Maharashtra मध्ये नविन २२ जिल्हे झाले तर त्याचा फायदा शिंदे -फडणवीस, Ajit Pawar यांना होईल,पण कसा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 сер 2023
  • #BolBhidu #MaharashtraDistricts #ShindeFadnavis #AjitPawar
    नुकतीचं राजस्थानमध्ये 19 नव्या जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली. गहलोत सरकारच्या या निर्णयाची जाहिरात महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रात देखील करण्यात आली. साहजिक इकडे देखील नव्या जिल्ह्यांच्या निर्मीतीचा प्रश्न चर्चेत आला.
    राज्यातली बदललेली राजकीय समीकरणं, न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका त्यामुळे नेमकं काय करायचं हे राजकारण्यांना देखील कळत नाही. आत्ता या गोष्टीवरचा रामबाण इलाज ठरू शकतो तो म्हणजे जिल्हानिर्मीतीचा निर्णय. या एका निर्णयामुळे लोकसभा आणि विधानसभेचा महायुतीचा प्लॅन सक्सेसफुल ठरू शकतो. पण नेमका कसा आणि का? पाहूया या व्हिडीओतून
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 454

  • @pankajb1000
    @pankajb1000 11 місяців тому +151

    कोणा-कोणाला फायदा होईल ते सांगता येत नाही , पण MPSC चा अभ्यास करणाऱ्यांचा त्रास मात्र आणखी वाढेल हे नक्की!

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 місяців тому +1

      नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
      जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
      अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
      त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂

    • @Nation1stalways
      @Nation1stalways 11 місяців тому

      😂😂😂💯

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. 11 місяців тому +3

      Led bya.. jast jaga nightil na

    • @myeditingworldstatusmovieu7476
      @myeditingworldstatusmovieu7476 11 місяців тому +1

      Ult gaja jast hoil n bhava

    • @Indialover120
      @Indialover120 11 місяців тому +4

      खर आहे 5 वर्षा पासून 2011 ची जनगणना पाठ होईना आता कोठे पालघरच्या बारीक सारीक गोष्टी माहीत झाल्यात . आता नविन जिल्हे म्हणजे लई वैताग होईल पोरांना

  • @pratikkasar777
    @pratikkasar777 11 місяців тому +91

    नविन जिल्हे बनवून फक्त राजकारण्यांचा फायदा आहे सामान्य माणसाला काहीच फायदा नाही ह्या मागे

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 місяців тому +11

      भरपूर फायदे आहेत तुमच्या कल्पना शक्तीच्या बाहेर आहेत गोष्टी.
      शिक्षण आरक्षण वर घेतले आहे वाटत किंवा अशिक्षित असाल🤔🤔

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 місяців тому +1

      नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
      जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
      अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
      त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂

    • @pratikkasar777
      @pratikkasar777 11 місяців тому +6

      @@Sourabh_81 बीजेपी चा आय टी वाला आला बाजू घ्यायला एक कमेंट टाकायची किती पैसे घेतो.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 місяців тому +1

      @@pratikkasar777
      IT cell tr social media वर कोण आहेत दिसते आहेच.
      सर्वत्र हे neo buddha Ani Congress चे लोक comments मध्ये मरुन पडलेले असतात त्यांना काय काम नाही धंदा फक्त reservation आणि govt schemes मुळे कामाची काय गरज मग सोशल मीडिया वर त्यांचे फेक facts आणि propaganda चालू असतो नुसता.
      आणि हे बोलभिडू वर तर उघड उघड आहे कोणीही सांगू शकतो😂😂😂
      मी bjp च्या बाजून बोललो म्हणजे bjp IT cell नाही होत. आणि मी माझे रिअल facts मांडलेत ना की कोणता propaganda.
      काही चुकीचा मुद्दा आहे तर सांग ना ह्यात सुशिक्षित अशिल तर🤔

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 місяців тому +1

      @@pratikkasar777
      हिंदू सनातनी देव देवता आणि culture वर टार्गेट करणे, मोघल औरंग्या ची वाहवा करणे, आणि सगळीकडेच बुद्ध बुद्ध कारण फेक facts पसरवणे, अश्या गोष्टी करणारे IT Cell असतात ते सगळ्यांना दिसतात social media वर.

