Kolhapur मधल्या तणावाचा राजकीय फायदा कोणाला ?Sangli Miraj ला झालेल्या तणावानंतरचा इतिहास हे सांगतो..
Вставка
- Опубліковано 7 чер 2023
- #BolBhidu #kolhapurnews #maharashtra
कोल्हापूरातल्या तणाव हा बातम्यांचा विषय. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही घटनेचे राजकीय परिणाम हे होतच असतात. विशेषत: दोन समाजात जेव्हा वातावरण चिघळतं तेव्हा तेव्हा तर त्याचा राजकीय परिणाम पाहणं गरजेचंच असतं…
हा फायदा कसा होतो, हे पाहण्यासाठी आपणाला राजकीय इतिहास पाहता यायला हवा. छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामीत्वाचा इतिहास सांगणाऱ्या कोल्हापूरातच धार्मिक ध्रुवीकरणाची घटना घडल्याने याच भागातला धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा कोणाला झाला होता हे इतिहासातून समजून घेवू…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
सरकारी शाळेत शिकवण्यासाठी
शिक्षक नाही, महागाई वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे हया साठी कोणीही आवज उठवत नाही किंवा दंगल करत नाही परंतु धार्मिक घटना घडली तर लगेच एकामेकाचा जीव घेयला उठतात आणि याच गोष्टी चा फायदा राजकीय पक्ष घेतात.
कोल्हापूर म्हणजे शाहू महाराज यांची नगरी छत्रपती च्या विरोधात कोणी बोलला की ठोकला 😈🚩
जय श्रीराम जय शिवराय 🧡🙏
100%💥
राज्यात बेरोजगारी, महागाई, स्त्रिया वरील हत्याचार असे असंख्य प्रश्न ह्या राज्यात आहेत आणि त्यांनी जनता त्रस्त आहे आणि अश्यात जर धार्मिक ध्रुवीकरण करून त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असेल तर जनता आता असल्या गोष्टींना बळी पडणार नाही.
बेरोजगार जर तू अशिल तर तो तुझ्या कर्मा मुले अशिल. इंटरव्ह्यू पास करता येत नसेल तुला. गटार साफ कर जाऊन मग. मी १० पास आहे. तरीसुद्धा आज मला जॉब आहे ४० हजार पगाराचा. बेरोजगार जी लोक आहेत त्यांच्यात काहीतरी खोटं असेल म्हणून ते बेरोजगार आहेत. त्याला प्रशासन काय करणार??
👍👍👍hoy
कर्नाटकात सगळे प्रयोग अपयशी ठरले आहे तेच राज्यातही होणार आहे.
Apmapsad post koni keli ?
खर तर हे जनतेला समजायला हव खासकरून आताच्या तरुण पिढीला की आपण कोणत्या मार्गावर आहोत आणि कशाचे समर्थन करत आहोत
कोल्हापूरचा हिंदू एकत्रित झाला
कोल्हापूरच्या हिंदूंसाठी एक एक लाईक प्लीज 🙏🏻🚩
आणि हिंदूंची दुकान फोडली😢
@@RahulPatil-fs7bc कोणी हिंदुनीच असं होऊच शकत नाही
एकदम सटीक विश्लेषण केलं आहे आहे
दंगल ह्या होण्याच्या शक्यता होत्याच येणारी कोल्हापूर महानगर पालिका विधानसभा
कारण वेगळं असेल छोटे असेल पण त्याच पर्यवसन जाणीव पूर्वक मोठ करण्यात येणार
0:08 दुसऱ्या समाजाच्या दुखावलेल्या भावना नाही तर संपूर्ण कोल्हापूर करांच्या भावना असा उल्लेख करा, शिव छत्रपती एकाच समजा पुरते मर्यादित नाही
फक्त कोल्हापूर का बाबा ??? अवघ्या महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या म्हणा ।।।। मुसलमान म्हटले की सगळ्या निर्भय पत्रकारांच्या ढुंगणाला फकड येतात
कर्नाटकातील पराभवामुळे भाजपने महाराष्ट्रातील स्ट्रॅटेजी बदलली आहे
गपरे लांडु
Ekdam barobar
हे अगदी खरं आहे
ते सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकतात
काश्मीर फाईल्स, केरला स्टोरी असे वादग्रस्त चित्रपट निवडणुकीच्या तोंडावरच का रिलीज होतात हे आत्ता समजायला लागले आहे
अरे मुर्खा कर्नाटक राहूदे पक्षीय राजकारणापेक्षा ज्यादिवशी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा आहे त्यादिवशी जाणीवपूर्वक औरंगजेबाचे स्टेटस ठेवून विशिष्ट संदेश देणे हे समस्त शिवप्रेमीचा अपमान केल्यासारखे आहे
निवडणूका होणार आहे, याचे संकेत आहे
ही अक्कल त्या ' मी औरंगाबादच' म्हणणार ' असं बोलणाऱ्या शरद पवारला शिकवा...
जो हिंदुत्वाची भाषा बोलेल त्यालाच आमच्या कोल्हापूर चा पाठिंबा ..
