फारच सुंदर रितीने समजावून सांगितले आपण .मी अत्यंत व्यथित झाले होते साईबाबांची अवहेलना पाहून . कोणत्या भडक माथ्यांनी केले हे काम . हिंदु धर्मात ज्यांना आपण श्रेष्ठ मानतो त्यांनीच असे करावे हे पाहून फार वाईट वाटत होते कारण मी एक दत्तभक्त आहे .गुरुतत्व कोणत्याही रुपात , कोणत्याही वेशात प्रकट होवु शकते . रामदास स्वामींना , एकनाथ महाराजांना दत्तात्रेयांनी मलंग रुपात दर्शन दिलेले होते .अजुनही बरेच सांगण्यासारखे आहे .जय साईराम.
Aapan aapli adwait shajti varil shraddha kami hou dyaychi nahi, dusryanni kay karawe ha tyancha prashn aahe, bless them so that they think positive & grow as human, Baki dev evdha weak ani chhota nahi ki aslya goshtinni rather koni tyacha apaman karu shakel. He is far above all this. Tyanech tar aaplyala sthitapradhyasya kim bhasha shikavile aahe, santanni yapeksha khoop jast kahi bhogun assal sone houn te ubharle gelet. Shrikrushnarpanam astu🙏
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृता मध्ये नवव्या अध्यायात स्पष्ट उल्लेख आहे की 'स्वामी समर्थ अवतारा नंतर मी धीशीला नगरीत म्हणजे शिर्डीमध्ये श्री साई बाबा या अवतारात येईन' आणि हा ग्रंथ अतिशय पुरातन आहे
पुरातन ग्रंथ कुठे आहे? कुणाकडे आहे. सध्या तर बाजारात छापील ग्रंथ मिळतो. 200-250 वर्षे जुनी प्रत आहे का कुणाकडे ? प्रमाण ग्रंथ कुठे आहे ? आपण पाहिला आहे काय? मी दत्तभक्त आहे. साईबाबांना पण मी अवतारी महात्मा मानतो. माझ्या रोजच्या नामस्मरणात साईनाम आहेच. पण आपल्याकडे नंतर काही उल्लेख घुसण्याचे प्रकार होतात तसं काही झालंय का ? जसं की महाभारत... मूळ महाभारत 8000 श्लोक आणि आता 100000 श्लोक....
आतापर्यंत मी जेवढं वाचल आहे त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ हे साईबाबा आणि शेगावच्या गजानन महाराजांचे गुरु होते. स्वामींकडूनच त्यांना दिक्षा मिळाली आणि पूढे त्या दोघांनी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आपले अवतार कार्य पूर्ण केले. माझं काही चुकत असेल तर कृपया मला सांगा 🙏🙏🙏
मी एक साईभक्त आहे.समाजात बाबां विषयीं व्देष,कलह आणि जातीयवादी काही समाज कंटक आपली पोळी शेकुन घेत आहे.एक भक्त सांगु शकतो.बाबा साक्षात ईश्वर आहेत.जेवढे बाबां विषयी वाईट, आणि आरोप करतील, काही फरक पडणार नाही.उलटलाखोंच्या, करोडोंच्या संख्येने बाबांचे भक्त वाढणार. ओम् साईराम 🙏🙏🏻
ज्या व्यक्तीने श्री साई सच्चरीत्र नीट लक्ष देऊन वाचलय आणि ज्याला ते समजलंय त्या व्यक्तीला माहीत आहे श्री साईबाबा कोण होते. तसच आपण जसं म्हणालात की श्रीपाद श्रीवल्लभ चारित्रामृत मध्ये श्री साईबाबा कोण आहेत, कोणाचे अवतार आहेत हे अगदी बरोबर आहे. ४५ व्या अध्यायात त्याची सविस्तर माहिती आहे. ओम साई राम ❤🙏
@@madhusudansalkar2309 समाजमान्य सत्पुरुषांबद्धल वादग्रस्त वक्तव्य करून समाजात क्षोभ उत्पन्न करणें हें कधीही समर्थनीय नाही. ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी त्यांच्या दर्शनासाठी जाऊ नये.
बरोबर काल परवा हिंदू झालेल्यांनी बाबां बद्दल काही बोलू नये मनायच नसेल काही हरकत नाही पण नादान सारखं बोलू नका बाबा दत्त स्वरूप आहेत ओम साईराम @@mukunddeshpande3837
@@madhusudansalkar2309 अहो, आपल्यापैकी कोणाला तरी ब्रह्मांडाचा अर्थ कळतो का हो? मग कशाला उगीच 'उंटाच्या..... चा मुका' घ्यायचा प्रयत्न करायचा ! आपण आपल्या 'मंदबुद्धी' नुसार प्रश्न विचारावे की.....!
साईबाबा हे संत होते , संत हे सर्व समाजचे असतात. संताना जात धमॅ नसतो.जे लोक आरोप करतात यांनी येणारा दिपावलीला पाण्याचे दिवे लावून दाखवावे फक्त...विशेषता शंकराचार्यनी😊 ॐ साई राम...
@@santoshsd1694बरोबर आहे तुमचे म्हणणे कारण अश्या प्रकारे सर्वांना च सिध्दी प्राप्त होते असे नाही दूसरे म्हणजे की आज साईबाबांच्या चरणी जे काही दान जमा होते ते सर्वाधिक गरीबांना मदत होईल अश्या प्रकारे वापरले जाते तसेच आपत्कालीन परिस्थितीत सरकार ला सुध्दा दीले जाते मग जे साईबाबांच्या नावाने टीका करत आहेत ते अश्या प्रकारे काही काम करत आहेत का
@@santoshsd1694 अगदी बरोबर, तेच तर बोलो आहे. जे विज्ञानाने सिद्ध होत नाही किवा शक्य नाही, तेच साईबाबानी सिद्ध (शक्य) केले होते.🤗 ॐ साईराम... कारण तुमच्या सारखी अती हुशार, सुशिक्षीत लोक सुधरतील तरी 😃😄🙏 ज्ञानोबांनी रेडयाच्या मुखाने वेदमंत्र उच्चार करविले. तेथे तुमच्या सारख्या सुशिक्षीत लोकांचे विज्ञान सिद्ध होत नाही आणि होणार पण नाही😃 ॐ s@i r@m...🙏😄
अगदी बरोबर आहे. ते विज्ञानने सिद्ध होत नाही म्हणून तर साईबाबानी ते सिद्ध करून दाखविले आहे. कारण तुमच्या सारखी अती हुशार , सुशिक्षीत लोक सुधरतील तरी😂😊 ज्ञानोबांनी रेडाच्या मुखाने वेदमंत्र बोलुन घेतले त्यावेळी तुमच्या सारखी सुशिक्षीत लोकांच्या मतानुसार विज्ञानाने सिद्ध होऊ शकत नव्हते. तरी ते ज्ञानोबांनी सिद्ध करूनच दाखविले ..😂 तरी काही लोक मात्र सुधारायचे नावच घेत नाही... 😅😂😊 Om Sai Ram...🙏🌺
खूप सुंदर om Sairam जी लोकं बाबांना बदनाम करु पाहत आहे त्यांची स्थिती ... आपल्यात म्हण आहे... अर्ध्या हळकंडाने पिवळे होणे...पण या मूर्ख लोकांना पिवळे बघूनच पिवळी होते,कावीळ होते... साईसतचारित्रात किती दाखले आहेत बाबांनी भक्तांना राम पांडुरंग शंकर याविविध देवांचेदर्षण स्वतात दाखवून दिले. अध्याय 51 स्वतः टेंबे स्वामी सांगत की आह्मी स्वतः स्वामी आहोत आणि कोणास नमन करायचा नाही हा नियम आहे पण बाबांसाठी तो नियम भंग करतात. या वरून बाबा किती वंदनीय होते ते समजून घ्यावे...SaiRam SaiShyam I love you BABA. Ambadnya नाथसविंध
Saibaba sabka malik ek aahet.... Aani tyachi prachiti bahutek sarvana bhaktana aali aahe aani mi svata ek saibhakt aahe mala anubhav milala aahe.... Ekda shirdila yeun bagha ekda... Om sai ram🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अतिशय समर्पक विवेचन, देव धर्मात राजकारण नको आणायला. परंतु हे आपले देशाचे दुर्देव आहे कि, धर्माचे राजकारण करून तात्कालिक फायदा घेऊन लोकांचे भावना दुखावणे हे अतिशय गैर आहे.
