किती कौतुकास्पद! पण ह्याच श्रेय वारे गुरूजींना द्यायला हवे. अशा शिक्षकांच मार्गदर्शन इतर शाळांतील शिक्षकांना द्यायला हवे. ह्या क्षेत्रात राजकारण होऊ नये.
😡😡😡 हा खपला तरी ह्याने जी विचारांची पेरणी या महाराष्ट्रात करून ठेवली आहे ती राज्याच्या विकासाला खिळ घालण्यासाठी वर्षानुवर्षे पुरेशी ठरणार आहे.अडिच वर्षात जो खेळखंडोबा करून ठेवला तो वेगळाच.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला गेला तेव्हापासूनच महाराष्ट्रात जातीय राजकारणाने जागा घेतली आहे हे नेहमीच महापुरुषांच्या जातीपातीच्या विषवल्ली पसरविण्याचे काम करत आहेत हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं
अशा हाडाच्या शिक्षकांच्या या गुणांच करणं, त्यांना संधी देणं, त्यांना राजाश्रय देऊन शिक्षण प्रक्रियेत उचित करणं हे होणं गरजेचं आहे.पक्ष, राजकारण दुर ठेऊन काम होणं गरजेचं आहे.यासाठी जनतेनेच दवाब तयार केला पाहिजे.
महाराष्ट्राला लागलेल्या कैंसरने कर्मवीरांची अवघी संस्था घशात घातली त्या घशाचे काय झाले,देवाने दिलीचना शिक्षा? ही महाराष्ट्राची वाळवी नष्ट होईल तो सुदिन
आताच संधी आहे ... फडणवीस यांनी या शाळेची ओळख केंद्र सरकार ला करून द्यावी आणि सगळी सूत्रे अत्यंत तत्वनिष्ठ आणि ध्येयवादी लोकांच्या मदतीने वाबळेवाडी येथील ग्रामस्थ तसेच अथक परिश्रम घेणाऱ्या गुरूजींच्या हातातून निसटून जाणार नाहीत अशी उपाययोजना करावी .
आताच संधी आहे... फडणवीस यांनी या शाळेची ओळख केंद्र सरकार ला करून द्यावी आणि सगळी सूत्रे अत्यंत तत्वनिष्ठ आणि ध्येयवादी लोकांच्या मदतीने वाबळेवाडी येथील ग्रामस्थ तसेच अथक परिश्रम घेणाऱ्या गुरूजींच्या हातातून निसटून जाणार नाहीत अशी उपाययोजना करावी .
राज्यातील प्रत्येक माणसाने वारे गुरुजींच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. गावकऱ्यांनी आता घाबरून न जाता शाळा पुन्हा कशी उभी राहील हे पाहावे कारण आता सरकार बदलयं. घेऊ द्या आपल्या मुलांना उंच आकाशात भरारी 🙏
शिक्षण क्षेत्रात किती आणि कसा पैसा कसा आहे हे राजकारण्यांनी ओळखून आपल्या संस्था उभ्या केल्या सरकार मध्ये एवढा पैसा असुनही शाळेला नवीन इमारत भेटत नाही. त्यापेक्षा टोलेजंग इमारती या राजकारण्यांनी उभारुन शिक्षण क्षेत्र पैसा छापण्याचं साधन बनविले आहे.
चांगलं शिक्षण मिळाले तर ह्या आमदारांच्या आणि त्यांचा पोरांच्या मागे दादा/साहेब/आण्णा म्हणत कोण मागे फिरणार? अश्या शाळा बंद करून त्याने खुप मोठा डाव साधला आहे.. 😢..अश्या आमदाराला जनतेने पुन्हा निवडून देऊ नये..!!
फुले, शाहू, आंबेडकर यांचे नांव मोठे साहेब फक्त निवडणूकीसाठी घेतात. आणि मोठ्या साहेबांची करणी ( कार्य) मात्र आसुरी - सुडाची असते, आहे. महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे. नाहीतर.. महाराष्ट्रात बिहार राज्यांपेक्षा अनागोंदी माजली जाईल. जय हिंद, जय भारत माता, वन्दे मातरम् |🙏🙏
राजकारण्यांच्या शिक्षण संस्था , सांखरकारखाने, दुधडेऱ्या,सभेत खुर्च्या पाल lavayla- उचलायला ,साहेबांचा विजय असो म्हणत पक्षांचे झेंडे मिरवायला कार्यकर्ते कसे मिळतील...जर मुल हुशार झाली तर...🙈🙉🙊
आमचा एक गावकरी अमेरिकेत संशोधन करीत होता गावाकडे आल्यावर अनोखी शाळा बनवायचे स्वप्न उराशी बाळगून होता, पण विविध परवाने मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांना समजलं की ही आसामी अमेरिकन आहे, त्या प्रमाणात लाचेची मागणी करायचे. गेला तो परत.
