चांगले काम केले असा प्रकार सगळीकडे चालू आहे यांना लगेच सेवे मधून काढूनर टाका हाच फक्त पर्याय आहे कारवाई म्हण झालीच पाहिजे अश्या कामा मध्ये आशिया खंडामध्ये प्रथम क्रमांक लागतो धन्यवाद🙏
संघर्ष करण्याची हिंमत केली. अशी सुरुवात झाली पाहिजे. व ज्यांनी धाडस केले त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. तेव्हाच अश्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. याचे मागे कुणीतरी असल्याशिवाय अशी हीम्मत करणार नाही. महाराष्ट्र, युपी बिहार होण्यापासून कोणी वाचवू शकत नाही.
अशा व्हिडिओ बनवा ज्या मुळे लोकांचा काही तरी फायदा होईल .सर्व गाडी वाले श्रीमंत नसतात.फायनान्स कंपनी चा कर्ज घेऊन लोक गाड्या घेतात .मेहनत करून आपल घर चालण्या साठी रात्र दिवस मेहनत करून आपल घर सवसार चालवत असतो . आणि सर्व गाडीचे पेपर , असून काही ना काही तरी चूक काडून पैसे घेतात.
पोलीस डिपार्टमेंट ये लोक लाच घेतात ते बिना लाच कोणाला सोडत नाही ते बिनधास्त सांगतात आम्हाला वरच्या साहेबांना पैसे पुरावे लागतात नियम नावा खाली घूसखोरी साठी नियम असतात असे पोलीस सांगतात तर न्याय आणि नियम कुठे आहेत हा प्रश्न जनतेला पडलेला पोलीस डिपार्टमेंट खाजगीकरण करून टाका वरची कमाई त्यांना जास्त
या वरती वाऱ्या लोकांची मानसिकता बदलली पाहिजे त्याशिवाय फरक पडणार नाही प्रत्येक सरकारी कार्यालयात घोटाळा चालू आहे कोणी नाही कोणीतरी सापडतातच लोकांची मानसिकता बदलणे हाच पर्याय आहे
ईतके भ्रष्टाचारी पकडले जातात पुढे काय होतं ते कळत नाही..ते माहीत होणे साठी त्या त्या आफिस मध्ये त्यांचे फोटो व रेकॉर्ड जर तपासणी करायला ठेवले गेले पाहिजे.
नमस्कार साहेब धन्यवाद पोलीस प्रशासन मनमानी कारभार भरपूर चालू आहे निषेध व्यक्त करतो गोरगरिबांना जानीवपुरवक त्रास देणेसाठी पोलीस आहेत विलंबित करावे लागेल असे वाटते आहे
महाराष्ट्रात हे कुठल्या ठिकाणी चालत नाही ? सर्रासपणे सर्व ठिकाणी हे चालू आहे. सरकारी पगारी असून पण हे लोक शेण खाण्याचा सोडत नाहीत . यासाठी तर सरकारी नोकरी हवी असे म्हणतात. वरून म्हणतात आम्हाला पेन्शन द्या .
कुठल्याही टोल नाक्यावर अशा पद्धतीने लूट होत असेल गाड्या तपासणारी व्यक्ती चार किंवा पाच असतात आणि वाहतूक करणारे गाडी चालक मालक हजारो असतात सरळ एकत्रित रित्या जमून चोप देणं चांगला पर्याय
महाराष्ट्रात हे कुठल्या ठिकाणी चालत नाही ? सर्रासपणे सर्व ठिकाणी हे चालू आहे. सरकारी पगारी असून पण हे लोक शेण खाण्याचा सोडत नाहीत . यासाठी तर सरकारी नोकरी हवी असे म्हणतात.
पब्लिकला माझी विनंती आहे की सर्वांनी जेव्हा जेव्हा पोलीस गाडी आडवेल तेव्हा तेव्हा आपण कायदेशीर फाईन फाडून घेत जा नाहीतर पोलीस बोलतात विदाऊट लायसनचेनाहीतर पोलीस बोलतात विदाऊट लायसन चे 5000 आणि आपण त्यांना बोलतो साहेब एक हजार घ्या आणि सोडून द्या मग त्यामध्ये चूक आपली होती आणि आपण दोष देतो पोलिसांना
चांगलं कार्य.. सलाम. सर्वत्र जगृतता व्हायला पाहिजे.. एका ठिकाणी नाही .. सर्व नाके, चौक, हाय वे या सर्व ठिकाणी ही..
कधीही सु:खी नसलेला व कायम दुःखी असलेला तो म्हणजे भ्रष्ट कर्मचारी अधिकारी...ह्या लोकांना गरीबांचा खुप तळतळाट लागणार.