आम्ही शिर्डीकर/श्रीसाईभक्त आपले खूप..खूप ...ऋणी आहे आता आम्हा शिर्डीकरांना कोणालाही काहीही स्पष्टीकरण देण्याची गरजच नाही फक्त हि लिंक शेअर केली तर बस्स होईल. हा व्हिडीओ म्हणजे आम्हा साठी एक ठेवाच आहे. पुनःश्च अनेक धन्यवाद ओम साईराम ... जय साईनाथ ....
काका,सर्व प्रथम तुमच्यासारख्या आदरणीय व्यक्तीने या विरुद्ध आवाज उठवला हे पाहून फार बरे वाटले. कारण साई बाबां विरोधात जे काही प्रकार चाललेत ते बघून मनाला अत्यंत वेदना होतायेत. आपल्या श्रद्धा स्थानावर आघात झाला की, प्रचंड चीड येते पण नंतर विचार येतो की, बाबा समर्थ आहेत. साई जेव्हा अवतारी रुपात होते तेव्हा ही त्यांच्यावर चिखलफेक करणारी लोकं होतीच की. गजानन विजय ग्रंथ ज्यांनी लिहिला आहे ते दासगणू महाराज देखील अगोदर बाबांची निंदाच करत होते. पण नंतर काय झाले ते सगळ्या साई भक्तांना माहीत आहेच. विठ्ठल भक्त दासगणूना विठ्ठलाच्याच रुपात साई बाबांनी दर्शन देऊन आपल्या भक्तीला लावले. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर .......ही रचना दासगणुंचीच. गजानन विजय ग्रंथातील काही ओळी इथे लिहाव्याशा वाटतात, ll संत आणि भगवंत एकरूप साक्षात गुळाच्या गोडीप्रत कैसे करावे निराळे ll ॐ साई राम 🙏🙏🙏
साक्षात श्री साईबाबां वरती आरोप करणं म्हणजे सूर्यावर थूकण्या सारखे आहे. या लोकांची लायकी देखील नाही श्री साईबाबांवर आरोप करत आहेत. श्री साईबाबा या सगळ्या लोकांना सद्बुद्धी देओ
धन्यवाद खुब सुंदर माहिती ,खुब जरुरी होते, आपला अभ्यास बरोबर आहे,श्री पाद वल्लभ चा पुस्तक मी वाचलेला आहे, लोकाना पहीला हिंदुधर्म सनातन धमॅ चा गोल अभ्यास करायला पाहीजे नंतर बोलावे, आभार खुब शांती मिळाली, धन्यवाद ,🙏🙏🙏🙏👍👍
Shripad shrivallbhan che chritrya madhe hey aadich lihale hothe Ha granth purathan ani pavithra ani khara aahe🚩🙏Kaliyuga madhe hi rakshi vruthi ani vichrar aahe 🥺😡Digambara Digambara sainatha diagambara 🙏🚩🌼Thumi khup changle explanation kele🙏
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या धर्म ग्रंथात, अध्याय 39 मध्ये साईबाबांच्या अवतार कार्य संबंधात वर्णन केले आहे , ॐ साईराम 🙏🏻, मी श्री साईसचरित्राचे बर्याच वेळा पारायण केले आहे ॐ साईराम ❤️
साईबाबांच्या धर्माचा संबंध तुम्ही भक्ती श्रद्धेशी का म्हणून लावता आज करोडो लोकांची श्रद्धा त्यांच्यावर आहे आणि ती कायम राहील गोर गरिबां बद्दल साईबाबांनी वेळोवेळी केलेली मदत कोणत्याही धर्माचे लोक नाकारू शकत नाही तरी त्यांच्याबद्दल संशय घेणे हे धर्ममार्तंडांनी सोडून द्यावे आणि हे आत्ताच का संशय घेतात भक्तीला धर्म नसतो असे कित्येक हिंदू लोक अजमेरच्या दर्ग्याला जातात कारण त्यांची तिथे श्रद्धा आहे उगाचच दोन धर्मात वाद निर्माण करून सामाजिक संबंध धार्मिक संबंध बिघडवून आपली स्वतःची राजकारणाची पोळी भाजून घेणे हेच आज चालू आहे यापासून लोकांनी दूर राहावे
आचार्य आनंदजी , सुंदर विश्लेशन आणि समर्पक ऊत्तर , खूप छान. जर खर्च , साईबाबा जन्माने मुस्लीम असलं तरी , कर्माने आयुष्यभर सनातनी राहीले. खरं म्हणजे , हे संत , केवळ मुस्लीमसमाजासाठी च मार्गदर्शक नसून , संपूर्ण मानवाला एक दिशा दर्शक आध्यात्मिक नेत्रुत्व आहे. आपले वेद , गुण , कर्म आणि योग्यतेचे परीपाठ देतात , हे त्रिकालबाधीत सत्य तर आहेच , पण प्रुथ्वीवर , शांतीचं जीवन व्यतीत करणारं , नैसर्गिक सत्य ही आहे. सनातनी तत्वज्ञानाचा मत्सर आणि द्वेश करणारे मग ते विधर्मी असो , वा सनातनी असोत , पण ते त्यांच्याकडे दूर्लक्षच केलेले बरं. सनातनी संस्क्रुती ही पूर्णपणे नैसर्गिक आहे , ज्यांना ती समजली नसेल , अशांना बायपास च करा , तर भारतात आणि जगातीही शांतता नांदेल. कारण आज जग , भारताला विश्वगुरु म्हणून पाहू लागतंय , त्याची नीव मोदीजींनी ठेवली आहे.