  • @pravinkavitake7580
    @pravinkavitake7580 11 місяців тому +139

    सातारा,सांगली,सोलापूर मधील दुष्काळी भागासाठीचा माणदेश हा नवीन जिल्हा निर्माण झाला पाहिजे

    • @anupbhau91
      @anupbhau91 11 місяців тому +10

      लावा अजुन उस
      लावा महाराष्ट्र ची वाट

    • @vaibhavshinde4853
      @vaibhavshinde4853 11 місяців тому +1

      झालाच तर माणदेश जिल्ह्याचे ठिकाण कोणते असेल...???

    • @amitgaikwad5487
      @amitgaikwad5487 11 місяців тому

      ​@@vaibhavshinde4853vita

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 11 місяців тому +1

      ​@@anupbhau91"इतना भी सच नही बोलना था" 😅😅😂😂😂

    • @Pingpong143
      @Pingpong143 11 місяців тому

      ​@@vaibhavshinde4853दहिवडी जिथे अगोदर चे तालुक्याचे ठिकाण आहे.

  • @sunilrathod2405
    @sunilrathod2405 11 місяців тому +102

    आता बोल भिडू काही ही गणित मांडायला लागलय...चिन्मयच्या भाषेत सांगायचे झाले तर बोल भिडू पण गंडलय😂

  • @varsharanimungase3628
    @varsharanimungase3628 11 місяців тому +40

    असे video दाखवू नका. उगाचच महाराष्ट्राची वाट लागेल असे केल्याने.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 місяців тому +1

      नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
      जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
      अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
      त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂

  • @varsharanimungase3628
    @varsharanimungase3628 11 місяців тому +74

    याचा फायदा फक्त आमदार, खासदारांचा फायदा होईल बाकी काही नाही. जनता bhardli जाईल.

    • @PSSsai
      @PSSsai 11 місяців тому +1

      होय जील्हा झाला की गांढ भर टॅक्स वाढतो

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 місяців тому +1

      नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
      जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
      अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
      त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂

    • @RajaJamadar-zz4pb
      @RajaJamadar-zz4pb 11 місяців тому +1

      Correct bhau.garibachi koni madad karnaar nahit.only bhagwan.

    • @pratikkasar777
      @pratikkasar777 11 місяців тому +1

      जर वेगळे जिल्हे झाले तर कर्ज वाढेल महाराष्ट्रावर वस्तु महाग होतील

  • @thefilmythings
    @thefilmythings 11 місяців тому +11

    अजून 50 जिल्हे करा।
    पन तेथील भौगोलिक स्तिथि पाहून करा।
    जिल्हाचे ठिकान प्रेतकाला जवळ पडले पाहिजे। जिल्हाचे ठिकान मधभागी असते।
    लोकसांखेच ही विचार करा।

  • @ShrinivasGangane
    @ShrinivasGangane 11 місяців тому +4

    जिल्हा- अंबाजोगाई MH 44

  • @ashoksonvane9592
    @ashoksonvane9592 11 місяців тому +4

    अंबाजोगाई जिल्हा झाला पाहीजे आम्हाला बिड जिल्हायाचे ठिकान आमच्या गावापासुन 150 किलो मिटर आहे आम्हाला जिल्हायाला जायला दिवस जातो जाऊन सुध्दा काही कामे होत नाहीत म्हणुन अंबाजोगाई जिल्हा झाला पाहीजे

  • @AshishPatil-xv4th
    @AshishPatil-xv4th 11 місяців тому +4

    धारणी या तालुक्यातील शेवटच्या गावाचं अंतर अमरावती या जिल्हा मुख्यालयापासून 200 km पेक्षा जास्त आहे त्यामुळे अचलपूर जिल्हा व्हायला हवा

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 11 місяців тому +19

    राजकीय पदाची भर्ती वाढत आहे आणी शासकीय नोकरीच्या पदाची घट होत आहे.