इतके नालायक लोक राजकरण करत अस्तिल तर पुढ़े समाजाचे व काय होनार हे निर्बुद्ध मानसा ला ही कलते असल्या अपमतलबी उमीदवार ला त्याच गावचे लोक आमदार वा खासदर म्हणून मत देतात या गोष्टिचेच नवल वा ट ते कधी सुधरनार ही महाराष्ट्रीय जनता?
प्रभाकरराव आधार वडाच्या पारंब्या जिथे जिथे। सत्यानाश होणारच तिथे तिथे। डावात घे नाहीतर गोट्या उचल या नीच वृत्ती मुळे मग "आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी"..असो।जय श्रीराम।।🚩🕉️🙏
एक प्राथमिक शिक्षक म्हणून ..प्रभाकर जी आपण हा विषय घेतलात त्याबद्दल प्रथम मनापासून आभार...पण खूप दुःख वाटतं की आपल घाणेरडं राजकारण त्याच वारे गुरुजींना निलंबन जिल्हापरिषद ऑफिस ला अनवाणी फिरायला भाग पाडलं....आज आमच्या क्षेत्रात कुणी शिक्षक वेगळं काही करू पाहत असेल तर त्याला लोक म्हणतात अरे काही वेगळं नको करू नाहीतर तुझा वारे गुरुजी होईल....किती ही घाणेरडी विचारसरणी....
खरंच शिक्षण पद्धतीमध्ये अशा प्रकारची सुधारणा होणे अपेक्षित आहे. सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे आणि मनातील गाठीवरचे ओझे कमी करून प्रगतिकारक शैक्षणिक धोरण राबविले पाहिजे. श्रीमान वारे सरांना त्रिवार वंदन 🙏
नेते राष्ट्रभक्त आहेत का,असा प्रश्न पडतो. त्यांच्या अहंकारापुढे देश गौण असतो ! बिचारे वारे सर...त्यांना डिप्रेशन आले असणार.तुम्ही त्यांना भेटा.दखल घ्या. फार चांगले काम करताय,प्रभाकरजी. राजकारणापेक्षा हे समाजकार्य बरं !!
शिक्षण हे सर्व सामान्य माणसांसाठी खुप महत्वाचे आहे त्यालाच सुरंग लाऊन चांगल्या संस्था बंद पाडल्या गेल्या तर आपले अणि समाजाचेच नुकसान झाले याचे हे उदाहरण फार क्लेशदायक आहे. प्रभाकर sir आपले धन्यवाद आपण हा मुद्दा जनतेच्या समोर आणला आहे
मंत्री महोदय मा. बच्छु भाऊ कडू हे दिवसभरात असणाऱ्या कामात वेळ न मिळाला नाही म्हणून रात्री २ वाजता शाळेस भेट देण्यास आले होते व ग्रामस्थ व वारे गुरुजी यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या होत्या......
This is where BJP totally failed, couldn't give justice to common people against politicians. Infact BJP is supporting the corrupt and Gunda politicians.
रक्त खवळत हे असं सगळं ऐकून.... किती ही खालची पातळी... आपल्या गावातील किंवा आपल्या जवळच्या गावातील मुलांची शैक्षणिक प्रगती ह्यांना चांगली दिसत नाही हे ह्याच दुर्दैव म्हणेल मी.... कर्मा is back लवकरच घडो... M
फक्त वाबळे वाडीच नव्हे तर सर्व 12 वी पर्यंत शिक्षण सरकारी शाळेतून मोफत व सक्तीच कराव कारण खाजगी शाळांची दुकानदरी बंद होईल, त्या मागच कारण सांगतो की खाजगी शाळेतून फ़ी तर भरमसाठ घेतली जाते परंतु त्यातून ना विध्यार्थी यांना दर्जेदार शिक्षण मिळते व ना शिक्षकांना पगार मिळतो.त्यामूळे मा मुख्यमंत्री यांस विनंती की शिक्षण व आरोग्य या दोन विभागाकडे लक्ष द्यावे तरच उद्याची नवी पिढी स्वाभिमानी व कर्तबगार होईल अन्यथा गरीब हा गरीबच राहिल व विषमता निर्माण होईल व त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात
या नालायकानी अडिच वर्षात काय काय घान केली आहे हा संशोधनाचा विषय आहे. असाच त्रास Ramon megasys award विजेते डिसले गुरुजीनांही झाला. शेवटी तो नालायक अधिकारी लोहार लाच घेतांना पकडला गेला. त्यावर एखादा episode करा.