शिर्डी चे साई बाबा , शेगाव चे गजानन महाराज , अक्कलकोट चे स्वामी समर्थ हे सुद्धा मुस्लिम मशिदी, संत यांचा संबंधित होते शेगाव च्या गजानन महाराजांनी मेहताबशा ला हिंदू मुस्लिम विषयी खडसावले त्यांच्या सोबत जेवण केले मुस्लिमांनाचे आडदांड पण हे मानवतेला भोगावे लागले असा उपदेश केला शिवाय नरसिंग महाराज आकोट हे सुद्धा कोतेशावल्ली नामक सुफी फकिराचे शिष्य होते . अक्कलकोट चे स्वामी समर्थ सुद्धा मशिदी जातं होते . या संतांनी मुस्लिम धर्मांचे समर्थन केले नाही उलट मुस्लिम मधील जे सुफी संत आहे त त्यांनचे तत्वज्ञान हे उपनिषदांवर आधारित आहे अशा पिर फकिरा ना समर्थ करत माल आश्चर्य या गोष्टी वाटते की साई बाबा वर एवढे चूकिचे आरोप होत असताना सुद्धा शेगाव चे गजानन महाराज व त्यांची भक्त, ट्रस्टी , अक्कलकोट चे स्वामी समर्थ व त्यांचे भक्त, ट्रस्टी गप्प का बसले आहेत . परमपूज्य मोरे दादा , आदरणीय शिवशंकर पाटील, का शिर्डी साईबाबा मुद्द्यावर गप्प आहेत परमपूज्य मोरे दादा आपण वास्तू शास्त्र आणि हिंदू धर्म यांवर आपला सखोल अभ्यास आहे मग आपण या उत्तर भारतीय हिंदू च्या मनातील साईबाबा हिंदू कि मुस्लिम चाँद मियां किल्मिष दुर करा हि विनंती आणि हिंदू धर्मात फुट पडण्यापासून थांबवा
औरंगझेब सुफी होता, काश्मीर मध्ये जे काही झाले ते सुफी नी केले. अजमेर कांड करणारे सुफी होते. तुला त्यांच्या किताब मधे काय लिहिले आहे याची काडीमात्र माहिती नाहीं जर माहिती असली असती तर यांना धर्म देखील म्हटले नसते व तो नाहीही.
त्यांच्या हदिस मधे काय काय लिहिले आहे याचा तुला अंदाज नाही. अशा अशा गोष्टी लिहिल्या आहेत की त्या जर का लोकांना समजल्या तर लोक thuktil यांच्यावर. यांना धर्म म्हणून सुद्धा कोणी समजणार नाही.
तुझ्या माहिती साठी सांग तो कि ज्या वेळेस मुस्लिम लोक भारतात आले तेव्हा त्यातील काही लोकांनी हिंदू उपनिषदेचा अभ्यास केला आणि त्या मधुन सुफी पंथाचे तत्वज्ञान उदयास आले वर सांगितलेल्या गोष्टी संदर्भ सुफी संताच्या तत्वज्ञान शी आहे कि ज्याचे समर्थन संतांनी सुद्धा केले कुराण ,हदिस , जिहादवेड्या , लोकांचें नाही
तुझ्या माहिती साठी सांगतो कि ज्या वेळेस मुस्लिम लोक भारतात आले तेव्हा त्यातील काही लोकांनी हिंदू च्या उपनिषदांचा अभ्यास केला आणि त्या मधुन नाव सुफी पंथ उदयास आला तत्कालीन संतांनी सुद्धा सुफी संताच्या तत्वज्ञान चे समर्थन केले कुराण , हदिस जिहादवेड्या लोकांचें नाही. वरील गोष्टी संदर्भ सुफी तत्वज्ञानशी आहे . जिहाद वेड्याशी नाही
ओम् साई राम.. आपलं विवेचन अतिशय समर्पक आहे.. आपल्या सारख्या साई भक्तांनी याची काळजी करू नये.. साईनाथ खूप मोठे संत आहेत.. आरोप करणाऱ्यांना माफी मागावी लागेल.
Khoop yogya mahiti dili sir khoop khoop abhar tumche.sai babanchi anubhuti alya shivay te nakki kon hote he kalnar nahi.kharokhar te khoop mahan hote na bhuto na bhavishyate.🙏🙏om sai ram 🙏🙏
ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम❤❤🎉🎉❤ ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई
श्री संत गजानन महाराज यांच्या विषयी सुध्दा असेच भाष्य केले जाते. सर, गजानन माऊली विषयी सुध्दा अशीच छान माहिती विरोधकांना सांगावी असे वाटते. 🙏🌹जय गजानन माऊली🌹🙏
❤ काय फरक पडतो सर , जेव्हा प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून विरोधक तर असणार च❤ त्यांनी जे कार्य आणि चमत्कार केले ते करण्याची लायकी या युगात कोणातच नाही, भक्तांना आलेले प्रत्यय हे साईं भक्तच जाणता, हे कलियुग आहे
खूप छान माहिती दिली आहे खूप धन्यवाद बाबा कोण होते हे बघू नका तुम्हाला फक्त समाधान बाबा मुळेच मिळतो हे लक्षात ठेवा.साईबाबा च्या विरोधातील सर्वांचा निषेध.
फारच सूंदर दादा , बरेच दिवस झाले हे मनात खटकत होते पण म्हणतात ना जो जे वाचील तो ते लाहो... तसच तुमच्या स्वरूपात आज बाबांनी त्यांच्या सर्व आरोपांची मोडीत केली... एकच प्रश्न राहिला की बाबांची मूर्ती पूजा करू नये? यांचं खंडन कसे करायचे.... मंदिरात फक्त पंच महादेवांची मूर्ती ची पूजा केली जाते
स्वामी समर्थ महाराज , श्री साईबाबा यांच्या वर होणारे आरोप..खंत व खेद जनक आहे.. देवाला नमानणारे व ज्यांना हिंदू धर्मा बद्दल आपुलकी प्रेम नाही, असे राजकीय व धर्मला नमानणारी काही ......... लोकं सध्या प्रसिद्ध साठी काही बरचळत आहे.. आपण जय श्री राम बोललो तरी राजकीय पक्षाच्या वास येतो, सर्वानी देव, संत,स्वातंत्र्यसेनानी आपआपल्या सोईनुसार, जातीधर्मानुसार वाटून घेतले आहे, आहो या राजकारण्यांनी रंगाला पण नाही सोडलं.. कसला आला सर्वधर्म समभाव.. हा फक्त निवडणूकीच साठीच साई बाबा मुस्लिम होते म्हणून मुस्लिम समाज्याने हे मंदिर आमचे व बाबा आमचे आहे, असे बोलू नये म्हणजे झालं... या मूळ आपला सनातन हिंदू धर्म भविष्यात संकटात येणार हे मात्र नक्की... आपण हिंदू बोललो की काही लोकांना राजकीय वास येतो.. अस आपण गप्प बसलो तर धर्म व मंदिरे ,सण ,उत्सव, पंचांग, भविष्य ,शास्र सर्व बंद व्हायला वेळ लागणार नाही.. असो,, सर आपली कळकळ खूप आहे. पण आवाज कोणी उठवत नाही.. सर्व शांत झोपले आहे.. असेच झोपलो तर धर्म संपला म्हणून समजा... खूप वाईट वेळ येणार हे दिसत आहे,, श्री स्वामी समर्थ ,! ओम साई राम!जयश्रीराम
जीवापाड प्रयत्न करूनही लोकांचा रिस्पॉन्स नाही लोकांना वाटतं आनंद पिंपळकर मोठा होईल पण यांना माहीत नाही अजून काही वर्षांनी जे चित्र असेल ते आपल्या पुढच्या पिढीला घातक असेल आणि आपली पुढची पिढी आपल्याला नावं ठेवेल
आ. आनंद भाऊजी, आपण अत्यंत समर्पक खंडण केले आहे या सर्व बाष्कळ आरोपांचे. धर्माला नावं ठेवणारे, बुडवणारे कित्येक खिलजी आले आणि नामशेष झाले... पण आजही आपल्या धर्माची पताका मानाने जगभरात फडकत आहे. आपण आपापल्या परीने चांगले प्रयत्न करत आहात. लोकांना योग्य व चांगला मार्ग दाखवत आहात. लोकांसमोर सत्य मांडत आहात. हे प्रयत्न निष्फळ ठरणार नाहीत हे नक्की. ॐ साईराम 🙏🏼
@@AnandPimpalkarsAnandiVastu नाही दादा आपल्याला निराश होऊन चालणार नाही, हि माणसे सनातनी च्या नावाने समाजाला हजारो वर्षे मागे नेत आहेत, त्यांना रोखण्यासाठी आपल्याला च प्रयत्न करावे लागणार, आपला हा विडिओ तळागाळापर्यंत पोहचवण्याचे आमच्या परीने होईल तेवढे करणारच समाज जागृती झाली पाहिजे, तसे पाहिले तर बर्यापैकी समाज जागा आहेच फक्त हे उत्तरेतील शंकराचार्य , भोंदू बाबा हिच मंडळी लोकाची माथी भडकवत आहेत, पण आता काही राज्य नेत्यांनी पण साईबाबांच्या बाजुने तोंड उघडले आहेत, त्यामुळे अजुन वेळ गेलेली नाही, याचे समाधान आहे, आता निराश होऊन चालणार नाही
आपल्या भारत देशात सर्व काही शक्य आहे. हजारो वर्ष जुना असणाऱ्या भारत देशाचा पिता याच शतकात होऊन गेलेले जर महात्मा गांधी असू शकतात तर मग याच शतकात होऊन गेलेले साईबाबा देवाधिदेव साईबाबा का असू शकत नाहीत?