जय श्री राम 🚩🚩🚩🔥🔥
Aurangabad ani sambhjinagar ya 2 city madhe Kay Farak ahe. Sambhaji nagar khup develope ahe ki aurangabad? Sambhajinagar madhe jast berojgari ahe ki aurangabad? Sambhaji nagar madhe raste changale ahe ki aurangabad? Sambhaji nagar madhe jast industry ahe ki aurangabad?.
हरामखोर टरबूज 🍉🍉🍉🍉🤣🤣 फसणवीस
News link plz
Sorry, No links are available for fake news
@@user-ym8yg2jr7t Farak nasel tr Sambhaji nagar manayach na chomdya
गेल्या 6 महिन्यात सर्वाधिक दंगली आणि सामाजिक वाद महाराष्ट्रात झालेत त्यावर ही व्हिडीओ बनवा. न्याय देण्यापेक्षा प्रशासनाला बाजूला सारून दंगली कोणता पक्ष घडवितो आहे देशाला माहिती आहे 🙏😔😔
बंगाल मध्ये कोण तुमचे आवडते अब्दुल काय दिवे लावत आहेत काय मग?
@@sndy2436 मोठे व्हा तुमची चैन उघडी आहे म्हटलं तर तुम्ही शेजारचा मला डोळा मारतोय म्हणताय 😂🤣🤣मोठे व्हा
तू नेट वर जा आणि औरंगजेब स्टेटस सर्च कर 2 मिलियन लोकांनी लाइक केलं कर्तात मांग समाज तुझा अब्दुल कसा आही ते 😊
हे मविआ पुरस्कृत चॕनल आहे.विशेषतःNCP
औरंजेबी मानसिकतेचे सेक्युलर किडे यामागे आहेत
कोल्हापुरात 3 महिन्यात 5 लव्ह जिहाद प्रकरणे तुम्ही त्यावर व्हिडिओ का बनवला नाही
त्यांना ते दिसणार नाही ना😢😢
अगदी बरोबर
आणि ह्याच कोल्हापुरात 3 महिन्यात 21 मुस्लिम पोरी कन्व्हर्ट झाल्यात हिंदू धर्मा मध्ये त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. हिंदूने केलं तर प्रेमप्रकरण आणि मुस्लिम ने केला तर लव्ह जिहाद.
@@sanipdarwajkar6394 proof de makad
@@sanipdarwajkar6394 ky proof ahe ka
कोल्हापुर हे शाहु फुलें अम्बेडकर यांच्या विचाराच आहे हेच खूपत आहे काही लोकाना..
तुमच्या म्हणण्यानुसार हे सगळे बीजेपी ने केलेले मग तो औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचणारा पण बीजेपीचा असायला पाहिजे मग यांनी त्या त्याच्यावर जेव्हा कारवाई केली तेव्हा त्या पाठीशी घालणारे कोण आहे हे जरा तुम्ही तपासून बघा ते बीजेपी वाले आहेत का सगळ्यांना माहित आहे कोणता पक्ष कोणाला पाटी घालतात
औरंगजेबाचा फोटो लावायला त्यांना कोणी हुस्कावल होता? तुम्हाला काय वाटतं BJP हे करू शकत नाही?@@ashwacap
Perfect analysis....slowly BJP is preparing ground for 2024 elections
💯
Lok andh bhakt ahet....OPS dyayla trass hot ahe so jatich rajkaran
दादांना कोथरूड ला पाठवले नसते तर हे सगळे झाले नसते
@@vivekmohite9577 😁😁
तुमच्या म्हणण्यानुसार हे सगळे बीजेपी ने केलेले मग तो औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचणारा पण बीजेपीचा असायला पाहिजे मग यांनी त्या त्याच्यावर जेव्हा कारवाई केली तेव्हा त्या पाठीशी घालणारे कोण आहे हे जरा तुम्ही तपासून बघा ते बीजेपी वाले आहेत का सगळ्यांना माहित आहे कोणता पक्ष कोणाला पाटी घालतात
शाहुंचा कोल्हापुर माझा सर्वात आवडता जिल्हा होता....पण आता तो शाहुंचा वाटत नाही.....सलाम त्या जनतेच्या राजाला.
मला तुला शिव्या द्याला पण लाज वाटते..... छत्रपती शाहू महाराज म्हण...
तू काय त्यांच्या बरोबरीचा नाहीस एकेरी उल्लेख करायला 😠😠😠😠
कोल्हापूर जिल्हा बीजेपी मुक्त आहे तो असाच राहील. कोण विचारतो धर्मांध पक्ष आणि त्याच्या घाणेरडे राजकारणाला.
महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही 😡
दंगल झाली तरी चालेल पण अपमान सहन करणार नाही 🚩
@@harsh-simplelife hatt bhimtya
@@harsh-simplelife मी कुणबी आहे
Ek don whatsapp post Varun akha kolhapur bandha padna mhanje Maharajancha apaman ahe. Tumchya sarkhya Half chaddi loka chaddit muttat asal whatsapp post baghun, marda marathyana ghanta farak nahi padat.
