आंबेडकरी चळवळीत मातंग समाज खरचं होता का?
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- 👉आंबेडकरी चळवळीत मातंग समाज होता का? #vikaspathrikar #annabhau #annabhausathe #ambedkar #matang #mang
👉आंबेडकरी चळवळीत मातंग समाज होता का? आज आहे का? किती प्रमाणात आहे? या प्रश्नाची उकल या व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
काही दुर्मिळ संदर्भ, काही व्यक्तीविशेष यात आले आहेत. जर आपण लोकशाहीवादी, संविधानवादी असाल तर तुम्ही चॅनलला सबक्राईब करून ⏩ forward करून राष्ट्रवादी चळवळीला मजबूत करू शकता...👍
भाषण कोण देत आहेत, मी त्यांना ओळखत नाही, पण इतक सखोल आणि अभ्यासपुर्ण भाषण अन्नाभाऊ साठे यांच्या विषयी मी पहिल्यांदाच ऐकल. आपण अन्नाभाऊ साठे बद्दल ऐवढी सुंदर आणि सखोल माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
ओळख महत्वाची नाही.... विचारांची ओळख महत्वाची सर
@@VikasPathrikarहो सरांचा परिचय हवा होता...
साहेब मातंग समाज हा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य डोळ्यासमोर ठेऊन बौद्ध समाजाच्या खांद्याला खांदा लाऊन परिवर्तनवादी कार्यात सहभागी झाला तर कोणाची ताकत नाही की आम्हाला प्रगती पासून रोखू शकतो किंव्हा आमच्यावर अन्याय करू शकतो, साहेब मातंग समाज आज ही स्वतःला फार मोठा हिंदू समजतो आणि त्याच धर्माचे लोक ग्रामीण भागात आम्हाला आपले समजत च नाही तरी आम्ही समजतो की आम्ही हिंदू आहोत आणि याच भ्रमात मातंग समाज आज ही आहे आणि तो परिपूर्ण बौद्ध समाजात मिसळत नाही. ......., जय भीम, जय शिवराय, जय अण्णा भाऊ साठे, जय भारत
सर प्रबोधनाचा अभाव आहे, वेळ लागेल, निरंतर प्रयत्न करावे लागतील
हे 100 टक्के खर आहे
आता ह्या विस्कळीत समाज प्रबुद्ध एक झाला पाहिजे, कारण रात्र वैर्याची आहे, जर सर्व धैर्याने एकत्र या राज्यचालवनारी जमात बना.
@@prakashjadhav9371 शिक्षणाचा म्हणावा तसा फारसा विकास झालेला नाही. जसजसं शिक्षण वाढेल तसं वस्तुस्थिती समजेल आणि निश्चितच परिवर्तन घडेल
: : : : : . :
एकदम मुद्देसुर आणि स्पष्ट आण्णा भाऊ साठे यांना तुम्ही मांडलं आणि आंबेडकर विचार सरनिशी किती नात घट्ट आहे हे पण समजल.
तुमचं भाषण ऐकून महार (बौद्ध) आणि मातंग समाजातील गैरसमज दूर होण्यासाठी खूप मदत होईल.
धन्यवाद सर.....
हि आपल्या सर्वांची जवाबदारी आहे सर.... हा विचार आपण समाजात सोशल मीडियाच्या माध्यमातून पेरू या... नवीन समाज घडवू या
@@VikasPathrikar नक्कीच सर
खुप छान मांडणी.
सरांचे अभ्यास पूर्ण भाषण आहे,
बघा परत एकदा विचार करा.. आंबेडकरी समाज एकटाच लढलेला आहे. खांद्याला खांदा लावणार केंव्हा..
वक्ते अत्यंत उत्तम, परखडपणे बोलत आहेत...महार बौध्द झाले परंतु जेंव्हा संपूर्ण मातंग समाज हिंदू धर्म सोडून बौध्द धर्म स्विकारेल तेंव्हा या देशात बौध्द धर्माची ताकद प्रचंड वाढून अन्यायाविरुद्ध लढा देणे सोपे जाईल..
जयभीम
अतिशय सुंदर
जय भीम सर
सर जयभीम.....अस भाषण कदाचित मला ऐकायला मिळालं असेल.खूपच अभ्यासपूर्ण विवेचन एवढे समाजाला जोडणारे विचार.मातंग समाज आणि पूर्वीचा महार आताचा बुद्ध या दोघांनी मिळून महापुरुषांचा विचार पुढे नेण्याचे काम आपल्या सारख्या प्रबोधनकार विचावांताकडून नक्कीच होणार आहे
नक्कीच सर आपण मिळून करू या सर
खरंच सर खरा ईतिहास समाजाला समजला कललातरच समाजाचे परिवर्तन घडून येईल खूपच छान जयभीम जय संविधान
जय संविधान सर जी
अतिशय अभ्यासपूर्ण आणि मौलिक अस मार्गदर्शन केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर..जय भीम.