फारच सुंदर रितीने समजावून सांगितले आपण .मी अत्यंत व्यथित झाले होते साईबाबांची अवहेलना पाहून . कोणत्या भडक माथ्यांनी केले हे काम . हिंदु धर्मात ज्यांना आपण श्रेष्ठ मानतो त्यांनीच असे करावे हे पाहून फार वाईट वाटत होते कारण मी एक दत्तभक्त आहे .गुरुतत्व कोणत्याही रुपात , कोणत्याही वेशात प्रकट होवु शकते . रामदास स्वामींना , एकनाथ महाराजांना दत्तात्रेयांनी मलंग रुपात दर्शन दिलेले होते .अजुनही बरेच सांगण्यासारखे आहे .जय साईराम.
Ho kharay....he Sagal Aikun khup waet watat....kharch kaliyug aalay
Aapan aapli adwait shajti varil shraddha kami hou dyaychi nahi, dusryanni kay karawe ha tyancha prashn aahe, bless them so that they think positive & grow as human,
Baki dev evdha weak ani chhota nahi ki aslya goshtinni rather koni tyacha apaman karu shakel. He is far above all this. Tyanech tar aaplyala sthitapradhyasya kim bhasha shikavile aahe, santanni yapeksha khoop jast kahi bhogun assal sone houn te ubharle gelet.
Shrikrushnarpanam astu🙏
साई के द्वार भिक मिलती है बरकत नहीं मिलती.
@@anandapatil3485 ज्यांची निष्ठा नसेल त्यांना भीकच मिळेल .
एकतर्फी मन की बात ऐकून तुम्ही निर्णय घेऊ नका.
खूप छान माहिती दिली आहे खूप धन्यवाद बाबा कोण होते हे बघू नका तुम्हाला फक्त समाधान बाबा मुळेच मिळतो हे लक्षात ठेवा
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृता मध्ये नवव्या अध्यायात स्पष्ट उल्लेख आहे की 'स्वामी समर्थ अवतारा नंतर मी धीशीला नगरीत म्हणजे शिर्डीमध्ये श्री साई बाबा या अवतारात येईन' आणि हा ग्रंथ अतिशय पुरातन आहे
पुरातन ग्रंथ कुठे आहे? कुणाकडे आहे. सध्या तर बाजारात छापील ग्रंथ मिळतो. 200-250 वर्षे जुनी प्रत आहे का कुणाकडे ? प्रमाण ग्रंथ कुठे आहे ? आपण पाहिला आहे काय? मी दत्तभक्त आहे. साईबाबांना पण मी अवतारी महात्मा मानतो. माझ्या रोजच्या नामस्मरणात साईनाम आहेच. पण आपल्याकडे नंतर काही उल्लेख घुसण्याचे प्रकार होतात तसं काही झालंय का ? जसं की महाभारत... मूळ महाभारत 8000 श्लोक आणि आता 100000 श्लोक....
आतापर्यंत मी जेवढं वाचल आहे त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ हे साईबाबा आणि शेगावच्या गजानन महाराजांचे गुरु होते. स्वामींकडूनच त्यांना दिक्षा मिळाली आणि पूढे त्या दोघांनी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आपले अवतार कार्य पूर्ण केले. माझं काही चुकत असेल तर कृपया मला सांगा 🙏🙏🙏
@@jaibharat3206shripad shrivallabh charitramrutat suddha ha ullekh ahe
@@jaibharat3206 आपण या ग्रंथाची प्रस्तावना वाचून नक्की त्या दिशेने संशोधन करू शकता. सगळ्यांनाच माहिती मिळेल
@@jaibharat3206 या ग्रंथाची प्रस्तावना वाचून आपण नक्कीच त्या दिशेने संशोधन करू शकता. सगळ्यांनाच माहिती मिळेल
या वादग्रस्त क्लेषकारक अफवांचे फारच सुंदर आणि अतिशय स्पष्टपणे मुद्देसूद खडंन केल्याबद्दल आपले मनापासून आभार. सौ.निशिगंधा रावराणे
Om sai ram.... सबका मलिक एक.. 🙏💐🙏
अल्ला मालिक ,,,,
साईचे वाक्य....
मी एक साईभक्त आहे.समाजात बाबां विषयीं व्देष,कलह आणि जातीयवादी काही समाज कंटक आपली पोळी शेकुन घेत आहे.एक भक्त सांगु शकतो.बाबा साक्षात ईश्वर आहेत.जेवढे बाबां विषयी वाईट, आणि आरोप करतील, काही फरक पडणार नाही.उलटलाखोंच्या, करोडोंच्या संख्येने बाबांचे भक्त वाढणार. ओम् साईराम 🙏🙏🏻
साई कधीही ओम चा उच्चार करत नसे
अल्ला मालिक बोलत असे .
ॐ साईबाबा
Kahi Araya samajist lokanich Sai Babanchya vishayee apaprachar chalu kela social media var.