Yanchi por ashich astat vaya geleli
का फक्त याच लोकांना लागणार तुमच्यात म्मत असेल तर एखादा पुढारी नगरसेवक आमदार मंत्री यांना विचारा त्यांची संप्पती कशी अनेक पटीत वाढते
@@shantaramdambale8143 bhava tyanla tr kide padnar re bgtoy Sharad pawar ch ks vakda tond gheun firtoy satat hata mde rumal asto tondatli lal pusayla
ते गरीब लोकांना रस्त्याला आडव पाडून पैसे मागत नाहीत हे भिकारी यांना काही घेण देण नसत 😢
चांगल कार्य सलाम साहेब तुमच्या कामाला म्हणून यांच्या परिवाराला शुख नाही
भावे सर बरोबर बोलतात ग्रेट सर
सर्व टोल नाक्यावर हेच काम चालू आहे दुहेरी पैसे भरावे लागतात टोल चे वेगळे व पोलीस चे वेगळे
✔️
Right
आषे सगळे जण ऐक झाले पाहिजे जिथं पण वाइत काम होतील आवाज उठवला पाहिजे
जय महाराष्ट्र ❤
चांगले काम केले असा प्रकार सगळीकडे चालू आहे यांना लगेच सेवे मधून काढूनर टाका हाच फक्त पर्याय आहे कारवाई म्हण झालीच पाहिजे अश्या कामा मध्ये आशिया खंडामध्ये प्रथम क्रमांक लागतो धन्यवाद🙏
संघर्ष करण्याची हिंमत केली. अशी सुरुवात झाली पाहिजे. व ज्यांनी धाडस केले त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. तेव्हाच अश्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. याचे मागे कुणीतरी असल्याशिवाय अशी हीम्मत करणार नाही. महाराष्ट्र, युपी बिहार होण्यापासून कोणी वाचवू शकत नाही.
महाराष्ट्रात योगी सरकार पाहिजे . गरीब लोकांचे पैसे पोलीस खातात . खूप वाईट वाटते
नको आहे या फडणवीस सरकारला वैतागून गेली आहे जनता बीजेपी नको महाराष्ट्रात येऊन देणार नाही आम्ही अजिबात एक मराठा लाख मराठा 🚩💪
अबे सर्वात जास्त भ्रष्ट आणी जातिवादी पोलिस ऊत्तर प्रदेश चेच आहेत रे भक्ता
UP मध्ये आपल्यापेक्षा खूप जास्त भ्रष्टाचार आहे. आणि तो जवळजवळ सर्वच सरकारी खात्यात आहे.
भावे सर सलाम तुम्हाला
हलकट झालेत भ्रष्टाचार करणारे
आता हे पोलिस याच्यावर नजर ठेवून राहतील. आणि एखाद्या प्रकरणात याला अडकवण्याचा प्रयत्न करतील..
कितीही बोंबाबोंब करा पण महाराष्ट्रातील पोलीस सुधरणार नाहीत . यांना भर चौकात रट्टे दिले पाहिजेत .
आपण महाराष्ट्रात आहे का यूपीत आहे हेच कळत नाही यूपी सरकार सुधारले
Up is Nice than MH
@@DRS925 😂😂😂😂😂 nice one joker
@@Pushkar682 jock नाही, real आहे....
@@DRS925 adhi spelling bagh lodu
पोलिस गरीबांसाठी नाही मोठ्या लोकांसाठी आहे
Right 👍
महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार आहे....
मंत्रीच जबाबदारी असते
महाराष्ट्रातील सर्व टोल नाक्यावर हाच प्रकार सुरू आहे. टिव्ही न्यूज चॅनेल वाल्यांनी हे सर्व लाईव्ह दाखवले पाहिजे. मगच ही लूटमार थांबेल.
वा छान काम केले भावे सरांनी.
जनतेने " गुन्हे " दाखल न करता..या चोरांना " ठोकून " काढा...हे जे तरूण करतील ते देशभक्त व क्रांतिकारक ठरतील " जयहिंद.
तुमी मात्र नामें निराळे रहा
❤❤❤
सुंदर काम भावे साहेब सॅल्युट
पोलीस आणि महसूल विभाग सर्वात भ्रष्ट आहे.
ही तर फडणवीस साहेबांची कृपा , त्यांच्याच मार्गदर्शनात हे सर्व धंदे चालतात नाही .
असच जागृत झाले पाहिजे प्रत्येकाने
महाराष्ट्र पोलिस भ्रष्टाचारात भारतात नंबर एक.