खूपच छान. अशा प्रबोधनाची आवश्यकता आहे.
आपण मुद्देसूद मांडणी केली ते खूप चांगली आहे आणि समाजामध्ये हे प्रबोधन होणे गरजेचे आहे आणि आपली शैली आणि वक्तृत्व खूपच छान आहे त्याबद्दल मनापासून आभारी आहे यामध्ये नवचैतन्य निर्माण होईल सर्वजण आपण एकच आहोत अशी शिकवण मिळेल जय भीम जय अण्णा
नक्कीच सर जी... सप्रेम जय भीम
बोहत खुब साथी । आज आपका संभाषण सुना ,आपका संभाषणों में परिवर्तन के सभी अंग हैं ।और मातंगो के लिये एक प्रेरणा स्रोत हैं । अम्बेडकरी दिशा को स्पष्ट करनेवाला परिपूर्ण हैं । जयभीम आरपीएफ महाराष्ट्रा
सप्रेम जय भीम सर जी
खरे अण्णा भाऊ साठे मला आज समजले आता इतुन फुढे लहुजी क्रांति मोर्चा सोबत राहुन समाज प्रबोधन साठी वेळ देनार। जय जोहार जय भिम
Call me
एकदम बरोबर बोल्लात साहेब विचार परीवर्तन च खूप गरजेच आहे हे खर आहे बघा
आदरणीय सर आपण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुकास्तरावर असं अभ्यासपूर्वक मार्गदर्शन दिल्यास समाजामध्ये परिवर्तन घडवून येईल🙏
आम्ही महाराष्ट्रात करत आहोत सर
आपण आपल्या भाषणातून झणझणीत अंजन घातले आपण खरं प्रबोधनकार आहात
सविनय जयभीम
सप्रेम जय भीम सर
अत्यंत मुद्देसूद आणि महत्त्वाची माहिती सांगा अण्णाभाऊची बरीचशी माहिती उघड केली
Thanks 🙏
महार.लोकांना बुद्ध कळले म्हणून बुद्ध धमं स्वीकारून .आपले भले केले.शिक्षण.घेतले.देव सगळे पाण्यात.सोडून दिले.म्हणून हे दिवस आलेत.मातंग अजून सुद्धा ग्रहण मागतात.याला दोष कुणाचा.
दाहक वास्तव... प्रबोधनाचा अभाव आहे सर
सर फार छान प्रबोधन आणि लोकांना समजेल अशी भाषाशैली, उत्कृष्ट मांडणी आणि पहाडी आवाजात सादर केलेले भाषण मनाला भावते.
जयभीम.
आवडलं, हा विचार पटला तर forward ⏩ करा सर जी
खरच सर तुमचं भाषण ऐकून समाजा मधे जागरूक निर्माण होवू शकते जय भीम
Forward ⏩ करा... जय भीम
Jaybhim
खुपच छान, एकदम जबरदस्त परिवर्तनशील विचार मांडले आहेत.
अभिनंदन, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, खरचं सर खूप practically आणि अभ्यापूर्ण speech आहे परंतु एकच खदखद आहे की, आज काही लोक जाती जाती तील आपल्याला वेगळे केले जात आहे त्यावर मातंग बंधू भगिनी यावर विचार केला पाहिजे आणि अंधश्रद्धा सोडून ज्ञानानाची कास धरली पाहिजे हेवढीच एक expect.....
समाज प्रबुद्ध झाला पाहिजे,आणि आशा प्रबोधनातून समाज खरच प्रबुद्ध होतील.नमोबुद्धाय 🙏
अगदी बरोबर सर जी... हि आपली सर्वांची जवाबदारी... हा विचार समाजात रुजवू या
Ádsu7@@VikasPathrikar
J Qq@@AshokMestri-id2vw
❤😂🎉😢😮😅😊
अतिशय वैचारिक भाषण.
Salute sir. And JAY BHIM
साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आपल्याला व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐
फार छान मुद्देसूद मांडणी केलेली आहे आपले प्रबोधन हे फक्त मातंग समाजासाठी नसून तमाम बौद्धांना सुद्धा बरेच काही जाणून घेण्यासारखे आहे.
Thanks 🙏 सप्रेम जय भीम सर जी
फारच उत्तम मार्ग दर्शन!
अशा विचारवंत व्यक्तीची आपल्या एकत्रित एस सी समाजाला आवश्यक ता आहे.👍👍👌👌💐💐
प्रबुद्ध भारत झाला पाहिजे सर 🎉
So nice sir jay fhule jay shauji maharaj jay bhim jay lahuji
खूप छान माहिती सांगितली सर
Thanks 🙏
Khup chhan prabodhan kele sir 🌹🌹🌹🙏🙏🙏
Khup chhan mahiti dili
Sarvana mahirlti dili
Dhanyavad
दादा फार महत्त्वाची माहिती दिली
खूप छान विचार मांडणी केली सर.