ज्या व्यक्तीने श्री साई सच्चरीत्र नीट लक्ष देऊन वाचलय आणि ज्याला ते समजलंय त्या व्यक्तीला माहीत आहे श्री साईबाबा कोण होते. तसच आपण जसं म्हणालात की श्रीपाद श्रीवल्लभ चारित्रामृत मध्ये श्री साईबाबा कोण आहेत, कोणाचे अवतार आहेत हे अगदी बरोबर आहे. ४५ व्या अध्यायात त्याची सविस्तर माहिती आहे. ओम साई राम ❤🙏
ओम साईराम माऊली हे जे काल परवा हिंदू झालेल्यांनी नक्कीच श्रीपाद श्री वल्लभ वाचलं पाहिजे ओम साईराम
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय आय लव यू बाबा आय लव यू लॉट 💞💞💞💞💞💞💞
साई,,,अनंत कोटी सोड ,,,ऐका
तरी ब्रम्हांड ची माहिती देतो का ?
@@madhusudansalkar2309 समाजमान्य सत्पुरुषांबद्धल वादग्रस्त वक्तव्य करून समाजात क्षोभ उत्पन्न करणें हें कधीही समर्थनीय नाही. ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी त्यांच्या दर्शनासाठी जाऊ नये.
बरोबर काल परवा हिंदू झालेल्यांनी बाबां बद्दल काही बोलू नये मनायच नसेल काही हरकत नाही पण नादान सारखं बोलू नका बाबा दत्त स्वरूप आहेत ओम साईराम @@mukunddeshpande3837
साईनाथ भगवान की जय
@@madhusudansalkar2309
अहो, आपल्यापैकी कोणाला तरी ब्रह्मांडाचा अर्थ कळतो का हो? मग कशाला उगीच 'उंटाच्या..... चा मुका' घ्यायचा प्रयत्न करायचा ! आपण आपल्या 'मंदबुद्धी' नुसार प्रश्न विचारावे की.....!
साईबाबा हे संत होते , संत हे सर्व समाजचे असतात. संताना जात धमॅ नसतो.जे लोक आरोप करतात यांनी येणारा दिपावलीला पाण्याचे दिवे लावून दाखवावे फक्त...विशेषता शंकराचार्यनी😊 ॐ साई राम...
पाण्याचे दिवे लागतात हे वैज्ञानिक सिध्द होत नाही तेव्हा भोळसट/अशिक्षित राहू नका 😂😂
@@santoshsd1694बरोबर आहे तुमचे म्हणणे कारण अश्या प्रकारे सर्वांना च सिध्दी प्राप्त होते असे नाही दूसरे म्हणजे की आज साईबाबांच्या चरणी जे काही दान जमा होते ते सर्वाधिक गरीबांना मदत होईल अश्या प्रकारे वापरले जाते तसेच आपत्कालीन परिस्थितीत सरकार ला सुध्दा दीले जाते
मग जे साईबाबांच्या नावाने टीका करत आहेत ते अश्या प्रकारे काही काम करत आहेत का
@@santoshsd1694
अगदी बरोबर, तेच तर बोलो आहे. जे विज्ञानाने सिद्ध होत नाही किवा शक्य नाही, तेच साईबाबानी सिद्ध (शक्य) केले होते.🤗 ॐ साईराम... कारण तुमच्या सारखी अती हुशार, सुशिक्षीत लोक सुधरतील तरी 😃😄🙏 ज्ञानोबांनी रेडयाच्या मुखाने वेदमंत्र उच्चार करविले. तेथे तुमच्या सारख्या सुशिक्षीत लोकांचे विज्ञान सिद्ध होत नाही आणि होणार पण नाही😃 ॐ s@i r@m...🙏😄
भोळसट/अशिक्षित,कहा से आते हैं ये लोग🤣🤣🤣
अगदी बरोबर आहे. ते विज्ञानने सिद्ध होत नाही म्हणून तर साईबाबानी ते सिद्ध करून दाखविले आहे. कारण तुमच्या सारखी अती हुशार , सुशिक्षीत लोक सुधरतील तरी😂😊
ज्ञानोबांनी रेडाच्या मुखाने वेदमंत्र बोलुन घेतले त्यावेळी तुमच्या सारखी सुशिक्षीत लोकांच्या मतानुसार विज्ञानाने सिद्ध होऊ शकत नव्हते. तरी ते ज्ञानोबांनी सिद्ध करूनच दाखविले ..😂 तरी काही लोक मात्र सुधारायचे नावच घेत नाही...
😅😂😊 Om Sai Ram...🙏🌺
खूप सुंदर om Sairam जी लोकं बाबांना बदनाम करु पाहत आहे त्यांची स्थिती ... आपल्यात म्हण आहे... अर्ध्या हळकंडाने पिवळे होणे...पण या मूर्ख लोकांना पिवळे बघूनच पिवळी होते,कावीळ होते... साईसतचारित्रात किती दाखले आहेत बाबांनी भक्तांना राम पांडुरंग शंकर याविविध देवांचेदर्षण स्वतात दाखवून दिले. अध्याय 51 स्वतः टेंबे स्वामी सांगत की आह्मी स्वतः स्वामी आहोत आणि कोणास नमन करायचा नाही हा नियम आहे पण बाबांसाठी तो नियम भंग करतात. या वरून बाबा किती वंदनीय होते ते समजून घ्यावे...SaiRam SaiShyam I love you BABA. Ambadnya नाथसविंध
Saibaba sabka malik ek aahet.... Aani tyachi prachiti bahutek sarvana bhaktana aali aahe aani mi svata ek saibhakt aahe mala anubhav milala aahe.... Ekda shirdila yeun bagha ekda... Om sai ram🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद गुरुजी 🙏 तुंम्ही हे सगळे स्पष्ट केले, लोक खरच का असा मुर्खपणा करतात हेच कळत नाही 😡
अतिशय समर्पक विवेचन, देव धर्मात राजकारण नको आणायला. परंतु हे आपले देशाचे दुर्देव आहे कि, धर्माचे राजकारण करून तात्कालिक फायदा घेऊन लोकांचे भावना दुखावणे हे अतिशय गैर आहे.
Om Sai Ram 🙏🙏khup Chan vivechan aani vishaleshan🙏🙏👍
आम्ही शिर्डीकर/श्रीसाईभक्त आपले खूप..खूप ...ऋणी आहे
आता आम्हा शिर्डीकरांना कोणालाही काहीही स्पष्टीकरण देण्याची गरजच नाही
फक्त हि लिंक शेअर केली तर बस्स होईल.
हा व्हिडीओ म्हणजे आम्हा साठी एक ठेवाच आहे.
पुनःश्च अनेक धन्यवाद
ओम साईराम ...
जय साईनाथ ....
शिर्डी मधे समाधी मंदिर आहे. त्याला विरोध नाही. किंबहुना समर्थन केले आहे.