आपण वारंवार म्हणालात की आम्हाला राजकारणात जास्त रस असतो, आपल्याला विनम्रपणाने सांगू इच्छितो की, मला वैयक्तिकरीत्या आपल्या Storytelling प्रभाकर, आदिवासी पाडे ह्यावरील आपली अभ्यासपूर्ण माहिती, प्रसंगी सडेतोड बोलणे हेच हवे असते. त्यात जास्त रस असतो आपले ठेवायचे झाकून, किंवा उतगिरी वर काही बोलले की त्याला शिव्या घालणारे, महाराष्ट्राचा नक्की अपमान कुठे होतोय हेच माहित नसणारी त्यांच्यावरच्या क्लिप ची फक्त माहितीसाठी सुरुवात ऐकतो आणि सोडून देतो, हेच अनयजी, सुशिलजी, भाऊ च्या बाबतीत असते. तुम्ही इतके पोट तिडकीने जे सांगताय ते उमगायचे असावी लागते ना ? मग अश्या क्लिप मध्ये वेळ का घालवू? ह्या औत गिरी मुळे कित्येकजण योग्य काय न अयोग्य काय हेच समजेनासे झाले आहेत, स्वतःचे कर्तृत्व पण लोक विसरू लागले आहेत. बुलेट ट्रेन ला विरोध करणाऱ्या माझ्या मित्राला एव्हढेच विचारले की तुझे सोड, तुझा मुलगाही कधी बुलेट ट्रेन ने प्रवास करणारच नाही ह्याची खात्री देऊ शकतोस? मान खाली घातली त्याने. प्रभाकर सर माझी तर इच्छा हीच आहे आपण राजकारणावरील क्लिप पेक्षा अश्या क्लिप द्वारे आम्हाला उपकृत करावे व आपले वेगळेपण सर्वत्र दुमदुमूवावे
गेल्या दोन वर्षांपासून बघतोय..सर आपण फारच परखडपणे मत (बातमी) मांडत आला आहात. राजकीय, सामाजिक मुद्दे हातालताना अनेक गोष्टींचा उलगडा आपण करता.. हे विचार येत जात होते.. संताप सुध्दा येत होता.. पण सत्य बाहेर आपणच काढू शकता आणि सर्वसामान्य जनतेला पटवून देत आहात... खूप छान.
खूपच महत्वपूर्ण विषय मांडता सर तुम्ही, खूप खूप धन्यवाद, हे काम कुणीतरी करणं खूपच गरजेचं आहे , शतशः आभारी आहोत त्याबद्दल तुमचे 🙏पण त्याबरोबरच स्वतःची काळजी पण घ्या दादा👍तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि अशीच चांगली काम तुमच्या हातून वर्षानुवर्षे होत राहो🙏 हि सदिच्छा
Aapan jo vishay ghetala aahe to faar motha aahe aapan jas jase hyat shiraal tevada to himnaga sarakha motha hoiel dhanyavaad jee jay hind👍💯 faar faar shubhechha Jay hind👍💯👍💯
हारम खोर राजकारणी काय करतील त्याचा नेम नाही.
ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी चालेल पण ज्ञानेश्वर चालणार नाहीत इतके हालकट वृत्तीचे लोक आहेत.
कुलकर्णी, हारम खोर नाही हो,
हरामखोर! ✅🙏😭
नेमका अर्थ उमगला नाही...!
हा असा गोचिडी आधारवड आहे,जो आपल्या पारंब्या हळूहळू असा काही पसरवतो की जे मिळेल ते शोषून निकामी करतो!!!!
किती कौतुकास्पद! पण ह्याच श्रेय वारे गुरूजींना द्यायला हवे. अशा शिक्षकांच मार्गदर्शन इतर शाळांतील शिक्षकांना द्यायला हवे.
ह्या क्षेत्रात राजकारण होऊ नये.
ह्या राजकारण्यांना सर्वच ठिकाणी बंदी घातली पाहिजे. स्वार्थ एके स्वार्थ साधण्यासाठी ही जमात देशहिताचा बळी देण्यासाठी कचरणार नाही..
रक्त तापते, पण म्हणूनच सर्व सामान्य जनता राजकारण आणि राजकारण्यांपासून लांब पळते, त्या मुख्याध्यापकांची केतकी चितळे झालं असणार 😢😢
kon aahebketak8 chitale?
तुमच्या मुळे बऱ्याच गोष्टी कळतात सर. Great job. आणि शेवटी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.
