पोखरकर साहेब.....मी जर तुमच्या बाजूला चुकून कधी उभा आसेन....आणि समोरून एखादी बंदुकीची गोळी आली तर माझी छाती तुमच्या पुढे आसेल....विश्वास ठेवा.....खरा पत्रकार.. ठाण्याचा वाघा साठी मी रायगड ची भक्कम भिंत म्हणून उभा राहीन... जय महाराष्ट्र
वारीत जपानी व मुस्लिम लोक असतात हा पवार साहेबाना मौलाना म्हणतो तुषाऱ्या नीट बोलत जा भाजपची संस्कृती अटलजी असताना चांगला होता परंतु फडवणीस आल्या पासून बिघडली
भोसले घराण्याचा आम्हाला मनापासून आदर आहे, पण कोणी नाठाळ, कुळकर्णी असुन भिडे नाव लावणार्या बांडगुळाच्या शिष्याने वारी मध्ये कोणी सहभागी व्हावे किंवा सहभागी होऊ नये, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला.वारी हि सर्व धर्म बांधवांना एकसमान आहे. सप्रेम जय हरी.
जर हे bjp rss इतकेच धार्मिक असतील तर त्यांनी आत्तापर्यंत कोणत्याही यात्रेला किंवा मंदिराला जाणाऱ्या महामार्गावरील सर्व टोल नाके काढून टाकावेत.परंतु प्रत्येकाला माहित आहे की त्यांच्यासाठी धर्म हे फक्त एक राजकीय साधन आहे.
राहुल गांधी वारीत आले तर महाराष्ट्र धन्य होईल❤
या दोन नालयकला चांगला धडा शिकवला पाहिजे
पोखरकर साहेब.....मी जर तुमच्या बाजूला चुकून कधी उभा आसेन....आणि समोरून एखादी बंदुकीची गोळी आली तर माझी छाती तुमच्या पुढे आसेल....विश्वास ठेवा.....खरा पत्रकार.. ठाण्याचा वाघा साठी मी रायगड ची भक्कम भिंत म्हणून उभा राहीन... जय महाराष्ट्र
जेव्हा राज्यपाल कोषारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला होता तेव्हा तुम्ही दोघे भोसले कुठे शेण खात होते
हि भाजपा-संघाची दोन नवीन प्रोडक्ट माहीत नव्हते, कारण मी मागील अनेक वर्षांपूर्वीच गोदि मिडिया बघायच सोडून दिल आहे 😁 😁 😁
राहुल गांधी 13 आणी 14 जुलै ला दोन दिवस वारी मध्ये पाई चालणार आहेत 🚩🚩
अभिव्यक्ती हे युट्यूब चॅनल एकदम योग्य असे विचार मांडत आहे.
भाजप असल्या बांडगुळांना पुढे करुन वारीच राजकारण करु पहात असेल तर जनता लोकसभे पेक्षाही अगदी जोरात भाजपला जमिनदोस्त करील
पोखरकर सर आपण एकदम योग्य बोलत आहे राहुल गांधी जिंदाबाद जय शिवराय जय भीम 💙❤️
वारीत जपानी व मुस्लिम लोक असतात हा पवार साहेबाना मौलाना म्हणतो तुषाऱ्या नीट बोलत जा भाजपची संस्कृती अटलजी असताना चांगला होता परंतु फडवणीस आल्या पासून बिघडली
ह्या दोन्ही बांडगुळांना वारीत कोणी यावे येऊ नये हे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला?
sir तुम्ही एकदम करेक्ट कार्यक्रम केला ह्या नालायकांचा. अगदी उत्तम आणी बरोबर शब्दात तुम्ही हे मांडलंय.
हा भोसले नाही तो बांडगुळ शाळीग्राम आहे
या तुषार मुळे येणाऱ्या चार-पाच जागा तर विधानसभेच्या निवडणुकीत नक्की पडणार
एकदमच बरोबर ही या बांडगूळाना महाराष्ट्र मराठी बाणा कळलाच नाही हा देवेंद्र फडणवीस शिपाई प्रवक्ता बनला आहे
आता लोकसभे एवढया ही जागा येणार नाही, जनता भ्रष्टाचारी ला घरी पाठवणार.
भोसले घराण्याचा आम्हाला मनापासून आदर आहे, पण कोणी नाठाळ, कुळकर्णी असुन भिडे नाव लावणार्या बांडगुळाच्या शिष्याने वारी मध्ये कोणी सहभागी व्हावे किंवा सहभागी होऊ नये, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला.वारी हि सर्व धर्म बांधवांना एकसमान आहे. सप्रेम जय हरी.
तुषार भोसले याचं भाषण ऐकलं बोलण्यावरून तो खरा भोसले वाटत नाही ,भोसले आडनाव धारण केलं असावं हे दिसतंय.
पंधरा लाखावर सुरू झालेला विषय कधी पंधराशे'वर येऊन थांबला कळलंपण नाही.🤣
जर हे bjp rss इतकेच धार्मिक असतील तर त्यांनी आत्तापर्यंत कोणत्याही यात्रेला किंवा मंदिराला जाणाऱ्या महामार्गावरील सर्व टोल नाके काढून टाकावेत.परंतु प्रत्येकाला माहित आहे की त्यांच्यासाठी धर्म हे फक्त एक राजकीय साधन आहे.