  • @Rakesh-rj1sx
    @Rakesh-rj1sx 11 місяців тому +17

    म्हणजे आमदार लोकसंख्या वाढेल आणि taxpayer चे पैसे यांना पोहायला बर्बाद.
    उत्तरप्रदेश ची लोकसंख्या २४ कोटी आहे. पहिले up चे तुकडे करा . त्यांना पण मग सत्ता करायला सोपे पडेल

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 11 місяців тому +2

      आमदार खासदारांची पेन्शन रद्द केली पाहिजे.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 місяців тому +1

      नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
      जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
      अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
      त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂

  • @nitinrokade2060
    @nitinrokade2060 11 місяців тому +8

    पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ अशा तीन वेगवेगळ्या राज्यांत विभाजन करून स्वतंत्र राज्यांची निर्मिती केली पाहिजे मग नंतर जिल्ह्यांची निर्मिती केली तरी चालेल

    • @durgeshpatil3148
      @durgeshpatil3148 11 місяців тому +4

      खानदेशही स्वतंत्र राज्य हवे

    • @nitinrokade2060
      @nitinrokade2060 11 місяців тому

      @@durgeshpatil3148 नक्कीच खूप छान मित्रा
      बरोबर आहे या सर्व मागण्यांसाठी मोठे जन आंदोलन उभे राहिले पाहिजे

  • @santoshmore5277
    @santoshmore5277 11 місяців тому +3

    अंबाजोगाई जिल्हा ची मागणी 40 वर्षापासून आहे तरी सरकारने लवकरात लवकर अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा ही नम्र विनंती

  • @NPKulkarni1
    @NPKulkarni1 11 місяців тому +3

    जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद , जिल्हा न्यायालय, डी एस पी अशी नवीन कार्यालये उघडतील , मूळ तालुका कार्यालयातले कर्मचारीच शिफ्ट केले जातील पण अधिकारी आणि कर्मचारी यांच्या जागा वाढतील आणि प्रशासन गतिमान होईल हा सामान्य जनतेचा फायदा आहे . आपले निवासी शहर जिल्हा झाले म्हणून एक मानसिक आनंद लोकांना होईल , जवळच्या खेड्यातील लोकांना आता जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या कामासाठी जास्त दूर जावे लागणार नाही .शिवाय यामुळे व्यावसायिक ,व्यापारी याना फायदा होईल. तुम्ही राजकारणावर व्हीडिओ करता म्हणून तुम्हाला फक्त राजकीय फायदा तोटा दिसतो .

  • @Maharashtra-2828
    @Maharashtra-2828 11 місяців тому +33

    नवीन जिल्हे निर्माण झाल्यानंतर वेगळा विदर्भ करणार बहुतेक....

    • @bhagvatnagre8807
      @bhagvatnagre8807 11 місяців тому +6

      खासच दिमाग आहे तुमचा

    • @pratikkasar777
      @pratikkasar777 11 місяців тому +1

      १००℅

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 11 місяців тому +8

      भाजप चा खेळ खल्लास होईल मग. महाराष्ट्रात. 😊

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. 11 місяців тому +3

      Vidarbha zala ch pahije

    • @nakulpatil3303
      @nakulpatil3303 11 місяців тому +4

      विदर्भ वेगळं होऊ देणार नाही.. काहीही झाले तरी.

  • @Adv.Abhi_Rudey
    @Adv.Abhi_Rudey 11 місяців тому +5

    विदर्भ वेगळा झालाच पाहिजे...

  • @sovisam
    @sovisam 11 місяців тому +15

    तुमचा या विषयावरचा तिसरा का चौथा वीडियो आहे...नुसते वीडियो बनवताय पण नवीन जिल्हे काही बनले नाहीत अजून

  • @world_affairs260.
    @world_affairs260. 11 місяців тому +12

    नवे जिल्हे तयार करून काही ऊपयोग नाही. प्रशासकीय कारणं देऊन ऊगाच नोकरशाही व राजकीय फायद्यासाठी असले धंदे करू नये. कधीतरी लोकशाही आहे हा विचार करा. 10-20 टाळक्यानी फक्त हे निर्णय घेवू नये.
    Jai hind jai maharashtra

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 місяців тому +1

      नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
      जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
      अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
      त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂

  • @gaurav12836
    @gaurav12836 11 місяців тому +17

    चाळीसगाव जिल्हा झालाच पाहिजे

  • @KiranLale-no8kb
    @KiranLale-no8kb 11 місяців тому +8

    विलासराव देशमुख सारखे राजकारण कोणाला करता येणारनाही

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 11 місяців тому +2

    खामगांव बाजारपेठ ही विदर्भातील प्रसिद्ध शहर आहे... खामगांव तालुका विधानसभा सभा क्षेत्रात 146 गावं आहेत , याला लागून 5 तालुके आहेत जे 50 किलोमीटर अंतरावर आहेत...मोठी एमआयडीसी आहे...प्रमुख राष्ट्रीय महामार्ग खामगांव मधूनच जातो...इंग्रजांच्या काळापासूनच येथे जलंब खामगांव प्रमुख रेल्वे मालवाहतूक होत आहे. खामगांव जालना नवीन रेल्वेमार्ग कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे...दवाखाने, शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था,Apmc मार्केट सर्व सुखसुविधा युक्त ,बैल बाजार, व्यापारी वर्ग, मोठा तालुका म्हणून ओळख आहे ..