जय साईनाथ
काका,सर्व प्रथम तुमच्यासारख्या आदरणीय व्यक्तीने या विरुद्ध आवाज उठवला हे पाहून फार बरे वाटले. कारण साई बाबां विरोधात जे काही प्रकार चाललेत ते बघून मनाला अत्यंत वेदना होतायेत. आपल्या श्रद्धा स्थानावर आघात झाला की, प्रचंड चीड येते पण नंतर विचार येतो की, बाबा समर्थ आहेत. साई जेव्हा अवतारी रुपात होते तेव्हा ही त्यांच्यावर चिखलफेक करणारी लोकं होतीच की. गजानन विजय ग्रंथ ज्यांनी लिहिला आहे ते दासगणू महाराज देखील अगोदर बाबांची निंदाच करत होते. पण नंतर काय झाले ते सगळ्या साई भक्तांना माहीत आहेच. विठ्ठल भक्त दासगणूना विठ्ठलाच्याच रुपात साई बाबांनी दर्शन देऊन आपल्या भक्तीला लावले. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर .......ही रचना दासगणुंचीच. गजानन विजय ग्रंथातील काही ओळी इथे लिहाव्याशा वाटतात, ll संत आणि भगवंत एकरूप साक्षात गुळाच्या गोडीप्रत कैसे करावे निराळे ll ॐ साई राम 🙏🙏🙏
अतिशय स्पष्ट विवेचन केले आहे
साक्षात श्री साईबाबां वरती आरोप करणं म्हणजे सूर्यावर थूकण्या सारखे आहे.
या लोकांची लायकी देखील नाही श्री साईबाबांवर आरोप करत आहेत.
श्री साईबाबा या सगळ्या लोकांना सद्बुद्धी देओ
श्री साईबाबा आमचे आराध्य दैवत आहे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩
उत्तम विवेचन. ||ॐ श्री साईनाथायनम:||🙏🪷🪔
धन्यवाद खुब सुंदर माहिती ,खुब जरुरी होते, आपला अभ्यास बरोबर आहे,श्री पाद वल्लभ चा पुस्तक मी वाचलेला आहे, लोकाना पहीला हिंदुधर्म सनातन धमॅ चा गोल अभ्यास करायला पाहीजे नंतर बोलावे, आभार खुब शांती मिळाली, धन्यवाद ,🙏🙏🙏🙏👍👍
!! अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगिराज श्री सच्चीदानंद सदगुरू साईनाथ महाराज की जय !!
अनंत कोटी ब्रम्हांड नायक ,,,,श्री कृष्ण आहे ,,,,
साईनी ऐका तरी ब्रम्हांड ची माहिती दिली का ?
ऐक साई भक्त,
साईबाबा हे दैवीय शक्ती असणारे संत आहेत। आजही शिर्डी त नवस केला तर तो पूर्ण होतो।
ओम स
ओम साईराम बाबा तुम्ही अशा लोकांना सद्बुद्धी द्या
Shripad shrivallbhan che chritrya madhe hey aadich lihale hothe Ha granth purathan ani pavithra ani khara aahe🚩🙏Kaliyuga madhe hi rakshi vruthi ani vichrar aahe 🥺😡Digambara Digambara sainatha diagambara 🙏🚩🌼Thumi khup changle explanation kele🙏
आहो हे फक्त धर्मा मध्ये वाद लावण्यासाठी चालू आहे.
जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत साईबाबांचे नाव या जगात काय राहिल❤
Om Sai Ram 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या धर्म ग्रंथात, अध्याय 39 मध्ये साईबाबांच्या अवतार कार्य संबंधात वर्णन केले आहे , ॐ साईराम 🙏🏻, मी श्री साईसचरित्राचे बर्याच वेळा पारायण केले आहे ॐ साईराम ❤️
आनंद सर शंका दूर, खुप खुप आभारी आहे
😌🙏 अगदी मनापासून धन्यवाद खूपच छान विश्लेषण कुणाचाही मन न दुखवता साडे तोड उत्तर अगदी मनापासून😌🙏 ॐ 😌🙏साई राम
खरं. म्हणजे हे सगळे टीका कार.अमराठी आहेत. कुणी ही.दाभोळकर लिखित साईचरि..वाचले नाही।
ओम साई राम 🌹🙏🌹 अगदी बरोबर 👍
Khoob chaan aabhar 🙏🙏
Aum sairam ..tumi khup Sundar explain kelai ekdam point to point .asach points news channels jye debate kratat na tikda pn tumcha sarki vidvan jaun bolley paijel.apun sai bhakt ahe aplela baba ni sradda saburi sikavli jyo satya bhakt ahe tyo kadich aslya fake news la manar nahi..pn jye neutral ahet tenna pn samjye paijel...nastik lokancha vishes soda ..asa ky tr kanoon nigey paijel jye apleya deva vr arop krtat tenna kadi saza hoyala paijel.aum sairam.
Om Sai Ram ❤❤❤❤❤❤❤❤❤
साई बाबा या नावातच सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर 🌟🌟ॐ कृपासिंधु श्री साई नाथाय नमो नमः 🌹🌹🌹🚩
एकदम खरे आहे आनंदजी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी चरित्र मी वाचले आहे आनेक संताचे आवतार केंव्हा होणार हे बाराव्या तेराव्या शतकात च सांगितले आहे
साईबाबांच्या धर्माचा संबंध तुम्ही भक्ती श्रद्धेशी का म्हणून लावता आज करोडो लोकांची श्रद्धा त्यांच्यावर आहे आणि ती कायम राहील गोर गरिबां बद्दल साईबाबांनी वेळोवेळी केलेली मदत कोणत्याही धर्माचे लोक नाकारू शकत नाही तरी त्यांच्याबद्दल संशय घेणे हे धर्ममार्तंडांनी सोडून द्यावे आणि हे आत्ताच का संशय घेतात भक्तीला धर्म नसतो असे कित्येक हिंदू लोक अजमेरच्या दर्ग्याला जातात कारण त्यांची तिथे श्रद्धा आहे उगाचच दोन धर्मात वाद निर्माण करून सामाजिक संबंध धार्मिक संबंध बिघडवून आपली स्वतःची राजकारणाची पोळी भाजून घेणे हेच आज चालू आहे यापासून लोकांनी दूर राहावे
साहेब वरील माझ्या कमेंट्स मध्ये(तुम्ही )हा उल्लेख झाला आहे तो जे लोक हे साईबाबांच्या धर्माबद्दल बोलत आहेत त्यांना उद्देशून आहे तुम्हाला नाही
खूप छान विश्लेषण केले
Khara vishlesion❤🙏🙏🙏
खुप छान समजावून सांगितले धन्यवाद 🙏
श्री साईनाथ महाराज की जय
खूप छान समजून सांगितले .
आचार्य आनंदजी , सुंदर विश्लेशन आणि समर्पक ऊत्तर , खूप छान. जर खर्च , साईबाबा जन्माने मुस्लीम असलं तरी , कर्माने आयुष्यभर सनातनी राहीले. खरं म्हणजे , हे संत , केवळ मुस्लीमसमाजासाठी च मार्गदर्शक नसून , संपूर्ण मानवाला एक दिशा दर्शक आध्यात्मिक नेत्रुत्व आहे. आपले वेद , गुण , कर्म आणि योग्यतेचे परीपाठ देतात , हे त्रिकालबाधीत सत्य तर आहेच , पण प्रुथ्वीवर , शांतीचं जीवन व्यतीत करणारं , नैसर्गिक सत्य ही आहे. सनातनी तत्वज्ञानाचा मत्सर आणि द्वेश करणारे मग ते विधर्मी असो , वा सनातनी असोत , पण ते त्यांच्याकडे दूर्लक्षच केलेले बरं. सनातनी संस्क्रुती ही पूर्णपणे नैसर्गिक आहे , ज्यांना ती समजली नसेल , अशांना बायपास च करा , तर भारतात आणि जगातीही शांतता नांदेल. कारण आज जग , भारताला विश्वगुरु म्हणून पाहू लागतंय , त्याची नीव मोदीजींनी ठेवली आहे.
