@@jayantkulkarni1636 शंभर टक्के . त्याबरोबर आपले व इतर युती समर्थकांची नावे आहेत का पहा. मतदान नंतर आहे. खोटे व परदेशी नागरीकां बद्दल objection टाका. सरकारी अधिकारी उद्धवचे समर्थक आहेत. त्यांच्यावर दबाव ठेवा.
देवेंद्र ,अजित आणि एकनाथ या त्रिकुटाने आता जोरदार प्रचार केला पाहिजे.कार्यकर्त्यांकडून कामे करून घेतली पाहिजेत.आणि मीडियाचा खोटा प्रचार हाणून पाडला पाहिजे. आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोतच.
@@himmatrao2020 अगदी बरोबर. विधान परिषदेला आमदार मॅनेज करता येतात. वि.सभेला जनता प्रत्यक्ष मतदान करते....तिथे जनतेला कसं मॅनेज करणार ? त्यामुळे ह्या विजयाचा उन्माद कामाचा नाही....
आता विधानसभेची तयारी डोळ्यात तेल घालून करा. उगीच over confidence नको. आयात केलेले उमेदवार दिले तर भाजप चे काही खरे नाही. विधान परिषद आमदार manage करून जिंकता येते. विधानसभा निवडणूक लोकां मधून होते.
हे निकाल म्हणजे शरद पवारांची खेळी असू शकेल. कारण हरलेला उमेदवार शेकाप चा आहे. छान बेसावध ठेवतील आता आणि सत्तेवर येताना अजित दादांना बरोबर घेऊन जातील ही शक्यता आहेच. उगाचच काकांना कमी लेखू नका.
अजित पवारांच्या, एकनाथ शिंदेंच्या समर्थकांची पाहिजे तशी मदत झाली नव्हती बिजेपीच्या मतदानासाठी. आणी विधानसभेच्या निवडणूकीत अजित पवारांना बरोबर घेतले नाही तर बिजेपी समर्थकांचीच मते पुरेशी होतील.
मी गावखेड्यातील आहे पण रहातो मुंबई मध्ये.मी उदयनराजेंच्या मतदानाला गावी होतो आणि मुंबईतील मतदानाला 20तारखेला मुंबईत होतो.शिवसेनेच्या मतविभागणीमुळे अजित पवारांच्या मतांची मेकअपसाठी गरज आहेच.हिंदूनी जास्तीत जास्त मतदान केले तरच महायुती सत्तेत येऊ शकते.सोळा ठिकाणी मुस्लिम मतदान निर्णायक आहे.हिंदू किती वर्षे मतदान दिवस पिकनीक किंवा सुट्टीचा दिवस साजरा करणार? मुस्लिम 100%मतदान करीत आहेत.एक दिवस हेच मुस्लिम हिंदू च्या छातीवर तांडव करतील तेंव्हा भानावर येतील हे माझं ठाम मत आहे.
देवेन्द्राच्या क्षमतेबद्दल शंका नाही पण पक्षातून व इतरांकडूनही तसेच सहकार्य हवे. जखमी वाघ म्हणताय ना मग तसे तर उबाठा व शपसुद्बा आहेतच आणि दोघांचिही विघ्नसंतोषीपणाही जबरदस्त आहे शिवाय ही लोकिंमधील निवडणूक आहे जिथे जरांगे हे पात्र अहेच!
महायुतीमध्ये समन्वय नव्हता, एकजुट नव्हती, बुथ लेव्हलवर काम झाले नाही.कार्यकर्ते बाहेर आले नाहीत.अंतर्गत धुसफुस होतीच.जरांगे आणि मुस्लिम मतदान निर्णायक ठरले.हिंदू चे मतदान 75-80% झाले तर महायुतीचा विजय निश्चित आहे.
उबाठा चा जल्लोष काल जयंत पाटील यांचा पराभव करून बघण्यासारखा होता.त्यावरुन मविआ अंतर्गत विसंवाद असून जो तो फक्त आपले आमदार कसे वाढतील हेच बघत आहेत, एकोपा मुळीच दिसछ नाही.आपल्याच आघाडीतील उमेदवाराचा पराभव करून उबाठा किती जल्लोषात विजय साजरा करत होता हे संपूर्ण महाराष्ट्रात पाहछ होता हे विशेष.
