PM Modi Security breach in Punjab : मोदींच्या सुरक्षेबाबत पंजाबमध्ये त्या 20 मिनिटांत काय घडलं?
Вставка
- Опубліковано 5 січ 2022
- #BBCMarathi #PMModi #Punjab #SecurityBreach
पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये एका उड्डाण पुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अचानक थांबतो. 15 - 20 मिनिटं मोदींच्या गाड्या आहे तिथेच उभ्या राहतात. या उड्डाणपुलापासून पाकिस्तानची सीमा अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असते. पंतप्रधानांना सुरक्षा देणारे एसपीजीचे कमांडो बंदुका सरसावत मोदींच्या गाड्यांभोवती कोंडाळं करतात. पंजाब पोलिसांची धावपळ एक मोर्चा बाजूला करण्याची धावपळ सुरू असते. हे सगळं सिनेमात घडतंय तसं वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात घडलंय. देशात सर्वोच्च सुरक्षा असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या बाबतीत एक मोठी आगळीक झाली आणि हा प्रसंग ओढावला. या चुकीची चर्चा आता माध्यमांसह सोशल मीडियावर जोरात होतेय.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
असं वाटतय की शेतकरी फक्तं पंजाब मधेच आहेत बाकी राज्यामध्ये शेती हा विषय फक्त पुस्तकांत असतो. हे सर्व खलिस्तानी कट कारस्तान आहे. देशातील कोणाताच शेतकरी तिरंग्याचा अपमान करीत नाहीत.
ऊडान पूल नाही गं बाई ,
" ऊड्डाण पूल " बीबीसी असलं तरी मराठी बातम्या आहेत.
😂🤣😂right
परकीय शक्तींनी या गोष्टीचा फायदा घेऊ नये..म्हणजे झालं!!
,BBC marathi gives fake news as being congress supporters
Congress aahech parkiy shakti.
China, Pakistan agent aahe te.
60 वर्षात कांग्रेस नि काय केल..... इंदिराजी आणि राजीव गांधी यांच्यावर हल्ला झाला..... आणि आता 56 इंचाची छाती होती .....पन जाउद्य
🔥
Hindi bol Marathi nahi samajh pay love from Nepal
@@mdnehalalam591 ghanta.... mararhi video hai... comments bhi marathi aayenge
पंतप्रधान हे सर्व देशाचे असतात. त्यामुळे प्रतिक्रिया देताना संयम ठेवा.
Are baba kasla sayam thava vat lavli saglya deshichi
Vat lavali feku 🤣🍉
गोड बोलून लोकांना लुटलं
@@ajayhirve5201 काय वाट लावली तुम्ही सांगा ना
@@vinayakbagde3164 tumhla mahiti nahi ka
या पेक्षा सुद्धा आता सामान्य माणसाच्या खूप गंभीर परिस्थिती आहे लॉक डाउन मुळे संपूर्ण आर्थिक अडचणीत लोकं येतायत त्या साठी सरकार काही करताय का त्यावर न्यूज करा ते प्रश्न प्रतिनिधी ना विचार
पंतप्रधान आहेत ते,
वामपंथी नाहीत.
विषय भरकटवून वस्तुस्थिती बदलत नसते.गेम फेल गेली आता नवीन गेम सुरू होतोय.मजा लुटा
ईलेक्शन आहेत.प्रत्येक जण फायदा उचलणार आपापल्या हिशोबाने.हे ईथे समजून घेणं म्हणजेच बेसिक जाणणे
आपल्या देशाची लोकसंख्या आणि संपूर्ण जगाची लोकसंख्या सारखी होत आहे तुमच्या सारख्या ही समस्या दिसत नाही का ???? एवढ्या लोकांना पोसण कठीण आहे स्वतः विचार करा आधी
@@user-ir6yl7fo5q मग घे जडवून... Chutiya sale लोकांच job gele taas bhar थांबून traffic मध्ये yala javbdar kon...