😡😡😡 हा खपला तरी ह्याने जी विचारांची पेरणी या महाराष्ट्रात करून ठेवली आहे ती राज्याच्या विकासाला खिळ घालण्यासाठी वर्षानुवर्षे पुरेशी ठरणार आहे.अडिच वर्षात जो खेळखंडोबा करून ठेवला तो वेगळाच.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला गेला तेव्हापासूनच महाराष्ट्रात जातीय राजकारणाने जागा घेतली आहे हे नेहमीच महापुरुषांच्या जातीपातीच्या विषवल्ली पसरविण्याचे काम करत आहेत हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं
अगदी बरोबर.
जय श्री राम 💐💐🙏
Very true
जातीवादी विषाची पेरणी
जिल्हा परिषदेच्या शाळा इंटरनॅशनल लेव्हल च्या झाल्या तर नेत्यांनी काढलेल्या शाळा कशा चालणार, त्यांची पोट कशी भरणार
अशा हाडाच्या शिक्षकांच्या या गुणांच करणं, त्यांना संधी देणं, त्यांना राजाश्रय देऊन शिक्षण प्रक्रियेत उचित करणं हे होणं गरजेचं आहे.पक्ष, राजकारण दुर ठेऊन काम होणं गरजेचं आहे.यासाठी जनतेनेच दवाब तयार केला पाहिजे.
कर्मवीरांना सोडल नाही तिथ वाबळेवाडी जिल्हा परीषद शाळेच काय.. ?? त्यांच्या पुढे कोण जातोच कसा..?
तुमचं म्हणणं कळलं नाही. समजावून सांगता का?
महाराष्ट्राला लागलेल्या कैंसरने कर्मवीरांची अवघी संस्था घशात घातली त्या घशाचे काय झाले,देवाने दिलीचना शिक्षा? ही महाराष्ट्राची वाळवी नष्ट होईल तो सुदिन
बहुजन म्हणजे फक्त याचं घरच.
Barobar
@@DailyLifeSolution he is referring to Rayat Shikshan Sanstha.Pawar once again elected as it's president
आताच संधी आहे ...
फडणवीस यांनी या शाळेची ओळख केंद्र सरकार ला करून द्यावी आणि सगळी सूत्रे अत्यंत तत्वनिष्ठ आणि ध्येयवादी लोकांच्या मदतीने वाबळेवाडी येथील ग्रामस्थ तसेच अथक परिश्रम घेणाऱ्या गुरूजींच्या हातातून निसटून जाणार नाहीत अशी उपाययोजना करावी .
आताच संधी आहे...
फडणवीस यांनी या शाळेची ओळख केंद्र सरकार ला करून द्यावी आणि सगळी सूत्रे अत्यंत तत्वनिष्ठ आणि ध्येयवादी लोकांच्या मदतीने वाबळेवाडी येथील ग्रामस्थ तसेच अथक परिश्रम घेणाऱ्या गुरूजींच्या हातातून निसटून जाणार नाहीत अशी उपाययोजना करावी .
वैयक्तिक स्वार्थाच्या पुढे जाऊन हे लोक विचारच करू शकत नाहीत, हे या देशाचे दुर्दैव आहे.
वारे गुरुजींच्या प्रयत्नाना मानाचा मुजरा.
अशोक पवार आमदार, आपल्या दुकानात चागला माल नाही ठेवायचा ,आणि दुसरं दुकान जोरात चाललं की ते पण नाही पाहवत ...
बुद्धीचा भुगा होतो. असे कारनामे ऐकून. मन विषण्ण होते. इतकी नतद्रष्ट नेते कसे असू शकतात? तिसर्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.
माझं पण असच होतं, असं काही ऐकलं की, तिळपापड होतो अगदी..अस्या लोकांना परमेश्वराने पटकन उचलावे
राज्यातील प्रत्येक माणसाने वारे गुरुजींच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. गावकऱ्यांनी आता घाबरून न जाता शाळा पुन्हा कशी उभी राहील हे पाहावे कारण आता सरकार बदलयं. घेऊ द्या आपल्या मुलांना उंच आकाशात भरारी 🙏
शिक्षण क्षेत्रात किती आणि कसा पैसा कसा आहे हे राजकारण्यांनी ओळखून आपल्या संस्था उभ्या केल्या सरकार मध्ये एवढा पैसा असुनही शाळेला नवीन इमारत भेटत नाही. त्यापेक्षा टोलेजंग इमारती या राजकारण्यांनी उभारुन शिक्षण क्षेत्र पैसा छापण्याचं साधन बनविले आहे.