होऊ घातलेल्या विधानसभेसाठी गाफील न रहाता अशीच रणनिती आखायची, फडणवीस साहेब यांच्यावर पूर्ण सर्व नेत्यांनी विश्वास ठेऊन सहकार्य करायचं, आपसातली भांडणं चव्हाट्यावर न आणता तिघानिही एकमेकांवर विश्वास ठेवल्यास पुढील निदान 20 वर्षे तरी NDA सरकारला मुळीच भिती उरणार नाही.
आता विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने अशीच संपूर्ण तयारी करावी. विधानपरिषद निवडणूक जिंकल्याबद्दल महायुतीचे हार्दिक अभिनंदन. या यशाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत व्हावी ही प्रार्थना.
घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित प्रामाणिक सज्जन विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले हजरजबाबी पण नम्र सर्वांना घेऊन जाणारे संयमीत अजातशत्रू कर्तृत्ववान महान आदर्श देशभक्त व्यक्तीमत्व मा.देवेद्रजी!
देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकीनंतर,मध्यंतरी आपल्यावर झालेल्या प्रसंगांची उजळणी करून यापुढची मजल मारावी,त्यांच्या उत्कृष्ट प्रभावी उच्चतम-नेतृत्वाची महारांष्ट्राप्रमाणे राष्ट्राला नंतर गरज आहे.🎉
विधान सभेला चारित्र्य संपन्न उमेदवार द्यायला हवेत किमानपक्षी सर्वसामान्यांची कामं करणारे हवेत.विधान परिषदेत शेकापच्या जयंत पाटील यांचा गेम झाला असावा असे वाटते
विधानसभा आणि विधान परिषदेत फार फरक असतो सर. जनतेतून खऱ्या कार्यकर्त्यांना कधी बळ मिळणार?? नवीन लोक सर्व पदे घेणार मग जुन्या लोकांनी काय करायचे याचा विचार करायला हवा
महायुतीसाठी ही उमेद वाढवणारी गोष्ट आहे. जरी ही अप्रत्यक्ष निवडणूक असली तरी. फक्त आता महायुतीने जागावाटप लवकर ठरवुन उमेदवार वेळेवर जाहीर करावे. शेवटपर्यंत रस्सीखेच करु नये.
पवार एक दगाबाज पुस्तक वाचावे. औरंगजेबाच्या बरोबरीचा आहे, किंबहूना थोडा जास्तच.जनतेची महाराष्ट्राची वाट लावली तरी जनता त्याच्यामागे उभी आहे ती मजबूरीने आणि स्वार्थासाठी.
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. विशेष म्हणजे देवेंद्रजी एकनाथजी तसेच अजितजी यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉
Prabhakar ji ने लाडली बहिण योजनेतून कसा मतदार महायुती पासुन दूर जाऊ शकतो ह्यावर कसा लगाम लावायचा ते फार चांगले सांगितले आहे. महायुती चे मतदार परत गाफील राहू शकतात. नक्की बघा अन् अलर्ट रहा.धन्यवाद
विद्यमान आमदारांचे report card बनवा, मतदारांसाठी काय कामं केली ते दाखवा...त्यांच्या आयुष्यात काय आणि कसा फरक पडला ते तपासून बघा..मग ठरवा पुढचा निकाल कसा लागणार आहे ते.
सत्य मांडले व भाजप आता सर्वाना जुने घेऊन देवेद्र पुढे जावे आता अंहकार सोडला तर परत भाजप व शिंदे एक रहावे पवार संपतील आता कांग्रेस व अर्धा वाघ संपवला शरद पवार व राऊतनी🎉
लोकसभा निवडणुकीत जी निष्क्रियता भोवली ते एक प्रकारे सर्वांचे डोळे उघडणारी घटना होय.त्याचा सर्वाधिक फायदा विधानसभा निवडणुकीत होऊन महाराष्ट्रात महायुतीच सत्तेत आणण्यासाठी तीनही पक्ष एकदिलाने काम करतील हे अंतिम सत्य आहे.