*सर्वांचे* *"Status"* *बघून सिंधुताई यांचे एक वाक्य आठवलं*
*"महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं" **
सिंधुताई (माई) सपकाळ या गेल्या अनेक दिवसांपासून अजारी होत्या,त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या तरी कोणत्याही मराठी माध्यमात बातमी दिसली नव्हती की सिंधुताई अजारी आहेत त्यांना प्रार्थनेची गरज आहे.
बॉलीवूडच्या नटांना कोरोना होतो तेव्हा आपल्या येथे दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून दाखवतात,
ड्रग्स केस मध्ये आर्यन खान जेल मध्ये होता तेव्हा त्याला जेलमध्ये कोणतं जेवण भेटतय,तो टॉयलेटला जातोय की नाही याची बातमी सुद्धा मराठी माध्यमे दाखवत होती.
२०२० मध्ये अनेक बॉलीवूडच्या नटांना कोरोना वगैरा चे आजार झाले होते,तेव्हा ते रूग्णालयात आहेत,त्यांचे कुटूंबिय कुठे आहेत,नश्त्याला काय खातायत,
अशी रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केली होती.
पण सिंधुताईंचा मृत्यू होई पर्यंत मराठी माध्यमांना लक्ष द्यावसं वाटलं नाही.
*खूप मोठं दुर्भाग्य आहे हे महाराष्ट्राचं.*
*निशब्द.*
शाहरूख खान आमच्या मुलांवर बायजू द्वारे संस्कार करतोय हे आमचे दुर्दैव.
Correct. सगळा मूर्खपणा चालू आहे. पूर्ण देश फक्त ह्या नालायक रजकरण्यान मागे लागलेले आहे. बाकी ह्या देशात काहीच होत नाही. ज्यांनी देश्याची पूर्ण वाट लावली त्यांच्या मागे देश धावतोय. का पाहिजे ह्यांना एवढी सेक्युरिटी अस काय केलं ह्यांनी एवढं देशासाठी. देशाचा सगळ्यात जास्त पैसा ह्यांच्या सुरक्षा आणि इतर गोष्टींवर खर्च होतो. ह्यांच्या मुळेच आपला देश भिकेला लागला आहे. ह्यांचे सगळे लाड बंद करा. विनाकारण दिलं जाणार महत्व द्यायचं बंद करा देश नक्कीच प्रगती करेल.
पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असो द्या. पंतप्रधान खुर्ची चा मान, सन्मान राखला पाहिजे.
Barobar ahe
3rd class modi
right
Barobar
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर(नियती)
Farmers Payback👍
हो खरच
पंजाबमधील शेतकरी लोकांना सलाम
इलेक्शन जवळ आले की बरोबर पाकिस्तान हल्ला करतो. काहीतरी नवीन सांगा.
Tumhi pogo paha mg...tikde roj navin astay
इथे कोटून पाकिस्तान आले बे . तिकडे रोज आतंकवादी मरत आहे . सिमे वर सैनिक आहे म्हणून तुम्ही येथे कमेंट करत अहा .
नेहमीच बी जे पी
चं हे ठरल्याप्रमाणे नाटक
फेकू साला नौटंकी करता हैं
Jaychand Kadhi sampel dev jano
Hindu dharmache durdaiva
आपल्या देशातील निवडणूका
जात-पात , धर्म - वंश , मान - अपमान , पंधरा लाख, स्मार्ट सिटी - साडे सहा हजार कोटी , पुतळ्यांची विटंबना इत्यादी थांबवून
खरं_खुरं रामराज्य , फक्त जनतेचा सर्वांगिण विकास ह्या मुद्यावर कधी लढल्या जातील ?
🔥🔥🔥
Oo Bhai tu rahu de nahitar punha tuzya Sarkhe yede Sattet utrtil🤣🤣 adhi Sagal samj Ani m bol
जेव्हा भारत हिंदुराष्ट्र म्हणून घोषित होईल तेव्हा
एक्टर शूटिंग कर रहे,
नेता रैलियां कर रहे,
खिलाडी क्रिकेट खेल रहे
ओर आम आदमी घर बैठकर कोरोना को हराए।🔥
Your right sir 😭
@@youtube_sandy7839 sad truth 😑
पुलवामा अटॅक च्या आधी 2 वर्षे CRPF जवानांना दहशतवादी धोका आहे असे पत्र केंद्राला दिले होते तरी त्यांना सुरक्षा नाही दिली.