,
उंदरा तू घरात लपून बस
ज्याने अपमान केला त्याला मार केळ्या
कशाला दंगल करतोयास महाराजांनी हे शिकवले का आपल्याला
महाराज नाही तर महाराजांचे विचार आत्मसात कर
बरोबर आहे तुमचं , आपण महागाई, शिक्षण आणि बेरोजगारी वर ध्यान दिले पाहिजे आणि काही काळानंतर कोल्हापूर सोडून दुसरीकडे सेटल होऊन 'द कोल्हाूर फाईल्स' आणि ' द कोल्हापूर स्टोरी ' सारखे सिनेमे एन्जॉय करायचे
प्रशासनात खूप मोठी ताकद असते तिथे आपल्यातीलच लोक बसली आहेत पण राजकीय पक्षांना जनतेला धर्मवादाचा गॅस वर बसवाव लागत नाही तर देश मूलभूत गरजा मागेल 🙏"पंत मला वाचवा "😜🤪😝
छत्रपती शिवाजी महाराज की...........जय🚩🚩🚩🚩🚩
निर्भय पत्रकारिता…अभिनंदन
कमेंट मध्ये इतकं समजलं की जय भीम वाल्यांचा लांडेना खूप सपोर्ट आहे
😂😂ब्राह्मणांची गांद चटनाते आमचे बहुजन
@@RahulPatil-fs7bc bhimtya chi aai zopte vatt lndy khali
भाजप सत्तेत राहण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकते हे याचे जिवंत उदाहरण आहे....😔
💙 तू हाच गायकवाड आहेस ना 😂
@@utkarshneharkar5012 अस्सल 96 कुळी आहे पण तुमच्यासारखा चाटू अंडभक्त नाही आणि सर्व जाती धर्मांना समान मानणारा आहे.
मी एक शिवरायांचा मावळा आहे तुमच्यासारखा राजकारण्यांची ..चाटनारा नाहीये🤨
आता परत रिप्लाय करून स्वतःचा अपमान करून घेऊ नका
@@radheshamgaikwad4816 gajb bejjati ki hai😂
Status devanare ani tuza abbujan ekach distoy
जर भाजप कोणत्याही स्तरावर जाऊ शकत तर मला काहीच अडचण नाहीये...... अरे दादा तुला सत्य परिस्थिती तरी माहिती नाहीये नाहीतर सगळ माहिती असून सत्य परिस्थिती नाकारून तु तुझाच भ्रमात आहेस एवढं तरी मला तुझा बोलण्याहुन कळतंय... आम्हाला आमची ओळख आमची संस्कृती जपायची आहे आमचं धर्म जपायचा आहे. आणि या सर्व्ह गोष्टी सध्या तरी भाजप सोडुन कोणता पक्ष करत नाहीये म्हणूनच भाजप. जर better option भेटला तर बगुतच की
जेवढे कॅमेरात आले त्यांच्याकडून नुकसान भरपाई करून घ्यावी😡
म्हणजे थोडकयात दंगलीमुळे bjp जिंकत
Barobar aahe
तुमच्या म्हणण्यानुसार हे सगळे बीजेपी ने केलेले मग तो औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचणारा पण बीजेपीचा असायला पाहिजे मग यांनी त्या त्याच्यावर जेव्हा कारवाई केली तेव्हा त्या पाठीशी घालणारे कोण आहे हे जरा तुम्ही तपासून बघा ते बीजेपी वाले आहेत का सगळ्यांना माहित आहे कोणता पक्ष कोणाला पाटी घालतात
@@ashwacap ho, te pan BJP valach asanar, check karun sanga tumhich. Buland shahar madhe mandirachi nasdhus karnare BJP valech hote. Lakshat aahe na?
@@SandeshMr93 right
@@SandeshMr93 mag fawar kaka chya potat ka dukhat ahe
चुकीच्या लोकांना शासन झाले पाहिजेगृहमंत्री साहेब कायदा आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे
Election is coming ✌️
Mva sarv karat ahe
@@d.vaidya7172 no brother Hindu muslin faqkt bjp karatat
@@sheetalb3200हा मंग तो आंबेडकरी ब्राह्मण ला का शिव्या detat
@@d.vaidya7172 tyanchya kalat tar dangal zali nahi
@@Indianpolitics559 Karan tyanchya kalat korona hota 😂
हिंदूत्ववादी कोल्हापुर ❤❤
कोल्हापुरात एकही जागा नाही BJP कडे त्यासाठीचा हा उठाठेव
तुमच्या म्हणण्यानुसार हे सगळे बीजेपी ने केलेले मग तो औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचणारा पण बीजेपीचा असायला पाहिजे मग यांनी त्या त्याच्यावर जेव्हा कारवाई केली तेव्हा त्या पाठीशी घालणारे कोण आहे हे जरा तुम्ही तपासून बघा ते बीजेपी वाले आहेत का सगळ्यांना माहित आहे कोणता पक्ष कोणाला पाटी घालतात
@@ashwacap केलं त्याला दोन थपडी देऊन पण गप्प बसवता आल असतं.... दंगल ही कोणी बिना हवा देता होत नाही
@@ganeshpatil-zk3re ataprnt tasach kel mnun tr evdhi shefarli auranjebachi pilley...