हा विजय खूप महत्त्वाचा आहे, ह्या विजयाने हवेत तरंगणाऱ्या नेत्यांचे पाय जमिनीवर आले, तसेच आपण नेहमीच लोकांना गृहित धरू शकणार नाही, हे स्पष्ट झाले. देवेंद्र फडणवीस हेच चाणक्य आहेत हे लोकांना समजले आहे.
रौत आल्ते लगेच सो कॉल्ड अभिनंदन करायला... आणि कोल्हापूर चे सो कॉल्ड दादा पण गेले गळाभेट करायला... आवरा जरा त्या दादांना. जे लोक इतका अपमान करतात त्यांचा लाळघोटेपणा करायची काय गरज??
चंद्रकांत दादा माला व्यक्तिगत ओळखतात,परंतु आज संजय राऊताच्या गळयातगाला घालताना पाहून संताप आला आपण यावर काहीतरी भाष्या करावे अन्यता हे नालायायक भाजपवाले सुधारणार नाहीत.
काल चाई बिस्कीट पत्रकार यांनी असे सांगितले की महवीकास अगदी ल जास्त टक्के दाखवते हे पत्रकार आपल्या मिठाला जगतात ते सुधारणार नाहीत पणवजनातेने सावध भूमिका घ्यावी.
संविधान हत्या दिनाचे महत्व सांगून प्रसारण मोठ्या प्रमाणात करणे आता गरजेचे आहे कारण नवीन पिढीला आणीबाणी बाबतची काहीच माहीती असणार नाही. म्हणजे खरा अपमान कोणी केला हे समजण्याची शक्यता.
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि हा विजय चाचपणी? का हुलकावणी? का कात्रज घाट? लढाई शेंडी तुटो की पारंबी ची कारण बारामती त बारा वाजलेले। मित्रांच पित्र करण्यासाठी वठलेल्या खोडांनी प्रयत्न करून पाहिला पण सावल्या लांबवू शकले नाहीत 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
देवेंद्र फडणवीस आता खोट्या बातम्या आणि खोटे नेरेटिव्ह चालवणारे पत्रकार यांना "चाप"लावण्याचे काम करा "एक वेळ म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये"हे लक्षात ठेवा!
कागदा वरची लढाई जिंकली पण जनते पर्यन्त साध्या आपल्या योजना पोचवण्या साठी कार्यकर्ते network नाही, तुम्हीच व्हिडिओ केला बुथ/ पन्ना प्रमूख हे सर्व महाराष्ट्र मध्ये तरी कुठे दिसत नाही. जी मत मिळतात ती मोदी मुळे, विजयामुळे हुरळून जावे हा काकाचा गनिमी कावा आहे का?
Vidhan parishadechya nivadnuka Mahautine jinkalya yabaddal tyanche trivar Abhinanandan pan vidhan sabhechya nivadnukit gafil rahun chalanar nahi Go Ahead with Confidence Nivadnukit vijay dur nahi Best Luck b Prakash Joshi 78
अभिनंदन 🎉🎉 पण गाफील राहू नये. हे लोकांतून निवडून आलेले आमदार नाहीत. जनाधार खूप महत्वाचा आहे. निगेटिव्ह नरेतिव ला उत्तर देण्यासाठी तुमची यंत्रणा सक्षम करा. रिझल्ट १००% आपल्या बाजूने लागेल.
विधान सभेसाठी गाफील राहू नये महायुतीने हि एकच विनंती आहे .
गाफील 😂😂😂 आता ठासुन ठासुन मारणार. फक्त उमेदवार लवकर जाहीर करा. अगदी बंडखोरी झाली तरी चालेल. जागावाटप सोडा उमेदवार जाहीर करा.😢😢
नमस्कार आपली विनंतीवजा सुचक विधान योग्यच आहे. तसेच युतिसमर्थक मतदारांनी उगाचच चर्चा ऐवजी मतदान करतील तेवठीच अपेक्षा. धन्यवाद 🎉🎉🎉
@@jayantkulkarni1636 शंभर टक्के . त्याबरोबर आपले व इतर युती समर्थकांची नावे आहेत का पहा. मतदान नंतर आहे. खोटे व परदेशी नागरीकां बद्दल objection टाका. सरकारी अधिकारी उद्धवचे समर्थक आहेत. त्यांच्यावर दबाव ठेवा.