आधारवडांचे शिष्य सध्या शिक्षणमंत्री आहेत.देव करो त्यांना सदबुधी होवो.🙏🙏🙏
नमस्कार सर. आपले राजकारणी शिक्षणातसुद्धा राजकारण करून शिक्षणाची वाट लावतात. यांनी दिसले सरांची आणि साबळे सरांची देखील वाट लावली.
चांगलं शिक्षण मिळाले तर ह्या आमदारांच्या आणि त्यांचा पोरांच्या मागे दादा/साहेब/आण्णा म्हणत कोण मागे फिरणार? अश्या शाळा बंद करून त्याने खुप मोठा डाव साधला आहे.. 😢..अश्या आमदाराला जनतेने पुन्हा निवडून देऊ नये..!!
शैक्षणिक संस्थाना वर अश्या प्रकारचे प्रयोग जरूरी आहे कारण मुलांना व्यवहारिक ज्ञान देण गरजेच असत
मॅडम, शिक्षणाचं उदारीकरण केलं पाहिजे.
हा सर्व प्रकार अधिकाधिक लोकां पर्यंत कसा पोहोचवता येईल.
शेअर करून.
या व्हिडिओ ची लिंक अनेकांना शेअर करा. 🙏
फुले, शाहू, आंबेडकर यांचे नांव मोठे साहेब फक्त निवडणूकीसाठी घेतात. आणि मोठ्या साहेबांची करणी ( कार्य) मात्र आसुरी - सुडाची असते, आहे. महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे. नाहीतर.. महाराष्ट्रात बिहार राज्यांपेक्षा अनागोंदी माजली जाईल. जय हिंद, जय भारत माता, वन्दे मातरम् |🙏🙏
मराठी भाषा,मराठी शाळा,वाचवण्यासाठी अशा शिक्षकांकडून मदत सरकारने घ्यावी,त्याना यंत्रणा उभी करण्यास सर्व tarene सरकार ने पुढाकार घ्यावी.
वारे सर आपल्या महान कार्याला सलाम. आपल्या प्रयत्नांनी उभ्या केलेल्या इतक्या सुंदर zp इंटरनॅशनल शाळेची वाताहत खूप दुर्दैवी . खूप वाईट झाले.
राजकारण्यांच्या शिक्षण संस्था , सांखरकारखाने, दुधडेऱ्या,सभेत खुर्च्या पाल lavayla- उचलायला ,साहेबांचा विजय असो म्हणत पक्षांचे झेंडे मिरवायला कार्यकर्ते कसे मिळतील...जर मुल हुशार झाली तर...🙈🙉🙊
असेच वारे गुरुजी साऱ्या विश्वात असावेत, मनःपूर्वक नमस्कार..
पुढच्या भागाची आतुरता आहे
शेवटी वारे गुरुजी ची मुलाखत घ्या ऐकायला आवडेल
आमचा एक गावकरी अमेरिकेत संशोधन करीत होता गावाकडे आल्यावर अनोखी शाळा बनवायचे स्वप्न उराशी बाळगून होता, पण विविध परवाने मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांना समजलं की ही आसामी अमेरिकन आहे, त्या प्रमाणात लाचेची मागणी करायचे. गेला तो परत.
😱😭🤦♀️👎👊
आपल्या सारखे पत्रकार पाहून अस वाटत की जे मोठ मोठे चॅनल वाले आहेत ते काय करतात नुसत हा अस म्हनला तुमचं काय मत आहे एवढंच
सर्व नागरिकांनी उठाव केल्यास प्रत्येक गोष्टीत बदल होऊ शकतो. पण समर्थ म्हणाल्या प्रमाणे जन ही मेंढरं. मांजरी च्या गळ्यात घंटा बांधणार कोण?
प्रभाकरजी, आजुबाजुला पवार प्रतिष्ठानची एखादी शाळा होती का ?
💐🙏
इतके नालायक लोक राजकरण करत अस्तिल तर पुढ़े समाजाचे व काय होनार हे निर्बुद्ध मानसा ला ही कलते असल्या अपमतलबी उमीदवार ला त्याच गावचे लोक आमदार वा खासदर म्हणून मत देतात या गोष्टिचेच नवल वा ट ते कधी सुधरनार ही महाराष्ट्रीय जनता?