मग पंतप्रधानना आता कसं वाटतंय जीव जाईल अस वाटल्यावर.
क्सक्सक्स
क्स
क्सXक्सक्सक्सक्स
क्सक्सक्सक्सक्स
क्सक्सक्सक्सक्सक्स
स्मृति ईरानी ने एखादी पत्रकार परिषद वाढलेल्या गॅस सिलेंडरच्या क़ीमती बाबत सुद्धा घ्यावी ही विनंती.😜
भयानक सहानुभूती
@@milindkulkarni3198 "नौटंकी राजाबाबू"बद्दल?
Ho bhava barobar ahe tujh pn to pm ahe India cha, pm chya babtit as hou shakat asel tr, aaplya deshachi man khali jate
Yaa bailaa cylinder dist naahi modi sahen lagech disto
ह्याबाई सिरीयल मधेच बऱ्या वाटतात
आता निवडणूक जवळ आल्या आहेत हे लक्षात आले आहे
🙊🙉🙈
video disat nahi vatat tula
ya agodar indira gandhi rajiv gandhi yanch kay jhal
बरंच उशिरा लक्षात आलं तुमच्या . आपल्याकडे दर पाच वर्षांनी निवडणूका होतात ते माहित आहे ना?
Pappu gang aahes pakka
काय मज्जा आहे यांची फुकट पेट्रोल डिझेल वापरायचे आणि त्याचा सगळा भार सामान्य मध्यमवर्गीय सोसतो. देशातील अडाणी नेत्यांसाठी किती सोयी सुविधा आहेत
BBC सुद्धा सत्य बातमी देवू शकली नाही ही शोकांतिका...क़ाय गोदी मीडियात bbc चा समावेश करु ?
Burnol laav
Kiti Modi Dwesh kartat kahi lok
@@Bharat-wo9im tyach layak ahe 56 inch vala fakir.
Yes
जय जवान जय किसान..🌾🌾
काही नाही डांग फाटून पिवळी पडली असणार त्या 20 मिनिटात.. असो तरी नेतृत्व आहे त्यासोबत असे करणार्या लोकाना कठोर शिक्षा व्हावी
Tuza bap aahe to bapala as bolato ka be
ऐनवेळी बदलला कार्यक्रमाची बातमी फक्त काही ठराविक वरिष्ठ वर्तुळातील अधिकाऱ्यांना असताना ती बाहेर कशी गेली. याचा अर्थ याच लोकांनी ती बातमी बाहेर दिली असावी आणि या संधीचा उपयोग करून घ्यायचा मानस असावा अशी शंका घेण्यास वाव आहे.
Modiji u r life is very important for india....God bless you.
Ohhhhh
😂😂🤣
20 मिनिट मोदींनी अडकले. बापरे....
शेतकरी तर वर्षभर दिल्ली सीमेवर अडकून होते...
त्या खलिस्तान्यांनी वर्षभर दिल्लीच्या नागरिकांना अडकवले होते देशद्रोही सिएए विरोधी शाहिनबाग्यांप्रमाणे .
करोणा आहे मग सभा भेट कशाला जनतेला करोना आणि मंत्र्यांना करोना नाही का बघा काय चालले आहे देशात
हाच प्रश्न संजय राऊत ना विचारा लेकीच्या लग्नात लाखो लोक आणि पुढारी आले आणि त्यामुळेच मुंबईत omicron ala na
@@madhavipatankar8947 मोती ची भक्त दिसते तू 😂
Be pointed
राष्ट्रपती राजवट लावा.
इंदिरा गांधी चां पन पंजाबी लोकांनी खात्मा केला.
Pn modi te deserve krto yz
Well planned publicity...... प्रचार करायला गेला होता की स्टंटबाजी
@@indiancitizen8297 बापरे हा RAW एजेंट युट्युब वर काय करतोय🤣🤣🤣
@@beingatheist6242 Watch yesterday' s DNA on Zee news.