@@ganeshpatil-zk3re tujya aai var kon udla tar 2 thapdi deun gupp bas..
Tithe ek 17 varshachya muli sobat love jihad zala.. Tyala ek mantrane prakaran dabaycha prayatn kela he kon sangnar?
Dangal zali ki BJP la fayda hoto he tar fix ahe .....3 Varun 300 centre madhe hech karun alet
दंगली घडवण पवारांचं राजकारण आहे त्यांना वाटतंय सत्तेवर दुसरा पक्ष बसू नय
,२००९ ची दंगल भाजप मूळे मिरज मध्ये झाली तेच कोल्हापूर मध्ये पण झालं हे एका वाक्यात
Nope, NCP
@@millennialmind9507 भाजप चंद्रकांत पाटील हेच त्यामागे होते दंगलीनंतर कायम भाजपचा फायदा झाला आणि आजही भाजप पराभव होणार म्हणून
मूळ मुद्दे बाजूला करण्यासाठी दंगली घडवत आहे
@@pravin_deshmukh_205 kahihi, western Maharashtra madhe kadihi bjp la fayada zala nahi, dangal aso wa naso, he keval NCP che kaam aahe, green votes milavnyasarhi
@@millennialmind9507 तू हा व्हिडिओ न पाहता प्रतिक्रिया देतोय का??
हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन ऐक
@@pravin_deshmukh_205 are NCP bhidu che kay seriously ghetos. Western Maharashtra madhe BJP cha Prabhav nahi, dangal aso wa naso
Jay shivray jay shambhu raje
महागाई जाईल का? राज्यात इंडस्ट्री येतील का? बेरोजगारी कमी होईल का? आपल्या सर्वांचे पगार वाढेल का? Telangana बघा आपल्या मागचा राज्य आज it क्षेत्रात ३१% ने वाढत आहे. आणि आपला राज्य बघा. महत्वाचे मुद्दे उचलू तर राज्याचा भल होईल. नाहीतर उत्तर प्रदेश होण्यात काही वेळ लागणार नाही.
🍉🍉🍉🍉🍉🍉 याच्यामुळे दंगली होतात😠
ज्यांना त्या स्टेटस टाकणाऱ्याचा पुळका येतोय त्याच्याकडे कडे पण जरा बगन गरजेचं आहे की ते नेमके कोणाची ऑलाद आहेत ते
गर्व से कहो हम हिंदू हैं🚩
जय श्री राम🚩
राजकीय फायदा कोणाचा ही होईल पण येते हिंदू विरोधात जातील त्यांना सोडले जाणार नाही.
पुरोगामी कोल्हापूर राम राम
हिंदुत्ववादी कोल्हापूर जय श्री राम 🚩
औरंगझेब ह्यांचा कोण हा मेन प्रश्न आहे .
Politics दया सोडुन.
एवढं मोठं कांड कोल्हापूर मध्ये झाले काँग्रेस राष्ट्रवादीचे 5 आमदार कोल्हापुरात आसून सुद्धा एकाने पण साधा निषेध देखील केला नाही आणि ह्यांना द्या परत निवडून 😏
Bjp + shivsena 👑🔱🚩 2024 ✌🏻
Barobar
he bjp ch kand aahe gaandu mandbudhiche lok aaht tumhi bulyache baal
Bjp आणि शिंदे गट सत्तेत आल्यावर दंगली का वाढल्या ? यावर video बनवा
Karan Thakare sattet astana corona hota😂😂😂😂
@@akashshirgurkar5288 अंधभक्त आला रे
@@akashshirgurkar5288 gand bhakt
Ho
@@akashshirgurkar5288 asa hi thackeray na kahi bhetnar navta dangal karvun
राजकारण गेलं खड्ड्यात ...छत्रपती शाहू महाराज म्हणाले का तुम्हाला राज्याभिषेक दिन आला कि औरंगजेब चे स्टेटस ठेवा , त्याला बाप म्हणा.
ज्यांनी आमच्या शंभू राजेंना निर्दयी यातना दिल्या त्याच्या आईला घोडाच कायम .
जय शिवशंभू
महाराष्ट्राला सर्वात निष्क्रिय गृहमंत्री लागला यावरून स्पष्ट होते.
घरकोमद्या व धरणात मुतून पाणी भरणाऱ्या पेक्षा बरे आहेत ते🙏
@@drswapnilchavan आपला अभ्यास कमी आहे ते दोन्ही पण गृहमंत्री नव्हते
@@drswapnilchavan dr degree andh bhakt copy karun milale vatate..zero knowledge 😂😂😂😂
@@drswapnilchavan तुझी अक्कल समजली 🤣 चूक ही चूकच as
@@drswapnilchavan तू डॉक्टरकी सोडून राजकारणाचा अभ्यास करायला लागला वाटत.
या चीखलामध्ये जाऊ नकोस कारण चिखलात फक्त कमळच येत.