प्रभाकरराव आधार वडाच्या पारंब्या जिथे जिथे। सत्यानाश होणारच तिथे तिथे। डावात घे नाहीतर गोट्या उचल या नीच वृत्ती मुळे मग "आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी"..असो।जय श्रीराम।।🚩🕉️🙏
तुम्ही असाच पाठपुरावा करत रहा जनता तुमच्या बरोबर आहे हे खूप मोठ सत्कर्म करत. आहा यासाठी tumch abhinandanb
एक प्राथमिक शिक्षक म्हणून ..प्रभाकर जी आपण हा विषय घेतलात त्याबद्दल प्रथम मनापासून आभार...पण खूप दुःख वाटतं की आपल घाणेरडं राजकारण त्याच वारे गुरुजींना निलंबन जिल्हापरिषद ऑफिस ला अनवाणी फिरायला भाग पाडलं....आज आमच्या क्षेत्रात कुणी शिक्षक वेगळं काही करू पाहत असेल तर त्याला लोक म्हणतात अरे काही वेगळं नको करू नाहीतर तुझा वारे गुरुजी होईल....किती ही घाणेरडी विचारसरणी....
आपण ज्या मेहनतीने आमच्या समोर मांडता त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. पण हे सर्व पूढील भागात बघायला उत्कंठा शिगेला पोहोचते.
खरोखरच गुणवत्ता असल्याशिवाय एवढा पट वाढणं शक्य नाही मी स्वतः शिक्षक आहे आपण खूप मेहनत घेतलेली आहे
अवघड आहे सर. कमाल आहे त्रास देणाऱ्यांची कमाल आहे हा त्रास सोसणारे यांची आणि सगळ्यात कमाल आहे हा तमाशा बघत बसणाऱ्या सत्ताधाऱ्यांची
पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे
खरंच शिक्षण पद्धतीमध्ये अशा प्रकारची सुधारणा होणे अपेक्षित आहे. सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे आणि मनातील गाठीवरचे ओझे कमी करून प्रगतिकारक शैक्षणिक धोरण राबविले पाहिजे. श्रीमान वारे सरांना त्रिवार वंदन 🙏
नेते राष्ट्रभक्त आहेत का,असा प्रश्न पडतो. त्यांच्या अहंकारापुढे देश गौण असतो !
बिचारे वारे सर...त्यांना डिप्रेशन आले असणार.तुम्ही त्यांना भेटा.दखल घ्या.
फार चांगले काम करताय,प्रभाकरजी. राजकारणापेक्षा हे समाजकार्य बरं !!
नेत्यावर राष्ट्रद्रोह केल्याचा गुन्हा का दाखल होऊ नये
विद्या दानाचे महत्व गरज असणारे हे अडाणी राजकारणी यालाच आता लोकांनी हाणावं. याच्या पाठचा कलुषा कोण आहे ते आपल्याला समजतंच.
खाजगी शाळा बंद करण्याचा डाव फक्त आणि फक्त राजकारण्यांचाच आहे.
खासगी की सरकारी?
आता एवढं विस्कटून सांगत हाईत,
तर नाव घ्यायला का लाजता ?
घ्या की बिनधास्त त्या साखर साम्राटाचं नाव.
ऐका चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल अभिनंदन
संकुचित राजकारणाचा परिणाम, वाईट वाटते
शिक्षण हे सर्व सामान्य माणसांसाठी खुप महत्वाचे आहे त्यालाच सुरंग लाऊन चांगल्या संस्था बंद पाडल्या गेल्या तर आपले अणि समाजाचेच नुकसान झाले याचे हे उदाहरण फार क्लेशदायक आहे. प्रभाकर sir आपले धन्यवाद आपण हा मुद्दा जनतेच्या समोर आणला आहे
प्रभाकर सर..... आधारवड ह्यांच्या आमदराच नाव घ्या कळू द्या लोकांना ह्यांचा असली चेहरा
Pawar A
ज्या लोकांनी आमदर केल ,त्याच लोकांनी त्या आमदाराला पाडायला हवा .
पुढचा भाग केव्हा, कधी टाकणार हे देखील व्हिडिओ संपता संपता सांगत जा.
एपिसोडची मांडणी व्यवस्थित पण स्टोरी ऐकून लाईक करायला पण हात थरथरतो
मग अशा पुढऱ्यांना निवडून देताना मतदारांचा हात थरथरत नाही हेच आपल्या देशाचं दुर्दैव
मंत्री महोदय मा. बच्छु भाऊ कडू हे दिवसभरात असणाऱ्या कामात वेळ न मिळाला नाही म्हणून रात्री २ वाजता शाळेस भेट देण्यास आले होते व ग्रामस्थ व वारे गुरुजी यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या होत्या......
छान माहिती दिलीत सर🙏🙏🙏🙏🙏🙏
खाजगी शाळांना बंदी घालण्यात आली पाहिजे .
Tya डीएसके ला ही आसेच संपावले किती जनाला संपवाले देव जानो
अशी कितीतरी नावे आहेत .विचार करून च मन सुन्न होते
This is where BJP totally failed, couldn't give justice to common people against politicians. Infact BJP is supporting the corrupt and Gunda politicians.