@@indiancitizen8297 🤣🤣🤣 zee news DNA ...झाल मग कल्याण तुझ ...2000च्या नोटेमध्ये चिप सांगणारे तिहाडी.... आपला वेळ देऊन त्यांच्या बातम्या ऐकतोस का तू🤣🤣🤣
@@beingatheist6242 Better than NDTV...Zee is always better than deshdrohi NDTV
@@indiancitizen8297 एकतर तुझा पूर्ण ब्रेन वॉश केलाय किंवा तुला हेसगळ करायचे पैसे भेटता,....तिसरी शक्यताही आहे की तुझ्या मेंदूचा पूर्ण विकास झाला नसावा....
तू ठरव तुझं काय झालय?...
चर्चेत राहायचं असं उत्तम उदाहरण
Hats off punjab ki public 😍♥️✊✊ हीच ताकद election वेळेस लावा...✊
@Tejas ye bin lund kharich id aahe mi..
Aani mi kay landya nhi.😂🤦 Iam indian 🇮🇳
@@pappa5417 if you not respect modi then its ok but aleast respect that position.
@Tejas ye yz.tula indian cha arth smjto ka? 🤦
Mendu ka gandit aahe ka tujha
Modini hinduna bhikela lavalay te fakt adani ambaniche kase changle hoil hech baghtat
@@sadanand6684 तू भिका मागतोय का मग आता
राजकीय नाटक....निवडक तयारी ....
व्यापाऱ्यांच्या हिताचा विचार केल्यास होणार आहे सामान्य लोकांच्या हिताचा पण विचार करा. आज पंजाब मध्ये जे घडत आहे उद्या पूर्ण देशात सुद्धा घडू शकते.
It's Worth It 🔥
सलाम पंजाब जनतेला...💪
Congress karyakarta na kr salam janatela kashyala karato
Jay jawan jay kisan
उडता पंजाब आहे तो बरेचशे yz लोकं राहतात तिकड काहीही घडु शकत
उड़ता पंजाब के कारण FARM BILL मोदी जी ने मांगे घेतले.
मुळातच हे पंजाब सारख्या ठिकाणी घडतंय यात नवीन ते काय, त्या त्या राज्याची सुरक्षेची जबाबदारी असते, यास्तव मा पंतप्रधान यांनी काळजी घ्यावी
OMG 😯😯😯
दम आहे पंजाबी लोकांमध्ये
सभेत लोक आले नव्हते म्हणून, by road jaych ठरवलं असेल
🔥🔥🔥🔥
Superb
आता 15 किलोमीटर दूर होता, तर काय हा आला म्हणून पाकिस्तानी सैन्य याच्या करता येणार होता, त्या रस्त्यावरून वाहतूक सुरुच असते, त्यांना भीती नाहीं, आंदोलक म्हणू नका ते भाजप वालेच ठरल्या प्रमाणे झालं सगळं, हा मोटाभाई काय बरळतो जवाबदारी केंद्राची च आहे याला काही करा?
Power of panjab 💪💪
power of panjab💪💪
कोणी आरोप केलाय याच्या ऐवजी कार्यक्रमाला गर्दी होती की नव्हती हे तुम्ही मीडियावाले दाखवा ना की ते दाखवु नका म्हणून पैकेज पोहोचलेत
Tumchya kade video asel tr pathva na
@@swapyworld09 भक्तांकडून मागा दादा आमच्या कड़े कस असेल
@@rohits7370 tumhi virodh krtayt na mhnun vicharl. Lok sabhela naste tr nivdun naste ale srv deshat
पण गर्दी नसलेल्या सभेला मोदी जात होते तर बरे होते मस्त फजिती पहायला भेटली असती. तर कांग्रेसने रस्ता अडवला. रस्ता सुसाट मोकळा ठेवायला हवा होता. गेले नाही आणि हात चोळत बसले आहेत, फजिती शिवाय
@@swapnilalshi9936 दादा रस्ता आडवला हे फक्त कारण आहे
Nice work
जयहिन्द वंदे मातरम् ।
मोदी असो किंवा अजून कोणी सामान्य जनतेपुढे कोणीही मोठा नाही,आता समजले का गर्वाचे घर खालीच असते
शेतकरी आंदोलन की खलिस्तान आंदोलन
Nice voice mam
बरोबर केलं. महागाई खूप वाढवून ठेवली शेठ नं...