बरोबर सर हे थांबले पाहीजे
सरकारने सगळे अधिकारी पैसे जमा करतात आणि मंत्रीना हप्ता देतात फुकट च गोरगरीबानां लुटतात देवा यांनच वाटुळ होऊ दे हीच प्रार्थना
सगळीकडे पोलीस सापडतो मंत्री आमदार खासदार Rto कस्टम bmc असे कितीतरी भ्रष्टाचार करणारे नेते दिसत नाही
Nice work bhave sir
हे सर्व व्यवस्थित पणे चालू आहे, याला जबाबदार फक्त नितीन गडकरी आहे,गोड बोलून जनतेचा कसा काटा करायचा हे नितीन गडकरी कडून शिकले पाहिजे,
सगळं सरकारी आशीर्वादाने चालल आहे
❤ सलुट दादा
आता प्रत्त्येक ठिकाणी लोकांनी जागरूक होणे जरुरी आहे
सातारा जिल्हा मधील आणेवाडी टोल नाका पण असच चालू आहे.
धाराशिव मधील येडशी टोल नाक्यावर पण हा प्रकार चालतो तिथे पण अशीच कारवाई झाली पाहिजे आणि यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे.
Acha zal paije dada ok
अशा व्हिडिओ बनवा ज्या मुळे लोकांचा काही तरी फायदा होईल .सर्व गाडी वाले श्रीमंत नसतात.फायनान्स कंपनी चा कर्ज घेऊन लोक गाड्या घेतात .मेहनत करून आपल घर चालण्या साठी रात्र दिवस मेहनत करून आपल घर सवसार चालवत असतो . आणि सर्व गाडीचे पेपर , असून काही ना काही तरी चूक काडून पैसे घेतात.
भावे साहेब तुमच्या कार्यायाला सलाम
या सर्वांना आत टाका
भाऊ सलाम एक नंबर
यांना एक लाख पगार दिला तरी ते भीक मागणारच
Right
पोलीस नाही सुधारणार
सर्व महाराष्ट्रात हेच चालु आहे . टोल नाक्यावरती सर्व उभारले असतात .
थोडेदीवसथाबाहेनेतेमहाराष्ट्रालाकूठे
ठेवतात.गूजरात
नंबर एक काम
पोलीस डिपार्टमेंट ये लोक लाच घेतात ते बिना लाच कोणाला सोडत नाही ते बिनधास्त सांगतात आम्हाला वरच्या साहेबांना पैसे पुरावे लागतात नियम नावा खाली घूसखोरी साठी नियम असतात असे पोलीस सांगतात तर न्याय आणि नियम कुठे आहेत हा प्रश्न जनतेला पडलेला पोलीस डिपार्टमेंट खाजगीकरण करून टाका वरची कमाई त्यांना जास्त
आपल्या शहरा मध्ये असे काही होत असेल तर व्हिडिओ काडून WhatsApp किंवा UA-cam वर टाका त्यांची इजत गेल्या शिवाय त्यना समजणार नाही.
Mast
धन्यवाद साहेब
GOOD WORK
Saheb 1no.bola tyana shen khayun savay zali ahe...tyancha pagar velet hoto na...?mg ka ase vagta?
सरकारच जबाबदार आहे याला
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दहिवेल ते विसरवाडीच्या मध्ये कोंडाबारी घाटात पण हाच प्रकार रोज चालू असतो
बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे घटना लिहून पूर्ण वाठोळे केले
वाटोळे बाबासाहेबांनी नाही केल तर कायदा राबविणाऱ्यांनी वाटोळे चालविले आहे
खरंय
❤
घटना लिहीली मनुन आज SC st OBC सुखाने जगतोयरे तु एकला पैसे वाला आसला मनजे सगले पैसे वाले नाहीत
वाटोळे तर तुम्ही केले .सरकार चालवणारे नालायक आहे.त्यांच्या विरोधात लढा.
या वरती वाऱ्या लोकांची मानसिकता बदलली पाहिजे त्याशिवाय फरक पडणार नाही प्रत्येक सरकारी कार्यालयात घोटाळा चालू आहे कोणी नाही कोणीतरी सापडतातच लोकांची मानसिकता बदलणे हाच पर्याय आहे
Homeminister and senior police officer please watch this and issue necessary instructions.
Yanchya sahmati shivay kase kay chaluasu shakte.
कमउ दया त्यांना पैसे रिटायर झाल्यावर सुखहलता दुकहलता वांलता विदनाची
Good sir
सगळे सारखे नसतात भावा.. तु सर्वांनाच बोलू नकोस...
पोलीस प्रशासन काढा आणि घरात बसवा.... आर्मी कढे द्या..