अतिशय अभ्यास करून मांडलेले मत आहे सर तुमचं !
सध्याच्या परिस्थितीमध्ये मातंग समाज हा बुद्ध समाजापेक्षा खूप मागासलेला आहे कारण तो आंबेडकरी चळवळीपासून दूर होत चाललेला आहे. याला जबाबदार मातंग समाजातील काही नेते व महाराष्ट्रातील राजकीय नेते आहेत !
Very nice
छान विचार मांडले सर आपण सर❤❤👌👌
Lovely speech...
आतापर्यंत मातंग समाजाला समजून घ्येन्याचे काम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केले आहे
जी सर
खणखणीत भाषण सत्य आणि निडरपणे विचार मांडण खरे व्याखते आहात सर तुम्ही 🙏👏🔥खरे साहित्यरत्न लोकशाहीर यांना जगासमोर आलेच पाहिजे व त्यांना भारतरत्न मिळालेच पाहिजे ♥️🙏
Thanks 🙏
Yes sir ji
Great thought
Thanks 🙏
धन्यवाद कांही अननोन प्रसंग अवगत झाले🙏
लिंक शेअर करा सर जी
खूपच सुंदर प्रबोधन..
Good Explanation Sir
Thanks 🙏
मातंग समाज बौद्ध समाजापासून वेगळा होऊ नये ही तळमळ व्याख्याते यांची दिसून येते
मातंग समाजाने बौद्ध धर्माचा स्वीकार करावा असेही व्याख्याते यांना वाटत आहे.
खूप छान व्याख्यान
लोकशाहीर अण्णाभाऊ यांना विनम्र अभिवादन
जय भीम नमो बुद्धाय
Dhayvad sir jaybhim
आदरणीय सर आपलं अण्णा भाऊ साठे यांच्या बदल सखखोल मारगदर्शन यकुन तर मी खूप आंददायी आहे ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Thanks 🙏
. अभिनंदन साहेब 💐🙏
जयभिम नमोबुध्दाय जयशिवराय जयसंविधान साथियों इसलिये हमारे अण्णा भाऊ साठे इन्होंने अपने भिमजी को अपना गुरु माना है साथियों
I am proud of you sir 🙏🙏🙏
Khupach sunder... Itihas jiwant kela tumhi
Thanks 🙏
पण अण्णा भाऊ साठे बाबासाहेब यांना इतके मानत होते तर मग बाबसाहेबा यांनी धर्म परिवर्तन केले तेव्हा अण्णा भाऊ साठे यानि मातंग समाजाला धर्म परिवर्तन करण्यास प्रेरित का केले नाही अण्णा भाऊ साठे यांनि , मातंग चामार आज बुद्ध केले असते त या समाजा ची परिस्थिती वेगळी असती आज सुद्धा मातंग चामार समाज हिंदू धर्मा चे रीतिरीवाज मानतात बाबासाहेब पासून हा समाज कोसो दूर आहे
भाऊ तुम्ही योग्य जागा योग्य वार. माझ पण मत तेच आहे 👌👌🙏🙏🙏
अभिनंदन
Khup chan bhashan kel sar
Thanks 🙏
Khup. Chan. Vyakyan. Sir. Jay. Bhim
जय भीम सर
आभारी आहे सर माहिती महतवाची दिली
Thanks sir ji 🙏
Khup divsani Darshan zal.
Chan Vichar mandle......!
Thanks sir ji 🙏
Sir your thoughts always inspire us.
👍👍👍 सुपर
बुद्ध,शिव,फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचे विद्रोही साहित्यिक शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे.व बुद्ध,शिव,फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचाराचे वारसदार शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे....!
जय जिजाऊ..जय शिवराय.. जय भिम..जय लहुजी
खुप खुप आभार पाथरीकर सर तुमही आणाभाऊ समजावलत
Very good you are right sir thank you ❤
अतिशय उत्तम मार्गदर्शन पर भाषण
Thanks sir ji 🙏
अतिशय उत्तम छान मांडणी
Thanks 🙏
Very good 👍 jaibhim savidhan namo Buddha ❤
जय भीम सर जी
Very nice congratulations welcome
Thanks 🙏
जय भीम जय अण्णाभाऊ साठे ❤❤🎉🎉
jay bhim..khup chhan bolale sir aapan
खूप चांगले भाशन ! जयभीम जय आना भाऊ
जय भीम सर
सर आपले प्रबोधनात्मक मार्गदर्शन असेच अखंड लाभत राहो हीच मंगलमय सदिच्छा !