पब्लिसिटी साठी सारा खटाटोप
वारे मो ...भक्त
पंजाब राज्य पहिल्यापासूनच थर्ड क्लास आहे. आता पर्यंत या राज्याला सगळ्यात जास्त सवलती मिळाल्या त्याचा हा परिणाम
नालायक लोक आहेत,स्वतःचे पायावर मारून घेऊ लागले
Punjab is great
🚩🚩🚩🚩
You can Heat the person , but respect the constitutional post. So called oldest party dosent know the basic requirement of democratic construction.
Fakirala kashyachi bhiti
👌👌👌👌
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मध्ये शेतकरी आंदोलन सुरू केले होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बरोबर केले आहे जय महाराष्ट्र जय किसान 🤝
राजकारण
आज पंजाब चे पूर्ण देशात आणि जगात नाचक्की झाली आहे
ज्या देशाचे पंतप्रधान सुरक्षित नाही, त्या देशाची जनता कशी सुरक्षित राहील!
That state, not in country
Very good समजले Very good lady
नेत्यांनी vip गिरी सोडून द्यावी.
🙏🙏🙏वा पंजाब बोलते है सरदार का देश है ..ये...
Very Shameful for panjab police
Long live modiji
India need you
Yes we need modiiii
Jai modi jai Bjp
शेवटी शेतकरी राजा आहे हेच समजल😀
Who told PM to go by road..it was publicity stunt
ते खुर्च्या खाली होत्या त्याच मॅटर काय आहे...
खलिस्तानी ने येऊ नाही दिलं खुर्च्या च काय नाय झेंडे जाळले
सभा असताना पैसे वाटून गर्दी जमवणे हे काम काँगेस गेली पन्नास वर्षे देशभर करत आहे....ते बघता बहुमताने निवडून आलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या सभेला तुडुंब गर्दी होणारच...पाऊस होता आणि नक्षलवादी, खलिस्तानी यांच्या धमक्या होत्या...
उडता पंजाब आहे ड्रग्स आणि दारु ची सोय केल्या शिवाय येत नाहीत सभेला ते 😂😂😂
It is shameful to see, whether it PM of BJP or Congress or any other party, PM deserves the highest security and respect.
Stopping convoy of PM is shameful.
We have lost two Ex PM Smt. Indira Gandhi n Rajiv Gandhi.
Not shameful
It's democracy
It's just stunt says rajesh tiket.
Its shameful that such illitrate person is in So honourable chair.
@@amolkumartoradmal2273 It's shameful we have lost 2 pm
बीबीसी न्यूज मस्त काम करता तुम्ही
पंतप्रधान 20 मिनिटे थांबले यात काय बिघडले?शेतकरी एक वर्ष या महाषयांच्या निर्णयाची वाट पहात पाऊस,पाणी, वारा,थंडी कशाची देखील पर्वा न करता थांबले. आदरणीय पंतप्रधानांनी आणि भक्तांनी याचा विचार करावा.
एकदा योगी चा रस्ता अडवून बघा मनाव
योगी ला पंजाब ला जावून बघा म्हणावं
@@rohits7370 आताच जाऊन आले..
@@suhassherki279 अस बोलून समाधान करुण घे तू तो काय जातो गेला की परत येतो का बघ😂😂
@@rohits7370 मला वाटत तुम्ही news बघत नाही आताच गेले होते की अमृतसर ला 😅... आलाच की परत ... आणि हो मुख्तार भाऊ ला विचारा जरा हल्ला करण्याचे परिणाम
@@suhassherki279 काय केले जावून जाती जाती मधे लावून आले असतील आणि आतून आणि काय करुण आलेत ते मीडिया नाही दाखवत
हे चॅनल पण " टोला " वगैरे शब्द वापरायला लागलयं , सत्ता पक्षाचे लाळघोटे होणार बहूतेक , लवकरच !