शरद पवारांन विषयी व्हिडिओ बनवा छत्रपती संभाजी नगर यां विषयी केलेल्या वक्तव्याचा
Link plz
Fake news
News channels vr available aahe
Very good analysis I understand it takes a lot of collective efforts to gather and present this information. Great efforts keep up the Good work 👍.
अहमदनगर जिल्ह्यातिल मिरजगाव येथे आज एका मुस्लिम मुलाने औरंगजेब चा स्टेटस ठेवलाय, उद्या मिरजगाव बंद आहे
कृपया करून नरेंद्र दाभोळकर यांच्यावर एक विडिओ बनवा.
हिंदुस्थानचे आराध्यदैवत छ्त्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज,छ्त्रपती राजाराम महाराज, छ्त्रपती महाराणी ताराबाई यांनी आपले संपूर्ण जीवन त्या औरंग्या विरुद्ध लढून हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले त्या औरंग्याचे जर कोणी उद्दातीकरण करणार असतील तर अशा कितीही दंगली घडल्या तरी चालतील पण ह्या आऊरांग्याच्या पिल्लावळीना ठेचलेच पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩
कोल्हापूर चा नागरिक सुज्ञ आहे, स्वातंत्र्यानंतर इथ भाजपच काहीही पिकल नाही... घडलेली घटना निषेधार्ह आहे पण स्थानिक भाजप शिंदे गट राजकीय फायदा उठवताना दिसत आहेत......
Ha Bhai musalman ghet ja uravar
Congress NCP cha itka pulka ky
@@maheshchavan1240 Tula Maharashtra cha up karaycha ahe ka ..yethe sarva dharma smbhav ahe…
@@TruthCheck7 Khar aaahe bhava
@@maheshchavan1240 अशा अनाजी पंत विचारी प्रवृत्तीमुळेच अशा दंगलींना खतपाणी मिळत आहे.
भाजप सत्तेत येण्यापूर्वी कोल्हापुरात अशी एकही दंगल घडली नाही.
कायदा खूप भंगार आहे आपला.10 ते 20 वर्षी निकाल लागत नाही.. त्याचा मुळे आरोपी च्या अश्या हिम्मत होतात 🙏
Pramukh padi baslele bhangar aahet niyam aani kayda nishpaksh pane vaprla tar kuthlyahi haramkhoranchi aukat nahi pan matlabi lokanmulech kayda badnam hotoy ase nahi ka watath.
अमल बजावणी करणारे भाड खाऊ आहेत कायद्याला दोष देऊन मतलब नाही मित्रा
Kayada jar paishane vikat gheta yeu lagala tar kayadyala nav theun Kay fayada
कायद्याची अंमलबजावणी करणारे लोक नालायक आहेत.
चालवणिरे भंगार आहे
आजवरच्या हिंदू -मुस्लिम दंगलींचा इतिहास पाहता दंगलींचा फायदा हा नेहमी भाजपलाच झाला आहे.
जसं जशा निवडणूका जवळ येतील तस तशा भाजपचे आमदार ज्या जिल्ह्यात नाहीत त्या त्या जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण होईल.
ओन्ली किंग ऑफ कोल्हापूर सतेज पाटील साहेब
bjp aali tar dangal honarach ki 👌
मग आम्ही महाराजांचा अपमान सहन करायचा
तु असशील छोटा भीम वाला 😂
अपमान सहन नका करू पण ज्यावेळीं राज्यपालांनी अपमान केला त्यावेळेला काय केल तु .
आणि जय भिम वाला छोटा कि मोठा हे चंपा ला विचार 🙏🏻🇮🇳
@@Indianpolitics559 barobar aahe
@@soulgoblin1426 bhagt sing koshyari kiti waait bolayacha maharajana tewha ka gap basla tyaweles kuthe geli nishta aamhala nako shikau
@@Indianpolitics559 आला ना राग ...... असाच राग आम्हाला सुद्धा येतो मग तो कोणीही असो किंवा कोणताही पक्ष असो
गेल्या अनेक वर्षांपासून ऐकतोय महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे पण महाराष्ट्र हा पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणायला लाज का वाटते?शिवरायांचा महाराष्ट्रात औरंगजेबाच उदात्तीकरण का सहन करायच?इतके नपुंसक झालो आहोत का आपण🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻मला वाटत की आपण पुन्हा विचार केला पाहिजे
त्याच्या आधी पण महाराष्ट्र होता स्वतःची लाल करायची असं असत तुमचं.