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम् श्री सचचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.❤❤❤
साहेब आपण या धर्ममार्तंडांना खरोखरच चांगल्या रीतीने उत्तर देत आहात तेही पुराव्यानिशी त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद
शिर्डी चे साई बाबा , शेगाव चे गजानन महाराज , अक्कलकोट चे स्वामी समर्थ हे सुद्धा मुस्लिम मशिदी, संत यांचा संबंधित होते शेगाव च्या गजानन महाराजांनी मेहताबशा ला हिंदू मुस्लिम विषयी खडसावले त्यांच्या सोबत जेवण केले मुस्लिमांनाचे आडदांड पण हे मानवतेला भोगावे लागले असा उपदेश केला
शिवाय नरसिंग महाराज आकोट हे सुद्धा कोतेशावल्ली नामक
सुफी फकिराचे शिष्य होते . अक्कलकोट चे स्वामी समर्थ सुद्धा मशिदी जातं होते . या संतांनी मुस्लिम धर्मांचे समर्थन केले नाही
उलट मुस्लिम मधील जे सुफी संत आहे त त्यांनचे तत्वज्ञान हे उपनिषदांवर आधारित आहे अशा पिर फकिरा ना समर्थ करत
माल आश्चर्य या गोष्टी वाटते की साई बाबा वर एवढे चूकिचे आरोप होत असताना सुद्धा शेगाव चे गजानन महाराज व त्यांची भक्त, ट्रस्टी , अक्कलकोट चे स्वामी समर्थ व त्यांचे भक्त, ट्रस्टी गप्प का बसले आहेत . परमपूज्य मोरे दादा , आदरणीय शिवशंकर पाटील, का शिर्डी साईबाबा मुद्द्यावर गप्प आहेत
परमपूज्य मोरे दादा आपण वास्तू शास्त्र आणि हिंदू धर्म यांवर
आपला सखोल अभ्यास आहे मग आपण या उत्तर भारतीय हिंदू च्या मनातील साईबाबा हिंदू कि मुस्लिम चाँद मियां किल्मिष
दुर करा हि विनंती आणि हिंदू धर्मात फुट पडण्यापासून थांबवा
तत्त्वज्ञान अन् ते पण मुस्लिम धर्मात😂😂😂😂कोणते तत्व आहे? एखादे तत्व सांगशील का?😂😂
औरंगझेब सुफी होता, काश्मीर मध्ये जे काही झाले ते सुफी नी केले. अजमेर कांड करणारे सुफी होते. तुला त्यांच्या किताब मधे काय लिहिले आहे याची काडीमात्र माहिती नाहीं जर माहिती असली असती तर यांना धर्म देखील म्हटले नसते व तो नाहीही.
त्यांच्या हदिस मधे काय काय लिहिले आहे याचा तुला अंदाज नाही. अशा अशा गोष्टी लिहिल्या आहेत की त्या जर का लोकांना समजल्या तर लोक thuktil यांच्यावर. यांना धर्म म्हणून सुद्धा कोणी समजणार नाही.
तुझ्या माहिती साठी सांग तो कि ज्या वेळेस मुस्लिम लोक भारतात आले तेव्हा त्यातील काही लोकांनी हिंदू उपनिषदेचा अभ्यास केला आणि त्या मधुन सुफी पंथाचे तत्वज्ञान उदयास आले वर सांगितलेल्या गोष्टी संदर्भ सुफी संताच्या तत्वज्ञान शी आहे कि ज्याचे समर्थन संतांनी सुद्धा केले कुराण ,हदिस , जिहादवेड्या , लोकांचें नाही
तुझ्या माहिती साठी सांगतो कि ज्या वेळेस मुस्लिम लोक भारतात आले तेव्हा त्यातील काही लोकांनी हिंदू च्या उपनिषदांचा अभ्यास केला आणि त्या मधुन नाव सुफी पंथ उदयास आला तत्कालीन संतांनी सुद्धा सुफी संताच्या तत्वज्ञान चे समर्थन केले कुराण , हदिस जिहादवेड्या लोकांचें नाही. वरील गोष्टी संदर्भ सुफी तत्वज्ञानशी आहे . जिहाद वेड्याशी नाही
ओम् साई राम.. आपलं विवेचन अतिशय समर्पक आहे.. आपल्या सारख्या साई भक्तांनी याची काळजी करू नये.. साईनाथ खूप मोठे संत आहेत.. आरोप करणाऱ्यांना माफी मागावी लागेल.
So truly said...Om Sai Ram🙏🙏
आपण हे विचार मार्गदर्शन केले त्या,माहिती दिली आहे बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद..जय साई राम.. साई नाथ महाराज की जय..
Khoop yogya mahiti dili sir khoop khoop abhar tumche.sai babanchi anubhuti alya shivay te nakki kon hote he kalnar nahi.kharokhar te khoop mahan hote na bhuto na bhavishyate.🙏🙏om sai ram 🙏🙏
अगदी बरोबर आहे शेवटी "जो गया नहीं वो जिंदा है "
Om Sai Ram 🙏
Khup chan Uttar dila guru ji
❤ ॐ साईराम 🙏🏻 ❤
श्री आदरणीय वास्तुविशारद आनंद पिंपळकर
छान समर्पक मुद्दे ओम साईराम
ओम् साईराम! श्रद्धा आणि सबुरी 🙏🏻🕉️🙏🏻
साईबाबा च्या विरोधातील सर्वांचा निषेध
ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम❤❤🎉🎉❤ ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई
ओम श्री साई राम महाराज🙏
फक्त मनाचे साई जेवणातल्या समस्या दूर जाई
श्री संत गजानन महाराज यांच्या विषयी सुध्दा असेच भाष्य केले जाते. सर, गजानन माऊली विषयी सुध्दा अशीच छान माहिती विरोधकांना सांगावी असे वाटते. 🙏🌹जय गजानन माऊली🌹🙏
Dada tumhi khup chhan bolata samaj kantakana changle khade bol sunawale
❤ काय फरक पडतो सर , जेव्हा प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून विरोधक तर असणार च❤ त्यांनी जे कार्य आणि चमत्कार केले ते करण्याची लायकी या युगात कोणातच नाही, भक्तांना आलेले प्रत्यय हे साईं भक्तच जाणता, हे कलियुग आहे
Khup chan samjavle ahe…
Om Sairam 🙏🌹🙏
Chhan bol lat tumhi. Dhyanywad🙏
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू साईनाथ महाराज कि जय ! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👏
श्री गुरुदेव दत्त श्री साईनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏💯
स्पष्ट आणि बेधडक सत्य मांडणी 🙏🙏
Dhanyavaad sir, tumhi ha video kela tya sathi. Sadhya saibaba chya devtavavar bot uchalnarynana he sagale sangnayche garche hote
Sir thank you... मनात संभ्रम निर्माण झाला होता....मन हलकं झालं... आभारी आहे.
