहे
भाजप महाराष्ट्र साठी काय केलेल आहे? जरा आठवून सांगा? एक तरी आंदोलन भाजप च्या नावाने आहे का मराठी माणसाचे साठी?
हिंदू धर्म त्यागला आहे बिनशर्ट.
👌👌👍
Agadi khare ahe...
हि जबाबदारी गृहखात्याची असते, गृहमंत्री फडतुस आहे.मग पुण्यातील पोरशे कारच काय झाले. पुण्या चा आमदार bjp चा आहे.आदीत्या ठाकरे निवडून येणारच वरळीतुन
Anayaji are you not feeling well? Take care .
Satya bola bhau.
Kem kho bola.
Bandra East pan pappu la favourable ahe😅
बेजबाबदारपणा,उर्मटपणा,अहंकार या सर्व गोष्टी पक्ष निरपेक्ष,जात धर्म निरपेक्ष असतात त्यामुळे यावर राजकारण करणे अनावश्यक आणि अनुचित आहे.
याना शाळेत प्रतिज्ञा शिकवली नाही वाटतं
सारेभारतिय माझे बांधव आहेत हे वाक्य आठवत नसावेत नाहीतर महाराष्ट्र गुजरात करत बसले नसते
आवाज फार कमी येतो.
sunil prabhu
thakre atta samle appan atta shinde sena chalnar pl🎉😂
विधान परिषदेच्या निवडडणूका चुरशीच्या होतील
हे शाह शिव सेनेच्या कोणत्या गटाचे आहेत..काही वर्तमान पत्रे हा नेता शिंदे गटाचा आहे..???
लालकृष्ण अडवानी यांचे निधन झाल्यानंतर मराठी व हिंदी मिडीयात चॅनेलवर बातमी दिलेय असे किती आहेत. पहा आणि हेच मिडीयात मोदींनी त्यानाच बाजूलाच सारले असे शकंनाद करत होतेच ना .
Anayji....tumcha Navin studio ahey ka