@@kk59596
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे
समर्थांनी महाराजांचे वर्णन या ओळीत केले आहे.शिवछत्रपतींच्या आधीही महाराष्ट्र होता,पण पातशाही वरवंट्याने पिचलेला महाराष्ट्र हा शिवछत्रपतीनी उभा केला, त्याचे साम्राज्यात रूपांतर केले आणि त्यांच्या स्वर्गवासानंतर महाराष्ट्राने दिल्लीवरही राज्य केले.म्हणून महाराष्ट्र पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा नंतर बाकीच्यांचा,परंतु तुह्मा सतरंजी उचल्याना हे कधीच समजले नाही
पुरोगामी समाज म्हणजे जिथला समाज सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा,वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा, अंधश्रद्धेला बळी न पडणारा. पुरोगामी यासाठी म्हणतात पाहिले पासून हे सर्व विचार आपल्या समाजात वावरत आहेत. संत तुकाराम, एकनाथ, फुले ,गोखले, टिळक इत्यादी सर्व आपल्या राज्यात आले आणि सर्वांनी प्रगतशील विचार दिले. तुम्हाला असे विचार प्रसार करणारे उत्तर भारतात मिळणार नाही. दक्षिण भारतात भरपूर मिळणार.
@@kk59596 बाकीच्यांनी जास्त घासून काळी केली काय ? 😂
MHNJE TUMHALA SHAHU FULE AMBEDKARACHA MAHARAHSTRA MHNAYLA LAAJ WATATE TAR . 😊😊😊
भारतीय जनता पार्टी सपोर्टर उसका जो सर्वे आया है तो उस से घबराकर दंगे करा सकती है महाराष्ट्र के
तुमच्या म्हणण्यानुसार हे सगळे बीजेपी ने केलेले मग तो औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचणारा पण बीजेपीचा असायला पाहिजे मग यांनी त्या त्याच्यावर जेव्हा कारवाई केली तेव्हा त्या पाठीशी घालणारे कोण आहे हे जरा तुम्ही तपासून बघा ते बीजेपी वाले आहेत का सगळ्यांना माहित आहे कोणता पक्ष कोणाला पाटी घालतात
हिंदुत्ववादी कोल्हापूर 🙏🚩🚩
SHAHU MAHRAJANCHE KOLHAPUR
Perfect - you have done perfect analysis - one can easily understand how 'polarization' effect is used by separatist parties for their own benefits. We've to be more alert as citizen - voters.
होय ही लढाई धर्माचीच आहे
" द केरला स्टोरी " हिंदूंच्या शोषणाची असेल तर
" द कोल्हापूर स्टोरी " ही हिंदूंच्या ताकदीची आणि ऐकतेची असेल
जय श्रीराम 🚩
महागाई जाईल का? राज्यात इंडस्ट्री येतील का? बेरोजगारी कमी होईल का? आपल्या सर्वांचे पगार वाढेल का? Telangana बघा आपल्या मागचा राज्य आज it क्षेत्रात ३१% ने वाढत आहे. आणि आपला राज्य बघा. महत्वाचे मुद्दे उचलू तर राज्याचा भल होईल. नाहीतर उत्तर प्रदेश होण्यात काही वेळ लागणार नाही.
Gp ae ramya gharcha bg
pulwama story pn yeil bhaau
@@user-ym8yg2jr7t कोल्हापूरात गेल्या 3 महिन्यात 5 लव्ह जिहाद च्या केस झाल्या त्या साठी उचलेल हे पाहिलं पाऊल
हींदुत्ववादामुळे घराणेशाही संपली हे चांगले झाले 🙃
हिंदू राष्ट्र..
Khup chan kam kartay bol bhiduuu
कोण हा औरंगजेब त्याचा फोटो आम्ही कधी बघितला नाही लोकांना कस माहिती हा फोटो त्याचा आहे सगळे फोटो जमा करा आणि जाळून टाका ना रहेगा बास ना बजेगी बासरी दोन समाजा मध्ये तेड निर्माण करण्याचे काम कोण करत आहे
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हिंदुत्व स्वीकारावे, मग आमच्याकडे हिंदुत्व सेना किंवा भाजपला पर्याय आहे आम्ही फक्त हिंदुत्वाला मतदान करू, छद्म धर्मनिरपेक्षता नाही
पुरोगामी समाज म्हणजे जिथला समाज सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा,वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा, अंधश्रद्धेला बळी न पडणारा. पुरोगामी यासाठी म्हणतात पाहिले पासून हे सर्व विचार आपल्या समाजात वावरत आहेत. संत तुकाराम, एकनाथ, फुले ,गोखले, टिळक इत्यादी सर्व आपल्या राज्यात आले आणि सर्वांनी प्रगतशील विचार दिले. तुम्हाला असे विचार प्रसार करणारे उत्तर भारतात मिळणार नाही. दक्षिण भारतात भरपूर मिळणार.
बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, आरोग्य व्यवस्था, रस्ते पाणी विज, शेतकरी आत्महत्या , MSP हे असले zaatu मुद्दे आम्ही लक्षात घेनार नाही😂
आम्हि अंधभक्त
@@hdbpencil3678 बेरोजगारी आणि महागाही काँग्रेस च सरकार जरी आलं तरी जाणार नाही आणि 10 वर्षात कीती काम झाली हे वेगळं सांगायची गरज नाही 😂😂
@@nagrajbenade4518 ते मुद्देच नाही आहेत। आम्ही अंध भक्त आहोत। रेलवे दुर्घटानेत मेलेले हिंदू आमचे नाहित। लव जिहाद असल तर बोल भीड़ू
हातात २०००० चा मोबाईल घेऊन दर ३ महिन्याला ६६६ रुपया चा रिचार्ज मारून आजकाल ची मुलं तंबाखू चोळत म्हणतात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे.