  • @AshishPatil-xv4th
    @AshishPatil-xv4th 11 місяців тому +4

    अचलपूर जिल्ह्याची मागणी सर्वात जुनी आहे त्यामुळे अचलपूर जिल्हा बनविण्यात यावा

  • @satishlabade2494
    @satishlabade2494 11 місяців тому +1

    अहमदनगर चे विभाजन होऊन श्रीरामपूर च जिल्हा झाला पाहिजे,,

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 11 місяців тому +28

    पुसद ज़िल्हा झालाच पाहिजे ❤️

  • @AadeshIngle1432
    @AadeshIngle1432 11 місяців тому +11

    खामगांव जिल्हा झाला पाहिजे,, काय म्हणता...

    • @mayurdeshmukh2151
      @mayurdeshmukh2151 11 місяців тому +1

      मग तर आमच्या गावाचा पण जिल्हा व्हायला हवा, 230 लोकसंख्या आहे😉

  • @nitinfating4715
    @nitinfating4715 11 місяців тому +5

    पुसद जिल्हा झाला पाहिजे👍👍

  • @shekharbagelikar1446
    @shekharbagelikar1446 11 місяців тому +4

    नवीन जिल्हा निर्मिती हा आता माझ्या आवडीचा विषय झालाय 😁

  • @vaibhavgiri9248
    @vaibhavgiri9248 11 місяців тому +9

    आम्हाला पण खामगाव जिल्हा पायजे ♥️👌

  • @NSps5770
    @NSps5770 11 місяців тому +3

    परभणी महानगरपालिकेचे काढून तिथे ग्रामपंचायत करून टाका

  • @adtechno7537
    @adtechno7537 11 місяців тому +41

    " तोडा फोडा आणि राज्य करा " हेच समीकरण तयार करण्यात येईल भाजप करून. आणखी काय अपेक्षा ठेवणार भाजप वाल्याकडून......😢

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 місяців тому +1

      नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
      जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
      अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
      त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂

    • @Nation1stalways
      @Nation1stalways 11 місяців тому +4

      Surwat kuni keli

    • @RajaJamadar-zz4pb
      @RajaJamadar-zz4pb 11 місяців тому

      Agdi brober

    • @kumardavid1619
      @kumardavid1619 11 місяців тому

      ​@@Nation1stalwaysbjp nni😂😂😂

    • @patikmahir
      @patikmahir 11 місяців тому +1

      सूरूवात शिल्लकसेना प्रमुख उधवस्थ साहेबांनी केली😂😂

  • @kirankasote-v5i
    @kirankasote-v5i 11 місяців тому +5

    महाराष्ट्रात 128 जिल्हे तयार करावे....पण नगर च विभाजन करू नये

  • @UniqueCanvasGirl
    @UniqueCanvasGirl 11 місяців тому +29

    जिल्हा निर्मिती झाली तर अंबाजोगाई फिक्स...💯🎯

  • @gokulkumbhar6044
    @gokulkumbhar6044 11 місяців тому +2

    भावनिक होऊ नका. महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाहीत. कित्येक जिल्ह्य़ात लोकांना 150किमी पर्यंत प्रवास करावा लागतो.

  • @rajratnakshirsagar7251
    @rajratnakshirsagar7251 11 місяців тому +13

    नवीन जिल्हा बनवा नाहीतर राज्य बनवा काय नाही होत.उगी narrativ set kru nka काहीतरी 😂😂

  • @Antarikshkikhoj
    @Antarikshkikhoj 11 місяців тому +31

    नवीन जिल्ह्याच्या चर्चेमागे वेगळ्या विदर्भाची बिजे रोवली आहे...