त्यांच्या लोणी मधल्या ड्रीम सिटी प्रोजेक्ट च्या समोरच आधारवडाच्या परंबीचा प्रोजेक्ट चालू झालंय.
@@Pratyanch आणी त्या प्रोजेक्ट मध्ये अदित्य ठाकरे पार्टनर आहेत त्यामुळे शिवसेना पक्ष संपला पण ऊद्धव ठाकरे मवीआ ला चिकटुन आहेत खात्रीशीर बातमी आहे.
समाजाचे वाटोळे करणारे राजकारणी आणि त्यांचे चेले यांना हिटलरच्या गॅस चेंबर मध्ये घातले पाहिजे.
Barobar 😂😂😂😂
रक्त खवळत हे असं सगळं ऐकून.... किती ही खालची पातळी... आपल्या गावातील किंवा आपल्या जवळच्या गावातील मुलांची शैक्षणिक प्रगती ह्यांना चांगली दिसत नाही हे ह्याच दुर्दैव म्हणेल मी.... कर्मा is back लवकरच घडो... M
राजकारणी लोकांना ह्या शाळेत भरती करा,राजकारणात तरी सुधारणा होईल.
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी अंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्प बंद केला. तो पुन्हा सुरू करण्याची खूप गरज आहे.
फक्त वाबळे वाडीच नव्हे तर सर्व 12 वी पर्यंत शिक्षण सरकारी शाळेतून मोफत व सक्तीच कराव कारण खाजगी शाळांची दुकानदरी बंद होईल, त्या मागच कारण सांगतो की खाजगी शाळेतून फ़ी तर भरमसाठ घेतली जाते परंतु त्यातून ना विध्यार्थी यांना दर्जेदार शिक्षण मिळते व ना शिक्षकांना पगार मिळतो.त्यामूळे मा मुख्यमंत्री यांस विनंती की शिक्षण व आरोग्य या दोन विभागाकडे लक्ष द्यावे तरच उद्याची नवी पिढी स्वाभिमानी व कर्तबगार होईल अन्यथा गरीब हा गरीबच राहिल व विषमता निर्माण होईल व त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात
Great work by Vare sir. ❤
सरकारी शाळा सुधारून खाजगी शाळा बंद कराव्या, गुणवत्तेच्या आधारावर शिक्षण असावे म्हणजे त्याचा उपयोग समाजाला होईल
पुढच्या भागाची प्रतीक्षा. नीच राजकारण करणाऱ्या निर्लज्ज पुढाऱ्यांना नावासहित एक्सपोज करा सर
वारे गुरूजींचे कार्य, तळमळ नक्कीच कौतुकास्पद आहे. कुठल्याही चांगल्या योजनेला, समाजाचे भले करणाऱ्याला नतद्रष्ट विरोध करणारच.
पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.
Vare सर ne असे काम केले तर खाजगी शाळेचे धाबे दणाणले म्हणुन त्यांचे काम खेचण्याचे काम राजकारणी करतायत
या नालायकानी अडिच वर्षात काय काय घान केली आहे हा संशोधनाचा विषय आहे. असाच त्रास Ramon megasys award विजेते डिसले गुरुजीनांही झाला. शेवटी तो नालायक अधिकारी लोहार लाच घेतांना पकडला गेला. त्यावर एखादा episode करा.
आपण वारंवार म्हणालात की आम्हाला राजकारणात जास्त रस असतो, आपल्याला विनम्रपणाने सांगू इच्छितो की, मला वैयक्तिकरीत्या आपल्या Storytelling प्रभाकर, आदिवासी पाडे ह्यावरील आपली अभ्यासपूर्ण माहिती, प्रसंगी सडेतोड बोलणे हेच हवे असते. त्यात जास्त रस असतो
आपले ठेवायचे झाकून, किंवा उतगिरी वर काही बोलले की त्याला शिव्या घालणारे, महाराष्ट्राचा नक्की अपमान कुठे होतोय हेच माहित नसणारी त्यांच्यावरच्या क्लिप ची फक्त माहितीसाठी सुरुवात ऐकतो आणि सोडून देतो, हेच अनयजी, सुशिलजी, भाऊ च्या बाबतीत असते.
तुम्ही इतके पोट तिडकीने जे सांगताय ते उमगायचे असावी लागते ना ? मग अश्या क्लिप मध्ये वेळ का घालवू?