कर्नाटक निवडूनु की च्या प्रचार सभेत देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की काँग्रेस निवडून आली की देशात राज्यात दंगली होतील म्हणून तुम्ही आम्हांला निवडून आणा पण महाराष्ट्रत तर डबल इंजिनच सरकार आहे तरी ही दंगली होत आहे आणि राज्याचे गृहमंत्री शांत आहे.
योग्य निरीक्षण ,
खरच महत्वाचे मुद्दे मांडण्यास किंवा लोकांच्या पर्यंत पोहचू नये हाच मेन उद्देश या सगळ्यांचा..
मी लहानपणा पासून बघतोय माझे नातेवाईक माझे मित्र मैत्रिणी माझे आस पास वाले माझे बिल्डिंग वाले ... सर्व हिंदुत्व वादी होते. मी लहानपणा पासून ज्यांना ज्यांना भेटलो ९५% लोक हिंदुत्व वादी. मला शिक्षण सुद्धा हिंदुत्व वादाचेच मिळाले. आणि माझे कोणीच आरएसएस मध्ये नाही भाजप मध्ये नाही. नाही कुठल्या हिंदुत्व वादी संस्थेत काम करत. तरीसुद्धा माझे लहानपण हिंदुत्व वादी मध्येच झाले. मग हे एनसीपी वाले लोक पुरोगामी महाराष्ट्र कशा वरून बोलतात???
गु खा मग
तुझा अभ्यास कमी आहे
पुरोगामी समाज म्हणजे जिथला समाज सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा,वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा, अंधश्रद्धेला बळी न पडणारा. पुरोगामी यासाठी म्हणतात पाहिले पासून हे सर्व विचार आपल्या समाजात वावरत आहेत. संत तुकाराम, एकनाथ, फुले ,गोखले, टिळक इत्यादी सर्व आपल्या राज्यात आले आणि सर्वांनी प्रगतशील विचार दिले. तुम्हाला असे विचार प्रसार करणारे उत्तर भारतात मिळणार नाही. दक्षिण भारतात भरपूर मिळणार.
कारण त्यांना पुरोगामी चावलेत 😂😂
@@sambhajipatil5070 पुरोगामी समाज म्हणजे जिथला समाज सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा,वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा, अंधश्रद्धेला बळी न पडणारा. पुरोगामी यासाठी म्हणतात पाहिले पासून हे सर्व विचार आपल्या समाजात वावरत आहेत. संत तुकाराम, एकनाथ, फुले ,गोखले, टिळक इत्यादी सर्व आपल्या राज्यात आले आणि सर्वांनी प्रगतशील विचार दिले. तुम्हाला असे विचार प्रसार करणारे उत्तर भारतात मिळणार नाही. दक्षिण भारतात भरपूर मिळणार.
तंतोतंत विस्लेषण
दंगल भाजपची गरज बनली आहे.
दंगल भाजपचा श्वास आहे.
कारण राज्यातले शेतकरी, महिला, बेरोजगार युवकांचे प्रश्न, राज्याबाहेर जाणारे उदयोग हे प्रश्न सोडवता येत नसल्याने भाजपा दंगलीचा आधार घेत आहे.
Khup chan video 👍
राजकारणी लोकांन शिवाय कोणी दुसर भांडण लावत नाही हे 100% खर आहे
एक गोष्ट क्लिअर करतो कोल्हापूर मध्ये aourngya चा स्टेटस नाही तर टिपू सुलतान चा लावला होता.सगळ्या बातम्यांमध्ये खोटं बोल जात आहे.
@Bol Bhidu Thank you tumhi Je khara aahe te bolya badal .konala faida hoto to .ya goshti la vadvito . Mahagai ,Berozgari, Petrol diesel Price Gas price ,Education Sahitye books,pen bag Price Issues gele ya dangya mule side la .
हे लज्जासपद आहे... पक्षाला निवडनुक जिंकन्या साठी धर्माचा आधार घ्यावा लागतो... आता हाच पैटर्न सर्व पक्ष भविष्यात वपरतील यात शंका नाही.. जनतेने शहाणे झाले पाहिजे...
इतका चांडेपणा चांगला नाही असला analysis कधी औरंगाबाद जिल्ह्यातील जलील कसा निवडून आला यावर केला नाही ......तसाही आम्हाला ना त्या BJP चा काही घेणं देणं नाही पण पत्रकारिता म्हणजे चांदेपणा नाही लक्षात घ्यावे
आपल्याला विनंती आहे की परवा जे कोल्हापुरात घडले त्याची अधिक माहिती घेऊन जर तुम्ही विश्लेषण केले असते तर बरे झाले असते.