सोबत राहा
Great speech sir
जय भीम जय संविधान 🙏 नमो बुद्धाय जय बहुजन महापुरुष 🙏 जय अननां भाऊ साठे 🙏 जय विज्ञान जय मानवता 🙏❤️♥️♥️🔥♥️🔥
जय भिम जय अण्णा भाऊ साठे नामोबुध्दाय जय भारत जय शिवराय
म फुले व सावित्रीबाई फुले यांना पेशव्याईच्या पुण्यात सामाजिक व शैक्षणिक कार्य करण्यासाठी वस्ताद लहूजी साळवे व राणोजी महार यांच्या पाठबळामुळे शक्य झाले ही वस्तुस्थिती होती....
अगदी बरोबर सर
महात्मा फुले यांचे मित्र ब्राह्मण होते आणि त्यांनी या चळवळीत महात्मा फुलेंना खूप मदत केली होती. पहिली शाळा देखील ज्यांच्या वाड्यात सुरू केली ते देखील ब्राह्मण होते. जात धर्म तुम्ही लोक डोक्यात घेऊन बसले आहे. एखाद्या ठिकाणी अन्याय होतो याला कोणता धर्म नाही तर अन्याय करणारा माणूस आणि अन्याय सहन करणारा माणूस हे दोन्ही दोषी आहेत.
✅@@jyotilokhande-l6t
वक्ता तळमळीने आपल्या समाजाच्या एकतेसाठी किती ऐतिहािक पुरावे देत आहे...हा समाज आपल्या महापुरुषांना अपेक्षित होता...आणि आज समाज कुठे भरकटला...अक्षरशः ऐकताना डोळ्यातून अश्रू अनावर झाले...अजून हि वेळ गेली नाही मांगा- महारांनो सुधारा...आपण वारस आहोत विचारांचे...शिका संघटित व्हा संघर्ष करा...जय लहूजी जय मुक्ता ताई जय भीम जय अण्णा
Very very nice sar
Thanks sir ji
Great Sir Jay Bhim Namo Budhya Jay Bharat Jay Annabhaji Sathe
Thanks 🙏
Very nice.jaybhim.
जय भीम सर जी
जय भीम सर जी
Such a great speesh the truthful 🎉🎉🎉 jay bhim jay lahuji jay shivray
छान प्रभोधन
Lay bhari
सर तुमाला मानाचा कड़क जयभीम
जय भीम सर
Parkhad vichar jay Anna Jay Bhim
Thanks 🙏
👌जय भीम..
सप्रेम जय भीम सर जी
@@VikasPathrikar जय भीम
Far sunder prabodhan kele sir hech vichar samajala Apekshit ahe .jay bhim sir
Thanks 🙏 शेअर करा सर
खरच सर मी आपल्याला ओळखत नाही, अण्णा भाऊ साठे यांचे विचार छान व्यक्त केले, पण एक गोष्ट मला फार आवडली की.महापुरुषांना जात नसते.. आणि हेच आजच्या काळात लोकांना कळत नाही 😢😢
ऐक नंबर सर प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात आपलं प्रबोधनाची आवश्यक ता आहे जय लहुजी जय भीम सर
जयभीम साहेब .अभिनंदन .
जय भीम सर
सभेस चार लोक असू दे आज दुनियेतील वार्या द्वारे मेसेज सर्व बहुजन समाज जागृत झाला आहे.जयभीम जय शिवराय जय शाहूमहाराज जय आण्णाभाऊ जय पेरियार जय काशीराम साहेब जय ज्योती जय लहुजी वस्ताद.
व्वा खूप छान वकरुतव प्रबोधन मातंग समाजातील; बांधवांना व बौद्ध बांधवांना एकत्र आणण्याच मार्गदर्शन करताना खुप छान वाटले सर धन्यवाद जयभीम जय लहुजी जय संविधान जय भारत
खुप छान मार्गदर्शन केले सर थँक्यू ❤
Thanks 🙏
जय भीम नामोबुध्दाय 🙏
Prakash nikose Jay bhim ❤❤❤
अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन 🙏
मातंगानी अण्णा भाऊंच्या सांगण्याप्रमाणे बुद्धांच्या वाटेवर येऊन आमचे सहप्रवासी व्हावे, त्यांचं स्वागतच होईल
नक्कीच सर जी
*हा झोपलेला समाज आहे.*
*हा आरक्षणा पुरता समाज आहे.*
*हा बासाहेबांना नं माननारा समाज आहे*
तू जातिवधी आहे. तू बुद्ध किवा आंबेडकरवादी नाही
Right 👍
सर खूप छान मांडणी केली. जय भिम
सप्रेम जय भीम राहुल जी
मातंग बाबासाहेब मनापासूनmana
Vikas Jay Bhim, Jay Anna Bhau❤
जय भीम जय अण्णा सर
Jay Bheem Namo Buddhay Jay aannabhau Jay Sanvidhan.
जय संविधान सर