@@sunilpadwaldesai4121HAMARE MUDADE BHI MODI KO HARANE KE LIYE KABR SE UTHKAR MATDAN KARENGE MHANJECH TYA MSTADAR YADITIL MRUT NAGARIKANCHYA NAWAWAR BOGUS MATDAN KARNYALA PAN HE SHANTIDUT MAGE PUDHE PAHAT NHIT
आनंददायी, आशादायक निकाल 👍👍आता लक्ष विधानसभा 👍👍👍
तथास्तु
देवेंद्र ,अजित आणि एकनाथ या त्रिकुटाने आता जोरदार प्रचार केला पाहिजे.कार्यकर्त्यांकडून कामे करून घेतली पाहिजेत.आणि मीडियाचा खोटा प्रचार हाणून पाडला पाहिजे.
आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोतच.
जखमी वाघ जास्त धोकादायक असतो...पण हीच सावधानता विधानसभेत बाळगावी.
@@himmatrao2020 अगदी बरोबर. विधान परिषदेला आमदार मॅनेज करता येतात. वि.सभेला जनता प्रत्यक्ष मतदान करते....तिथे जनतेला कसं मॅनेज करणार ? त्यामुळे ह्या विजयाचा उन्माद कामाचा नाही....
खूप दिवस नी देवेंद्र जी बद्दल चांगली बातमी ऐकली खूप शुभेच्छा
अशीच हुशारी विधानसभा निवडणुकीत दाखवा, गाफील राहू नका, " रात्र भटकत्या आत्म्याची आहे " 😂
😂😂😂😂😂
खरय
😂
😂😂
😂
पंकजाताईनी चमकोगिरी, उथळ,व्यर्थ बडबड कमी करावी.
शांतपणा, परिपक्वता आत्मसात करावी.....फार बरं होईल.
उपजत असावं लागतं!
असं बोललं तर सुशील कुलकर्णीला राग येईल हो😅
हे बाकी खरं आहे....
@@sunitatakawale5615 😂 खरंच की...
अगदी बरोबर .वडिलांच्या नावापेक्षा स्वतःच्या कामानी सिध्द कराव स्वतःला आणि वागण्यात अहंकार न दिसता नम्रपणा दिसला पाहिजे .
जखमी वाघ जास्त डेंजरस असतो,हे पटोले,ठाकरे,पवार त्रिकूटाला चांगलेच समजले असेल.
खरय, जखमी वाघ पेटुन उठतो( रक्त डोळ्यात उतरते) थंड डोक्याने फाडुन टाकतो.
अरे येडयानो ही निवडणूक लोकांतून झाली का?
उगाच फेक narative पसरवू नका.उगाच वाघ वाघ म्हणू नका.उद्या सत्ता जाणारच आहे तेंव्हा बोला.
या विजयने भाजप ने हुरळून जाऊ नये काल हिरवा फॅक्टर नव्हता
आता विधानसभेची तयारी डोळ्यात तेल घालून करा. उगीच over confidence नको. आयात केलेले उमेदवार दिले तर भाजप चे काही खरे नाही. विधान परिषद आमदार manage करून जिंकता येते. विधानसभा निवडणूक लोकां मधून होते.
फडणवीस साहेब हे राजकारणातले वाघ आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. 👍🏻
आमदार आणि सामान्य नागरिक मतदारांमध्ये फरक असतो. आमदार विकत घेता येतात, मतदार नाही. भाजपने हवेत जाऊ नये .
हे निकाल म्हणजे शरद पवारांची खेळी असू शकेल. कारण हरलेला उमेदवार शेकाप चा आहे. छान बेसावध ठेवतील आता आणि सत्तेवर येताना अजित दादांना बरोबर घेऊन जातील ही शक्यता आहेच. उगाचच काकांना कमी लेखू नका.
जिंकायची खात्री नसेल म्हणूनच उमेदवारी दिली असेल , औदार्य ही दिसले आणि इभ्रत ही राहिली.यालाच राजकारण म्हणतात!
अभिनंदन देवेंद्र फडवणीस साहेबांचे
... जय श्री राम 🚩
अजित पवारांच्या, एकनाथ शिंदेंच्या समर्थकांची पाहिजे तशी मदत झाली नव्हती बिजेपीच्या मतदानासाठी. आणी विधानसभेच्या निवडणूकीत अजित पवारांना बरोबर घेतले नाही तर बिजेपी समर्थकांचीच मते पुरेशी होतील.