बाबा बदल बघून ऐकून डोळ्यात पाणी येते बाबांनी असा चमत्कार करायला हवा की सगळ्यांना सद्बुद्धी येईल
👍
Om sai ram
Khup chan mahiti
🙏ॐ साईनाथ महाराज कीं जय 🙏
छान विश्लेषण 🙏🏻🌹 श्री साईनाथ
दत्तावतार सद्गुरू साई,मजला ठाव द्यावा पायी 🙏🌹
साईची महती आणि वाढणारी लोकप्रियता व श्रद्धा ही काही लोकांच्या डोळ्यात खुपत आहे....म्हणून असा अपप्रचार होत आहे....ओम साई राम...!!!
स्वामी समर्थ जय शंकर ॐ साई राम
Sunder vivechan. Om sai ram
🙏 ओम साई राम 🙏
खूप छान माहिती दिली आहे खूप धन्यवाद बाबा कोण होते हे बघू नका तुम्हाला फक्त समाधान बाबा मुळेच मिळतो हे लक्षात ठेवा.साईबाबा च्या विरोधातील सर्वांचा निषेध.
फारच सूंदर दादा , बरेच दिवस झाले हे मनात खटकत होते पण म्हणतात ना जो जे वाचील तो ते लाहो... तसच तुमच्या स्वरूपात आज बाबांनी त्यांच्या सर्व आरोपांची मोडीत केली... एकच प्रश्न राहिला की बाबांची मूर्ती पूजा करू नये? यांचं खंडन कसे करायचे.... मंदिरात फक्त पंच महादेवांची मूर्ती ची पूजा केली जाते
Saibaba ki jai ho
श्री पाद वल्भ चरित्र वाचा त्यात साई बाबा यांचा उल्लेख आहे 🙏🌹🌹
200-250 वर्ष जुनी प्रत आहे का?
Sai baba ki jay,Om Sai Ram
नशीब बाबा आता होऊन गेलेत निदान त्यांचा इतिहास जवळच्या पिढीला माहीत आहे. नाहीतर उद्या हे राम, शिव, मारुती यांच्याबद्दल काय काय गरळ ओकतील.
Ishwar tumhala sukh roop thevo hi majhi prathna .......🙏🌹🙏
Om sai ram. Jai sai baba ..
It's all Politicaly motivated.
Om Sai Ram. Jai Sai Ram ❤
Thanks SIR for your valuable information
हमे परमात्मा ने जीवन किसी की बदनामी करने के लिए नही दिया है 🙏🏻
जय श्री सीताराम 🙏🏻
🕉 साईराम 🙏🏻🚩🕉🚩🕉
दादा फार छान माहिती ॐ साईराम
I am Muslim.respect sai baba❤❤
स्वामी समर्थ महाराज , श्री साईबाबा यांच्या वर होणारे आरोप..खंत व खेद जनक आहे.. देवाला नमानणारे व ज्यांना हिंदू धर्मा बद्दल आपुलकी प्रेम नाही, असे राजकीय व धर्मला नमानणारी काही ......... लोकं सध्या प्रसिद्ध साठी काही बरचळत आहे.. आपण जय श्री राम बोललो तरी राजकीय पक्षाच्या वास येतो, सर्वानी देव, संत,स्वातंत्र्यसेनानी आपआपल्या सोईनुसार, जातीधर्मानुसार वाटून घेतले आहे, आहो या राजकारण्यांनी रंगाला पण नाही सोडलं.. कसला आला सर्वधर्म समभाव..
हा फक्त निवडणूकीच साठीच
साई बाबा मुस्लिम होते म्हणून मुस्लिम समाज्याने हे मंदिर आमचे व बाबा आमचे आहे, असे बोलू नये म्हणजे झालं...
या मूळ आपला सनातन हिंदू धर्म भविष्यात संकटात येणार हे मात्र नक्की...
आपण हिंदू बोललो की काही लोकांना राजकीय वास येतो.. अस आपण गप्प बसलो तर धर्म व मंदिरे ,सण ,उत्सव, पंचांग, भविष्य ,शास्र सर्व बंद व्हायला वेळ लागणार नाही.. असो,, सर आपली कळकळ खूप आहे. पण आवाज कोणी उठवत नाही..
सर्व शांत झोपले आहे.. असेच झोपलो तर धर्म संपला म्हणून समजा... खूप वाईट वेळ येणार हे दिसत आहे,,
श्री स्वामी समर्थ ,! ओम साई राम!जयश्रीराम
जीवापाड प्रयत्न करूनही लोकांचा रिस्पॉन्स नाही लोकांना वाटतं आनंद पिंपळकर मोठा होईल पण यांना माहीत नाही अजून काही वर्षांनी जे चित्र असेल ते आपल्या पुढच्या पिढीला घातक असेल आणि आपली पुढची पिढी आपल्याला नावं ठेवेल
आ. आनंद भाऊजी, आपण अत्यंत समर्पक खंडण केले आहे या सर्व बाष्कळ आरोपांचे. धर्माला नावं ठेवणारे, बुडवणारे कित्येक खिलजी आले आणि नामशेष झाले... पण आजही आपल्या धर्माची पताका मानाने जगभरात फडकत आहे. आपण आपापल्या परीने चांगले प्रयत्न करत आहात. लोकांना योग्य व चांगला मार्ग दाखवत आहात. लोकांसमोर सत्य मांडत आहात. हे प्रयत्न निष्फळ ठरणार नाहीत हे नक्की. ॐ साईराम 🙏🏼
@@sanjeevsonawane अतिशय सुंदर कमेंट केली आपण धन्यवाद
@@pankajdhavale8158 पंकज दादा मनापासून धन्यवाद
@@AnandPimpalkarsAnandiVastu नाही दादा आपल्याला निराश होऊन चालणार नाही, हि माणसे सनातनी च्या नावाने समाजाला हजारो वर्षे मागे नेत आहेत, त्यांना रोखण्यासाठी आपल्याला च प्रयत्न करावे लागणार, आपला हा विडिओ तळागाळापर्यंत पोहचवण्याचे आमच्या परीने होईल तेवढे करणारच समाज जागृती झाली पाहिजे, तसे पाहिले तर बर्यापैकी समाज जागा आहेच फक्त हे उत्तरेतील शंकराचार्य , भोंदू बाबा हिच मंडळी लोकाची माथी भडकवत आहेत, पण आता काही राज्य नेत्यांनी पण साईबाबांच्या बाजुने तोंड उघडले आहेत, त्यामुळे अजुन वेळ गेलेली नाही, याचे समाधान आहे, आता निराश होऊन चालणार नाही
साई म्हणजे सा= साक्षात
ई - ईश्वर
आपल्या भारत देशात सर्व काही शक्य आहे.
हजारो वर्ष जुना असणाऱ्या भारत देशाचा पिता
याच शतकात होऊन गेलेले
जर महात्मा गांधी असू शकतात
तर मग
याच शतकात होऊन गेलेले
साईबाबा
देवाधिदेव साईबाबा
का असू शकत नाहीत?
साईही शक्ती आहे साई भक्ती आहे साई आमचा श्वास आहे राजकारण करू नये तिरुपतीचा प्रसादाच्या बद्दल ही खोटे आरोप केले होते असेआरोप करू नका जय साई
Jyani murtya kadhlya tyanchye divas bharlyaa.Babach tyana ghrabaaher kadhtil ❤OM SAI RAM ❤