    • @randomcreatorYT
      @randomcreatorYT 11 місяців тому +3

      Mag kiti diwas savtra pana sahan karayacha

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. 11 місяців тому +3

      Vidarbha zala ch pahije

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 11 місяців тому +2

      Vidarbh veglach pahije

    • @kunalraybole1715
      @kunalraybole1715 11 місяців тому +2

      Vidharbha vegda pahije

    • @omkar...1585
      @omkar...1585 11 місяців тому

      Amhala pn paschim Maharashtra vegla pahije, developed area of Maharashtra

  • @avirajjagadale54
    @avirajjagadale54 11 місяців тому +3

    जिल्हानिर्मीतीचा फायदा फक्त राजकारण्यासाठी सोयीस्कर आहे असं वाटतय

  • @kailasmasal8227
    @kailasmasal8227 11 місяців тому +9

    पंढरपूर जिल्हा झाला पाहिजे तेव्हढेच पंढरपूर चे नांव आणखी मोठे होईल

    • @RKmh10
      @RKmh10 11 місяців тому

      Nako garaj nahi

  • @tejashhnalley635
    @tejashhnalley635 11 місяців тому

    As usual ek no video..aarti Chinmay Ani mohini tumhi loka ek no sangta Rao sagla..jabardast

  • @thecharmcaster1023
    @thecharmcaster1023 11 місяців тому +2

    आम्हाला राजधानी सोडून नाही जायचे, उगीच कोणीही उठून, त्यांच्या राजकीय सोयी साठी काहीही निर्णय घ्यायचा का? जनमत चाचणी घ्या, अगोधर खटाव फोडून माढा ला जोडला, लोकसभे च्या प्रचारा लाही कोणी येत नाही.. विकास तर दुरचि बात... स्वार्थी निर्णय घेवू नका, जनमत लक्षात घ्या

  • @AshishPatil-xv4th
    @AshishPatil-xv4th 11 місяців тому +3

    अचलपुर आधी जिल्हा होता

  • @narayangarud298
    @narayangarud298 11 місяців тому +7

    नवीन 22 जिल्हे वाढवून खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करावी

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 місяців тому +1

      नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
      जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
      अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
      त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂

  • @yehsahilhai
    @yehsahilhai 11 місяців тому +6

    चिमूर जिल्हा होईल, आणि डेक्कन ला समुद्र झालाच पाहिजे😂

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 11 місяців тому +15

    संभाजीनगर आणि धाराशिव म्हणायला लाज वाटते का खाला 😂

    • @sohailbagban7165
      @sohailbagban7165 11 місяців тому

      Nig re bulyya

    • @Sumbaran108k
      @Sumbaran108k 11 місяців тому +2

      + *#अखंड** **#Punyashlok** **#Ahilyanagar** **#Ahilyadevinagar** **#पुण्यश्लोक** **#अहिल्यानगर** **#अहिल्यादेवीनगर** जिल्हा **#MH16* 💛💥❤️‍🔥🇮🇩

  • @swapnil2249
    @swapnil2249 11 місяців тому +7

    नवीन जिल्ह्यांच्या मागणीवर आधीच २-३ videos बनवून झालेत, पुढल्यावेळी 'नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर प्रशासनाचा होणारा अतिरिक्त खर्च' ह्यावरही जरा आकडेवारीसह प्रकाश टाका. 🙏🙏
    आताच्या आणि आधीच्या videosमध्ये शेवटच्या १-२ मिनिटात ही बाजू आटोपली जाते.
    मी कुठल्याच जिल्हानिर्मितीच्या विरोधात नाहीये, पण ह्या नेत्याच्या gerrymanderingमुळे उगाचंच करदात्यांना भुर्दंड नको. सध्याचं सरकार जे काही करेल त्याबद्दल साशंक असलेलंच बरं.

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee 11 місяців тому +7

    कांहींही झाले तरी कॉग्रेस आणि ठाकरे शिवाय पर्यायच राहिला नाही जनतेला आता हेच पाहिजे आहेत .

  • @rohankolhe7492
    @rohankolhe7492 10 місяців тому +1

    मालेगाव जिल्हा नक्की करा पण चांदवड तालुका नाशिक जिल्ह्यात राहू द्या नाहीतर परिणाम वेगळे नक्की होणार आणि पहिले राज्याची बॉर्डर सुरक्षित करा

  • @amitpande2920
    @amitpande2920 11 місяців тому +6

    अंबाजोगाई ,केज,धारुर,परळी,रेणापुर,कंळब सह अंबाजोगाई जिल्हा व्हावा जेणे करुन सर्वांच्याच सोयीचा व मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सर्वानांच जवळ पडेल ....