Konach kay tar konach kay
पंतप्रधान आहे ते🇮🇳🇮🇳⚔️
on
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना एवढ्या दिवस थांबवले तेव्हा काय वाटले नाही मोदींना
किती ते वर्णन मस्त पण जेव्हा लाखो शेतकरी सिघू बॉर्डर वर आपले 1.5 वर्ष प्रदर्शन करत होते तेव्हा तुमचे तोंड काय शेण खायला गेले होते शेतकऱ्यांनी आत्मा हत्या केल्या निदान bbc news ने तरी अश्या अफवा पसरवू नये लोकांना तथ्य दाखवावे
👌👌👌 khup Chan kele public ni
राजकारण फक्त जय जवान जय किसान
Don't underestimate the power of common man 💪💪
Ghanta ka power its called childish behavior😂
Which common man?
Don't underestimate Amit shah 😂😂😂Baaap he tera
The end krke jail chala jayega lekin jyada udne walo ka par jrur karega ...common man ke naam pe apni vichaardhara ka prachar mat kr
@@nomadlife763 for him KHALISTANI IS KISAN & COMMON MAN .
What about general public if such happened
पंतप्रधान यांनी त्यांच्या समोर जाऊन काय त्यांच्या समस्या आहे हे जाणून घेतलं पाहिजे होत..कोणी ही अस आंदोलन करू शकत नाही.काही तरी समस्या असणार
खुप छान
Lathi charge Kela Pahejae hota Policeanee ✍️🤧🗣️
खरंच पब्लिक नव्हती सभेला
ज्या अर्थी पंजाबचे मुख्यमंत्री त्या ताफ्यासोबत तेथे हजर नव्हते याचा सरळं सरळं अर्थ आहे की काहितरी षड.यत्र आहे.....दया कुछ तो गडबड है🤔 त्यांनी कारण दिलेले की कोरोणा झालाय तर मग दुसऱ्या दिवशी त्यांचा interview कसा प्रसिध्द झाला ???🤔कोरोणा बधित तर १५ दिवस विश्रांती असते
Correct sir
हे खूप गंभीर असून दोषींवर अतिशय कडक कारवाई ही जालीच पाहिजे.
म्हणून नको त्या ठिकाणी जाऊ नये.अगोदर बिर्याणी खायला पाकिस्तान आणि आता इथे.
उडता पंजाब, भागता गुजरात
YES 🏠🐓😂
Naughty Navjot
हा राहून तरी देशाचं काय चांगले केलंय ☝️
हमने तो शेर पाळ्या पर पंजाब से वो पळ्या - कवी.
Shetkaryancha gunyegar nirlajya modi
Deshacha gunhegar khalistanyancha ASHRAYDATA DESHDROHI CONGRESS PAKSH.
This is serious matter one of our p m is going for. Program and the security guard and Panjab police doesn't know it impossible. Enquiry must. We want. Truth
BBC .... पत्रकार परिषदेत स्मृती इराणी आणि सुधांशू त्रिवेदी हे दोघे ही जण स्टेज वर होते बोलत होते
Bolat hote mg ky zal🤔
Lavdya neet kaay te bol na
@@nileshkshatriya5827 🤣
@@Royal_kingg 😂
@@aditijoshi1604 😂 ho na
Changle kaam kela
असं काय झालं की समजून जायचं निवडणुकी आल्या आहे जवळ
निषेधार्ह आहे.
Five feet Indian cammandos gaurding PM.
I dont know what is real and what is fake but in both cases dangerous for country if BJP doing drama this is worst level politics and if CM didn't given proper path to PM that is threat to country's security
People already says it's just a stunt
@@marathimarg3748 No it's mismanagement
Distances are measured in “kilometer” not “ Ki-Mi” !!!
Any ...security is must it is pre-planned ateast 24 hrs before .sudden change may cause.....
BJP not 🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