मी गावखेड्यातील आहे पण रहातो मुंबई मध्ये.मी उदयनराजेंच्या मतदानाला गावी होतो आणि मुंबईतील मतदानाला 20तारखेला मुंबईत होतो.शिवसेनेच्या मतविभागणीमुळे अजित पवारांच्या मतांची मेकअपसाठी गरज आहेच.हिंदूनी जास्तीत जास्त मतदान केले तरच महायुती सत्तेत येऊ शकते.सोळा ठिकाणी मुस्लिम मतदान निर्णायक आहे.हिंदू किती वर्षे मतदान दिवस पिकनीक किंवा सुट्टीचा दिवस साजरा करणार? मुस्लिम 100%मतदान करीत आहेत.एक दिवस हेच मुस्लिम हिंदू च्या छातीवर तांडव करतील तेंव्हा भानावर येतील हे माझं ठाम मत आहे.
देवेन्द्राच्या क्षमतेबद्दल शंका नाही पण पक्षातून व इतरांकडूनही तसेच सहकार्य हवे. जखमी वाघ म्हणताय ना मग तसे तर उबाठा व शपसुद्बा आहेतच आणि दोघांचिही विघ्नसंतोषीपणाही जबरदस्त आहे शिवाय ही लोकिंमधील निवडणूक आहे जिथे जरांगे हे पात्र अहेच!
उबाठा त कुठे आहे ? होता वाघ पण तो गेला .सगळे संपलं.आता उरलेत वाघाचे कातडे पांघरलेले बोके आहेत.
महायुतीमध्ये समन्वय नव्हता, एकजुट नव्हती, बुथ लेव्हलवर काम झाले नाही.कार्यकर्ते बाहेर आले नाहीत.अंतर्गत धुसफुस होतीच.जरांगे आणि मुस्लिम मतदान निर्णायक ठरले.हिंदू चे मतदान 75-80% झाले तर महायुतीचा विजय निश्चित आहे.
विधासभेला महभकास आघाडी चे बारा वाजवा तरच लोकसभेचा वचपा निघेल
विधानसभा अवघड आहे.सामान्य लोकांचे प्रश्न सोडवले जातात का? सगळाच गोंधळ आहे..भीती वाटते एका प्रकारची लोकसभेचे मतदान बघून😢
उबाठा चा जल्लोष काल जयंत पाटील यांचा पराभव करून बघण्यासारखा होता.त्यावरुन मविआ अंतर्गत विसंवाद असून जो तो फक्त आपले आमदार कसे वाढतील हेच बघत आहेत, एकोपा मुळीच दिसछ नाही.आपल्याच आघाडीतील उमेदवाराचा पराभव करून उबाठा किती जल्लोषात विजय साजरा करत होता हे संपूर्ण महाराष्ट्रात पाहछ होता हे विशेष.
होऊ घातलेल्या विधानसभेसाठी गाफील न रहाता अशीच रणनिती आखायची, फडणवीस साहेब यांच्यावर पूर्ण सर्व नेत्यांनी विश्वास ठेऊन सहकार्य करायचं,
आपसातली भांडणं चव्हाट्यावर न आणता तिघानिही एकमेकांवर विश्वास ठेवल्यास पुढील निदान 20 वर्षे तरी NDA सरकारला मुळीच भिती उरणार नाही.
आता विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने अशीच संपूर्ण तयारी करावी. विधानपरिषद निवडणूक जिंकल्याबद्दल महायुतीचे हार्दिक अभिनंदन. या यशाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत व्हावी ही प्रार्थना.
जनतेने लाथाडलं... स्वतः च्या आमदार, मंत्री सांभाळता आले नाहीत... योग्य आमदार निवडून आलेत. सर्वानचे अभिनंदन.
विधान परिषद जिंकण सोप असत पण विधान सभा जिंकण खूप अवघड असत
होय रे बाबा. लागलं का?
घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित प्रामाणिक सज्जन विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले हजरजबाबी पण नम्र सर्वांना घेऊन जाणारे संयमीत अजातशत्रू कर्तृत्ववान महान आदर्श देशभक्त व्यक्तीमत्व मा.देवेद्रजी!
देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकीनंतर,मध्यंतरी आपल्यावर झालेल्या प्रसंगांची उजळणी करून यापुढची मजल मारावी,त्यांच्या उत्कृष्ट प्रभावी उच्चतम-नेतृत्वाची महारांष्ट्राप्रमाणे राष्ट्राला नंतर गरज आहे.🎉
विधान सभेला चारित्र्य संपन्न उमेदवार द्यायला हवेत किमानपक्षी सर्वसामान्यांची कामं करणारे हवेत.विधान परिषदेत शेकापच्या जयंत पाटील यांचा गेम झाला असावा असे वाटते
विधानसभा निवडणुकीत... मतदार संख्या अफाट आहे ....इथे ५/७ मतेफुटीची शक्यता असते ..
तिथे एकगठ्ठा मतदान होऊ शकते..
तरी नियोजन ...तयारी करायलाच हवी
करामतीकर काकांचं न उघडणार तोंड कायमच बंद केलं.हार्दिक अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण अनयजी धन्यवाद !!!
विधानसभा आणि विधान परिषदेत फार फरक असतो सर. जनतेतून खऱ्या कार्यकर्त्यांना कधी बळ मिळणार?? नवीन लोक सर्व पदे घेणार मग जुन्या लोकांनी काय करायचे याचा विचार करायला हवा
महायुतीसाठी ही उमेद वाढवणारी गोष्ट आहे. जरी ही अप्रत्यक्ष निवडणूक असली तरी. फक्त आता महायुतीने जागावाटप लवकर ठरवुन उमेदवार वेळेवर जाहीर करावे. शेवटपर्यंत रस्सीखेच करु नये.
Sarakari nokar yantrna sarkar virodhi vatavaran tyar karat ahet control kara
म्हायती सरकार. चे अभि नंदन सर्वात जास्त वाट लावली ती महा विकास आघाडी चे पाळलेले पत्रकार यांची
पवार एक दगाबाज पुस्तक वाचावे. औरंगजेबाच्या बरोबरीचा आहे, किंबहूना थोडा जास्तच.जनतेची महाराष्ट्राची वाट लावली तरी जनता त्याच्यामागे उभी आहे ती मजबूरीने आणि स्वार्थासाठी.
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. विशेष म्हणजे देवेंद्रजी एकनाथजी तसेच अजितजी यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉
मिलिंद नार्वेकर हारायला हवं होतं खरं तर?? हा माणूस खूप मोठा धोका आहे...?
Prabhakar ji ने लाडली बहिण योजनेतून कसा मतदार महायुती पासुन दूर जाऊ शकतो ह्यावर कसा लगाम लावायचा ते फार चांगले सांगितले आहे. महायुती चे मतदार परत गाफील राहू शकतात. नक्की बघा अन् अलर्ट रहा.धन्यवाद
महायुती चे विशेषतः भाजप चे मतदार गाफील नाही निराश आहेत.
विद्यमान आमदारांचे report card बनवा, मतदारांसाठी काय कामं केली ते दाखवा...त्यांच्या आयुष्यात काय आणि कसा फरक पडला ते तपासून बघा..मग ठरवा पुढचा निकाल कसा लागणार आहे ते.
Devendra ji nicely tackled great comeback should repeat in assembly polls also
महाराष्ट्राला विधायक कामं करणारं सरकार मिळो !
ह्या निकाला वर विधानसभेचा निकाल लागेल असे गृहीत धरू नये, पन्ना /rss ने कंबर कसून काम करणे आवश्यक आहे, इतर मित्र पक्षा वर विसंबु नये असे वाटते.
विधान परिषदेच्या निवडणुकीत नेरेटीव्ह उपयोगी नसते. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र नेरेटीव्ह परिणामकारक ठरत असते!
लोकांच्या मनातली मुख्यमंत्री मीच आहे त्यामुळे कटी पतंग झाली.
काहीतरी दिलासा मिळाला.
भाजपाचे पाच पैकी चार उमेदवार तर विविध जाती धर्मातील व सामाजिक सलोखा दाखवणारे आहेत हे देवेंद्र फडणवीस यांचे कसब पणाला लावून निवडून आणले.