ह्या औत गिरी मुळे कित्येकजण योग्य काय न अयोग्य काय हेच समजेनासे झाले आहेत, स्वतःचे कर्तृत्व पण लोक विसरू लागले आहेत. बुलेट ट्रेन ला विरोध करणाऱ्या माझ्या मित्राला एव्हढेच विचारले की तुझे सोड, तुझा मुलगाही कधी बुलेट ट्रेन ने प्रवास करणारच नाही ह्याची खात्री देऊ शकतोस? मान खाली घातली त्याने.
प्रभाकर सर माझी तर इच्छा हीच आहे आपण राजकारणावरील क्लिप पेक्षा अश्या क्लिप द्वारे आम्हाला उपकृत करावे व आपले वेगळेपण सर्वत्र दुमदुमूवावे
नीच काका नीट नहीं मरायचा
प्रभाकर जी
तुम्हाला सलाम
फुर्रोगाम्यिंची विचारधारा धोक्यात आली असेल म्हणून षडयंत्र केले असेल
Very good initiative Prabhakar ji.
मुलांना घडवणाऱ्या वारे गुरुजी ना प्रणाम आणि जिल्ले इलाही चा निषेध
आयुष्यात आधारवड आणि त्यांच्या पारंब्या नी जाईल तिथे भांडणं आणि चांगल्या गोष्टीची वाट लावायची एवढीच कामं केली आहेत
धन्यवाद सूर्यवंशी सर तुमच्या तर्फे जेवढी मदत होईल तेवढी मदत तुम्ही नक्कीच करावी या शाळेसाठी
Very Nice Eaxplintion Sir.🙏
खंत वाटते.कोत्या विचारांनी चालत्या गाड्याला खीळ घालणार्यांची.
नीच प्रवृत्ती आहे, ह्यांना चांगलं काम पहावत नाही
तिसरा भाग अंगावर काटे आणणारा असेल ¡!!
इथेच देशांची प्रगती थांबली . फार मोठा लोकशाहीला धोका आहे . सावध व्हा .
याच आधारवडानी आमच्या रयत शिक्षण संस्थेचा ताबा घेतला आहे आणि तेव्हापासून संस्थेचा शैक्षणिक दर्जा ढासळत चालला आहे .
पुढील भाग अवश्य बघुत सर,आतुरता आहे,👍👍
गेल्या दोन वर्षांपासून बघतोय..सर आपण फारच परखडपणे मत (बातमी) मांडत आला आहात. राजकीय, सामाजिक मुद्दे हातालताना अनेक गोष्टींचा उलगडा आपण करता.. हे विचार येत जात होते.. संताप सुध्दा येत होता.. पण सत्य बाहेर आपणच काढू शकता आणि सर्वसामान्य जनतेला पटवून देत आहात... खूप छान.
म्हणून राजकारणी लोकांना एवढी सिक्युरिटी लागते वाटत कारण कामच अशी असतात
आंफुशा फक्त तोंडी लावायला बाकी कारोबार? शबुदच नाहीत साहेब, 🙏
Wow.. What a title!
अतिशय मार्मिक आणि साहित्यिक !
Will watch the episode and comment..
पुढच्या भागाची वाट पाहत आहे
तुम्ही हे प्रक्रण पुढे आणले या बद्दल खूप खूप धन्यवाद बाकीच्या analyser ni सुधा तुमच्या पासून धडा घ्यवा
🚩🚩🚩🚩मायावी असूर संपवा🔱🔱🔱🔱🔱
ह्या शाळेतून किती जण बोर्डात आले होते यावरून या शाळेची गुणवत्ता ठरते ना की किती मुले रोबोटिक्स प्रोजेक्ट्स किंवा कोडिंग वगैरे करतात त्यावरून.....
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
खूपच महत्वपूर्ण विषय मांडता सर तुम्ही, खूप खूप धन्यवाद, हे काम कुणीतरी करणं खूपच गरजेचं आहे , शतशः आभारी आहोत त्याबद्दल तुमचे 🙏पण त्याबरोबरच स्वतःची काळजी पण घ्या दादा👍तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि अशीच चांगली काम तुमच्या हातून वर्षानुवर्षे होत राहो🙏 हि सदिच्छा
Aapan jo vishay ghetala aahe to faar motha aahe aapan jas jase hyat shiraal tevada to himnaga sarakha motha hoiel dhanyavaad jee jay hind👍💯 faar faar shubhechha Jay hind👍💯👍💯
Vakdya.....
Kay re tu Aallah tuze maaf nhi karega
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Purn study karun vishay mandla sir rajkarni lokanmule deshachi vat lagli ahe.
खूपच छान सर......
एक विनंती होती, वारे सरांचा नंबर मिळेल काय.
Ware sir u r great.
योग्य विश्लेषण .......