Jai Shree Ram ❤🕉
भावांनो हे नीवडणुका होई पर्यंत असेच चालणार
Fadanvis bhyaylat... 😅
एवढं एकांगी विश्लेषण केल्यावर तुम्ही च ठरवा म्हणण्याचा निर्लज्जपणा कशाला करायचा?😅
एक गोष्ट जनते समोर आणा की त्या लोकांना स्टेटस ठेवायला कोणी सांगितले मग कळेल
योगी आदित्यनाथ यांची कार्यपद्धती अवलंबली पाहिजे... दंगली मद्ये असणार्याकडून वसुली केली पाहिजे
भाजपच राजकारण हे फक्त जाती पाती आहे लोकांना हे समजलं पाहिजे
हो आनी काँग्रेस चा मुस्लीम साथी अही
औरंजेबी मानसिकतेचे सेक्युलर किडे यामागे आहेत
🙏 धर्मनिरपेक्षतेवर बहिष्कार घाला 🙏🙏हिंदुत्वाला मत द्या
Khup chaan Marathi, jarahi न ण madhe confusion nahi...agadi news reporter sarakh...
खूप ऐकल पुरोगामी कोल्हापूर
आता बघा हिंदुत्ववादी कोल्हापूर 🔥
जय जय श्रीराम 🚩
जय शिवराय 🚩
0.50 paise gheun comment kartos andh bhakt कुत्र्या.
पुरोगामी समाज म्हणजे जिथला समाज सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा,वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा, अंधश्रद्धेला बळी न पडणारा. पुरोगामी यासाठी म्हणतात पाहिले पासून हे सर्व विचार आपल्या समाजात वावरत आहेत. संत तुकाराम, एकनाथ, फुले ,गोखले, टिळक इत्यादी सर्व आपल्या राज्यात आले आणि सर्वांनी प्रगतशील विचार दिले. तुम्हाला असे विचार प्रसार करणारे उत्तर भारतात मिळणार नाही. दक्षिण भारतात भरपूर मिळणार.
दंगल सदृश्य कोल्हापूर🙏
जय श्रीराम! जय शिवराय!🚩🚩⚔️
Atishay Sunder vishleshan.
Nice analysis by Bol Bhidu
Khup chan
यावरून स्पष्ट होते की cm आणी गृहमंत्रि याचे राज्यांवर लक्ष नाही
औरंग्या च्या कब्रिवर सार्वजनिक मुतारी बांधली पाहिजे
जय भवानी जय शिवराय
Tu Abhi
Are 12 ki
@@daulatkhan8794 police ko complaint du kya be
तसा Status ठेवला गेला हे तर खरं आहे ना?. आधी तुमची त्या विषयीची भूमिका स्पष्ट करा. नंतर राजकारणाविषयी बोला.
Development kara tarch Satta yeil
Public know everything
मुस्लिम तिथे दंगल....
Baman tithe Dangal he pan khara
@@nickpop23
Don't think so. UP mdhe ka nahi hot, tithe Baman Mothya pramanat ahet
@@Parthasarathi_7106 lol. UP madhye saglyat jast dangli hotat
दलीत समाजावर अत्याचार होयायले त्याच्यावर का व्हिडिओ बनवत नाही तुम्ही ??
Atrocity cha gairfaysa yavar ek video banva
@@Vijay23288 Lokanla dusri ky kam nahit sarkhe dalit dalit 😅
दंगल मता चे राजकारण.
Sadhya BJP la janmat nahi sangli Kolhàpur madhe
हिंदुस्थान विकास करणारे समान नागरी करणारे लोकांना साथ करणे गरजेचे
700 800 varshe musalman mughal ne badme Christian 150varshe gulam banwile Hindu la VICHAR karawa
Everything is fair in politics. No emotions.!
राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूरला घालून दिलेला एक आदर्श म्हणजे सर्व धर्मांना घेऊन एक आदर्श शासन बनवला आज त्याला काळीमा फसण्याचा प्रयत्न चालू आहे
Ho ex muslim sahil channel bhag ani muslim dharma soda itka desh chi kyaji ahi trr 😊
Right👍
काही लोक असतात टक्केवारी वाढेपर्यंत वाट पाहतात एकदा ती वाढली की उन्माद दाखवायला सुरवात करतात
प्रत्येक शहरात वेगळा एरिया बनवून तिथे लोकसंख्या वाढ करणे आणि दहशत निर्माण करणे हेच उद्योग चालू आहेत
त्याच कोल्हापुरात गेल्या 3 महिन्यात 5 लव्ह जिहादच्या केस झाल्या त्यातील 5 व्या केस मध्येतर मुलगी अल्पवयीन होती हे आहे का शाहू महाराजे कोल्हापूर
@@rohitbawadekar6213 मुंबईतल्या मीरारोड येथे "मनोज साने" या नराधमाने श्रद्धा वाडकर ह** प्रकरणा प्रमाणेच प्रेयसीचे फ्रीज मध्ये तुकडे करून ठेवले व शिजवून कुत्र्यांना खायला दिले. 😢
तेव्हा श्रद्धा वाडकर प्रकरणाचं "लव्ह जिहाद" राजकारण करणारे "बीजेपी वाले" कुठे गेले आहेत😡
Perfect analysis
1 January 2018 la bhima koregaon dangal zali hoti fdn20 CM astana
Sahaj aathwal 😅