खेड्यात तर हे पोलिस वाले पेट्रोल व दारू विक्री वाल्या करून हफ्ते गोळा करतात त्यांवर काय करावे
ईतके भ्रष्टाचारी पकडले जातात पुढे काय होतं ते कळत नाही..ते माहीत होणे साठी त्या त्या आफिस मध्ये त्यांचे फोटो व रेकॉर्ड जर तपासणी करायला ठेवले गेले पाहिजे.
ना खाऊंगा ना खाने दुगां मेरा भारत महान
Jo Adhikari aikat ahe tyala mahit nahi ka kya chalet ahe.
नमस्कार साहेब धन्यवाद पोलीस प्रशासन मनमानी कारभार भरपूर चालू आहे निषेध व्यक्त करतो गोरगरिबांना जानीवपुरवक त्रास देणेसाठी पोलीस आहेत विलंबित करावे लागेल असे वाटते आहे
Yanch pakdun dy
Direct nilbit kara
Barobar
आता फक्त ट्रकला सी सी टिव्ही लावायचे बाकी राहीले म्हणज़े झाल
महाराष्ट्रात हे कुठल्या ठिकाणी चालत नाही ?
सर्रासपणे सर्व ठिकाणी हे चालू आहे.
सरकारी पगारी असून पण हे लोक शेण खाण्याचा सोडत नाहीत .
यासाठी तर सरकारी नोकरी हवी असे म्हणतात.
वरून म्हणतात आम्हाला पेन्शन द्या .
जो कोणी व्हिडिओ काढत होते व साहेबांशी भांडणं करत होते त्या सर्व लोकांना बडवलं पाहिजे व त्यांच्या वर कडक कारवाई झाली पाहिजे.
तुझा बाप आहे का तो पोलिस
कुठल्याही टोल नाक्यावर अशा पद्धतीने लूट होत असेल गाड्या तपासणारी व्यक्ती चार किंवा पाच असतात आणि वाहतूक करणारे गाडी चालक मालक हजारो असतात सरळ एकत्रित रित्या जमून चोप देणं चांगला पर्याय
अरे बाबा भ्रष्टाचार करणे पोलिसांचे काम आहे, आणि लाज घेणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे त्यासाठी तर ते पोलीस भरती होतात
🔥🔥🔥🔥🔥🔥
Bhave Saranac khotya case madhe phasavu Naka hi sarakarla vinanti.
महाराष्ट्रात हे कुठल्या ठिकाणी चालत नाही ?
सर्रासपणे सर्व ठिकाणी हे चालू आहे.
सरकारी पगारी असून पण हे लोक शेण खाण्याचा सोडत नाहीत .
यासाठी तर सरकारी नोकरी हवी असे म्हणतात.
File cases against these assistance in highway robbery
Maharashtra RTO Manje full Corption
Great
आजुन चालू आहे साहेब
❤
O🔥🔥🔥🔥🔥🔥
What happened to the bathroom fellow?
विरोधी पार्टी ED, CBI
पोलिस कमी वेळ काम करुन हें site धं दे करतेय
गडकरी कोठे आहात
Tyanna mahinyache पेट्या jamvava lagtat वर् पर्यंत pohch karvya lagtat
महाडवरुन दापोली कडे येताना चेकपोस्टनाक्यावरील पोलीस वाहनचालकांकडून असेच पैसे उकळतात
👌👌👌
बोटावर मोजण्या येवढेच ईमानदार निघतील 😡
यांचं पेमेंट कमीत कमी 1लाख करावे अशी सरकारला माझी वीनंती आहे ,,,,
Shame on Maharashtra Police.....
कृपा जंगली रमी जाहिरात लावू नका
असेच हप्ते जमा करन्याचे काम सर्व महाराष्ट्रात असच चालू आहे. हे सर्व सर्वांच्या संमतीने चालू आहे. कोणाचही काही होणार नाही. चोर चोर मावस भाऊ
ही तक्रार मी दहा वरशापूर्वी दिली होती
पब्लिकला माझी विनंती आहे की सर्वांनी जेव्हा जेव्हा पोलीस गाडी आडवेल तेव्हा तेव्हा आपण कायदेशीर फाईन फाडून घेत जा नाहीतर पोलीस बोलतात विदाऊट लायसनचेनाहीतर पोलीस बोलतात विदाऊट लायसन चे 5000 आणि आपण त्यांना बोलतो साहेब एक हजार घ्या आणि सोडून द्या मग त्यामध्ये चूक आपली होती आणि आपण दोष देतो पोलिसांना
Barobar aahe
Kuthla channel aahe bhava? Majhyakade pan news aahe
Maaghar gheu naka,
Hyanchi vardi utarali pahije.
Hyanna jo pathishi ghalato Tyanna pan sodu naka...