धन्यवाद अनय जी. त्रिवार अभिनंदन. खूप दिवसानंतर माननीय देवेंद्र जी यांच्या चेहऱ्यावर खरं हसू दिसलं. छान झालं. खोटं नरेटिव जास्त दिवस चालत नाही. जय हिंद
महायुतिचे अभिनंदन ❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खरा चाणक्य कोण आहे हे सिद्ध झाले
सत्य मांडले व भाजप आता सर्वाना जुने घेऊन देवेद्र पुढे जावे आता अंहकार सोडला तर परत भाजप व शिंदे एक रहावे पवार संपतील आता कांग्रेस व अर्धा वाघ संपवला शरद पवार व राऊतनी🎉
लोकसभा निवडणुकीत जी निष्क्रियता भोवली ते एक प्रकारे सर्वांचे डोळे उघडणारी घटना होय.त्याचा सर्वाधिक फायदा विधानसभा निवडणुकीत होऊन महाराष्ट्रात महायुतीच सत्तेत आणण्यासाठी तीनही पक्ष एकदिलाने काम करतील हे अंतिम सत्य आहे.
खुप आनंद झाला
जयदेवाभाऊ
हा विजय खूप महत्त्वाचा आहे, ह्या विजयाने हवेत तरंगणाऱ्या नेत्यांचे पाय जमिनीवर आले, तसेच आपण नेहमीच लोकांना गृहित धरू शकणार नाही, हे स्पष्ट झाले. देवेंद्र फडणवीस हेच चाणक्य आहेत हे लोकांना समजले आहे.
Vidhan sbhesathi gafil rahu naye mahayutini he khatakhat vale naretive ,paise vatun khot bolan jinktat
एक देवेन्द्र सबको भारी
इस घड़ी के 12 बज गये
विधानसभेलाही आशाच यशाची अपेक्षा आहे
जय फडणवीस!!!!!!!
विधानसभेसाठी अजून खूप काम करावे लागणार आहे
TV9 var Jarange news first priority. Secondary is today's Election result .. All knows the reason 😂
Media sold out
तुम्ही कितीही सकारात्मकता दाखवा, पण भा ज पा मतदारांना गृहीत धरणे चुकीचे आहे..कामं करा आणि मत मिळवा...जे समजले पाहिजे...
रौत आल्ते लगेच सो कॉल्ड अभिनंदन करायला... आणि कोल्हापूर चे सो कॉल्ड दादा पण गेले गळाभेट करायला... आवरा जरा त्या दादांना. जे लोक इतका अपमान करतात त्यांचा लाळघोटेपणा करायची काय गरज??
२०२४ मध्ये स्त्रीच मुख्यमंत्री होईल अशी ग्रहगोलांची चाल आहे... सुप्रिया सुळे किंवा पंकजा पालवे यांपैकी एक मुख्यमंत्री होईल असे दिसते...
चंद्रकांत दादा माला व्यक्तिगत ओळखतात,परंतु आज संजय राऊताच्या गळयातगाला घालताना पाहून संताप आला आपण यावर काहीतरी भाष्या करावे अन्यता हे नालायायक भाजपवाले सुधारणार नाहीत.
वाकडे साहेबाची पुरर्ती जिरल्ली।
👍👍🙏
यापुढेही असेच यश खेचून आणा...
Modiji has expertise in Global politics and Devendraji in Maharashtra Politics What about Peaceful community? Both should work against Chuslam
काल चाई बिस्कीट पत्रकार यांनी असे सांगितले की महवीकास अगदी ल जास्त टक्के दाखवते हे पत्रकार आपल्या मिठाला जगतात ते सुधारणार नाहीत पणवजनातेने सावध भूमिका घ्यावी.
Congrats to Mahayuti. Now really fight is in vidhan sabha election
संविधान हत्या दिनाचे महत्व सांगून प्रसारण मोठ्या प्रमाणात करणे आता गरजेचे आहे कारण नवीन पिढीला आणीबाणी बाबतची काहीच माहीती असणार नाही. म्हणजे खरा अपमान कोणी केला हे समजण्याची शक्यता.