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564 11 місяців тому +8

    नवीन जिल्हे तयार करण्यापेक्षा विदर्भ नवीन राज्य घोषित करून घ्या(मराठी+हिंदी भाषिक)

    • @Monntyvlogs
      @Monntyvlogs 11 місяців тому

      विदर्भा cha loss ahe

    • @sumitrandhe5466
      @sumitrandhe5466 10 місяців тому

      @@Monntyvlogs आता तरी कोणता फायदा आहे लोड सेटिंग शेतकरी आत्महत्या नक्षलवाद कुपोषण बेरोजगारी विकास नाही विदर्भाचे पैसे चोरून ने याच्यापेक्षा लॉस काय आहे जय हिंद जय विदर्भ

    • @Monntyvlogs
      @Monntyvlogs 10 місяців тому

      @@sumitrandhe5466 पश्चिम महाराष्ट्रा मुळे बराच आर्थिक विकास होतोय पण आता Fadnavis alya pasun barech nidhi project yetat vidharbhat

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 11 місяців тому +2

    इचलकरंजी ' गडहिंग्लज कोल्हापुर जिल्हयात नविन दोन जिल्हे करा लोकसंख्ये च्या प्रमाणात सर्वागिन विकासाला बरे होईल .

  • @randomcreatorYT
    @randomcreatorYT 11 місяців тому +2

    Good analysis ❤

  • @PSSsai
    @PSSsai 11 місяців тому +4

    बोल भिडू तुमचा दर्जा लई घसरत चालला आहे. नुसते राजकारण. दुसरे पण विषय आहेत. आपले उठ सुठ राजकारण. आता लगेच तुम्हाला unsubscribe karto . Jai Maharashtra

  • @MandarShirke6
    @MandarShirke6 11 місяців тому +6

    महाराष्ट्र चे पण 3 भाग होतील मग! विदर्भ, मुंबई अणि महाराष्ट्र... जिल्हे वाढवल्यावर पुढे हेच होणार हे निश्चित!

  • @rahulpatil1953
    @rahulpatil1953 11 місяців тому

    कुठले,किती आणि कसे करणार जिल्हा निर्मिती ते पण सांगा...

  • @shrikrushnachore
    @shrikrushnachore 11 місяців тому +17

    खामगाव जिल्हा झाला पाहिजे

  • @santoshbiradar5937
    @santoshbiradar5937 11 місяців тому +22

    जिल्हे नवे होवो न होवो पराभव अटळ आहे

    • @ajinathaage1813
      @ajinathaage1813 11 місяців тому +6

      Parat Sattet yenar bhajpa n shinde saheb

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 місяців тому +1

      नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
      जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
      अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
      त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂

  • @khopadevikas
    @khopadevikas 11 місяців тому +3

    वेगळा विदर्भ करून टाकू नका म्हणजे झालं

  • @dattakadam5317
    @dattakadam5317 11 місяців тому +7

    अंबाजोगाई जिल्हा झाला पाहिजे

  • @kirankantode-tt1bo
    @kirankantode-tt1bo 11 місяців тому +2

    विदर्भ वेगळा करा

  • @shankarsutar2963
    @shankarsutar2963 11 місяців тому +2

    खुप छान,,,उत्तम प्रकारे माहिती व्यक्त करतात.❤.

  • @kunalpatil9725
    @kunalpatil9725 11 місяців тому +13

    काय ग ताई छत्रपती संभाजीनगर मनायला लाज वाटते का?😡

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 11 місяців тому +3

    *गरज नाही*
    माझ्या दृष्टीकोनातून मुंबई जिल्हा जोगेश्वरी पर्यंत वाढवावा आणि मुंबई उपनगर गोरेगाव ते विरार पर्यंत व्हावे.

  • @dipaksontakke1860
    @dipaksontakke1860 11 місяців тому +3

    आम्हाला पण पुसद जिल्हा झाला पाहिजे

  • @netajibandgar4675
    @netajibandgar4675 11 місяців тому +2

    मानदेश नवीन जिल्हा तयार झाला सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यातून एक जिल्हा तयार होत

  • @Shindepatil96k
    @Shindepatil96k 11 місяців тому +4

    छत्रपती संभाजीनगर 🧡

  • @abhaysuryawanshi3688
    @abhaysuryawanshi3688 11 місяців тому +2

    सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं...