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि
हा विजय चाचपणी? का हुलकावणी? का कात्रज घाट? लढाई शेंडी तुटो की पारंबी ची कारण बारामती त बारा वाजलेले। मित्रांच पित्र करण्यासाठी वठलेल्या खोडांनी प्रयत्न करून पाहिला पण सावल्या लांबवू शकले नाहीत
🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
सुंदर विश्लेषण अनय👏👏👏
Good jackpot,ganget ghod nahayal ekdach.
बरमयूडा ट्रॅगल ने जयंत पाटील शेकाप चा करेक्ट कार्यक्रम करून आपणच खरे बरमयूडा ट्रॅगल आहे हे सिद्ध केले.
जय भारत 🙏 13:40
समान ना. कायदा, जरांगे, संविधान बद्दल अपप्रचार यामुळे महाराष्ट्रातील जागा कमी झाल्या.
Great work by Respected. Devendraji.🎉🎉🎉
सरकारी कर्मचारी वयाची अट 60 वर्षे केली तर सरकारी कर्मचारी मतदान महायुतीला होऊ शकते सरकारी कर्मचारी मागणी केली आहे ती मान्य केली तर फायदा होऊ शकतो
लाडकी बहीण योजनेमध्ये सावधतेने अर्जाची छाननी होणे गरजेचे आहे.
मला वाटते ही पवार sr ची चाल असेल भाजप ला गाफील ठेवण्यासाठी
आता लक्ष्य विधान सभा
दादां चा विश्वास फडणवीसांनी सार्थ ठरविला
पण फडणवीसांचा विश्वास दादा कधी सार्थ ठरवणार??😮😢
@@sunitatakawale5615ठरवतील जरा थांबा.
Still finger cross for vidhansabha.
देवेंद्र फडणवीस आता खोट्या बातम्या आणि खोटे नेरेटिव्ह चालवणारे पत्रकार यांना "चाप"लावण्याचे काम करा "एक वेळ म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये"हे लक्षात ठेवा!
भाऊंना सांगा की महाराष्ट्रातील निवडणुकीचा त्यांचे नरेतिव तयार आहे, शह काटशह तर चालणारच... तुम्ही तुमचा नरेतिव तयार ठेवा .
B.J.P.ne हुरळून जाऊ नये. व गाफील राहू नये
Good explain it sir, Jai shriram
अकेला देवेंद्र काकांवर भारी पडला
कागदा वरची लढाई जिंकली पण जनते पर्यन्त साध्या आपल्या योजना पोचवण्या साठी कार्यकर्ते network नाही, तुम्हीच व्हिडिओ केला बुथ/ पन्ना प्रमूख हे सर्व महाराष्ट्र मध्ये तरी कुठे दिसत नाही.
जी मत मिळतात ती मोदी मुळे, विजयामुळे हुरळून जावे हा काकाचा गनिमी कावा आहे का?
महायुतीची खरी कसरत मराठा समाजाला न्याय देऊन आपल्या बाजुने वळविणे हे महत्त्वाचे आहे.
अगदी बरोबर.
Excellent information/analysis.
Vidhan parishadechya nivadnuka Mahautine jinkalya yabaddal tyanche trivar Abhinanandan pan vidhan sabhechya nivadnukit gafil rahun chalanar nahi Go Ahead with Confidence Nivadnukit vijay dur nahi Best Luck b Prakash Joshi 78
Nice analysis Anay ji 👍
Kखूपच छान विश्लेषण्ण
अभिनंदन 🎉🎉 पण गाफील राहू नये. हे लोकांतून निवडून आलेले आमदार नाहीत. जनाधार खूप महत्वाचा आहे.
निगेटिव्ह नरेतिव ला उत्तर देण्यासाठी तुमची यंत्रणा सक्षम करा. रिझल्ट १००% आपल्या बाजूने लागेल.
खुप छान विश्लेषण अनय जी, पण तुम्ही सुरुवातीला चुकुन पंकजा ताई पुंडे बोललात..ते कृपया एडिट करुन घ्या..
तरीही गाफिल राहू नये
अजितदादा वर विश्वास नको
'श'रपंजरी 'P'तामह.
व्वा ...भारी 😅😅😅
मस्त😊
जय श्रीराम 🙏🏻
Sukhache sagati tumhi lok aya khush ahat n
I carefully heard and watched this video .I still feel that BJP should depend upon our power and accordingly Set the goal and try vigorously
महायुतीने डोक्यात हवा जाई देवू नये