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 11 місяців тому +2

    महाराष्ट्रात नवीन बावीस जिल्हे होऊ शकत नाहीत आणि जर केले तर तालुके वाडणार मग जिल्हे काय वाडया तांडया सारखे करण्यात येणार का😊

  • @ssgd1717
    @ssgd1717 11 місяців тому +1

    भाजप ने केलेली आयाराम भरती...पक्ष फोडाफोड करून गोळा केलेले सत्तालंपट टाळक्यांना बॅनर लावायला हक्काची जागा हवीच...😅एका एका मतदारसंघात 3-4 इच्छुक उमेदवार भरती आहे..त्यांची सोय झाली पाहिजे 😅😂

  • @ChetuMarbhal
    @ChetuMarbhal 11 місяців тому +1

    पुणे मध्ये समुद्र होतोय का बगा तेवढा शेठला बोलून.. ह्या कस झाल माहिती का बाबा मला ह्या पाहिजे तस आपले मुख्यमंत्रीला शेठ आणून देतात आहेत

  • @atishjoshi3355
    @atishjoshi3355 11 місяців тому +1

    Video चा आवाज जरा जास्त असायला हवा.
    चिंनमय सर सारखा

  • @pmchudavkar017
    @pmchudavkar017 11 місяців тому

    Sound quality not high levels

  • @freedom_Joyboy
    @freedom_Joyboy 11 місяців тому +2

    Jar jilla nirmiti n ekhadya jaagesch (shahar) cha vikas adhik jast gatin hot asel tar mang chukich kay?

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 місяців тому +1

      नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
      जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
      अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
      त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂

  • @sahilthool7014
    @sahilthool7014 10 місяців тому

    Good explanation

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 11 місяців тому

    नविन जिल्हे नाही केले तरीही देशात विरोधी एकही खासदार निवडून आला नाही असं झालंच तर विरोधी पक्ष नेता कोणाला करायचे ? विरोधी बाकावर कोणाला बसवायचे? हा प्रश्न फारच जटील होईल असं वाटतं. लोकशाहीत तर विरोधी पक्षाला अनन्य साधारण महत्व आहे.

  • @shriprasad82
    @shriprasad82 11 місяців тому +1

    कराड कधीच जिल्हा होणार नाही कारण जिल्ह्याच्या ठिकाणापासून कराड शहर फक्त 50 किमी लांब आहे. माणदेश हा जिल्हा होऊ शकतो कारण भौगोलिक दृष्ट्या गरजेचे आहे.पण ऐतिहासिक सातारा जिल्हा ही छत्रपतींची भूमी आहे. छ थोरल्या शाहू महाराजांनी सातारा राज्याची सीमा तेव्हाच ठरवून दिली आहे. दक्षिण साताऱ्यातून सांगली अलग करून केलेली चूक पुन्हा करू नये. एकसंध सातारा जिल्हा राहिला पाहिजे

    • @user-lb3ww6vq7x
      @user-lb3ww6vq7x 9 місяців тому

      खर आहे पण होणार

  • @nikhilpawar3346
    @nikhilpawar3346 11 місяців тому +2

    Khamgaon district

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil4483 11 місяців тому +26

    आम दाम दंड भेद वापरणारा महाराष्ट्रद्रोही भाजप काही ही केलं तरी रसातळाला जाईल हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही...

    • @3rdEye01
      @3rdEye01 11 місяців тому

      Chutiya vidarbha bhg kahi vikas hot nhi bhg gandu

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 місяців тому +1

      नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
      जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
      अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
      त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂

    • @Nation1stalways
      @Nation1stalways 11 місяців тому +1

      Bghu bghu ...

    • @umeshkadam1
      @umeshkadam1 11 місяців тому +3

      Only modi only bjp ❤

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 11 місяців тому +2

      बरं दुसरा कोण योग्य आहे ..व का आहे ते सांगा

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 11 місяців тому +13

    तरी पण बीजेपी, शिंदे गट, सूपड़ा साफ होणार 👍🏻😁

    • @Deshmukh27
      @Deshmukh27 11 місяців тому +5

      काहिच होणार नाही भाजपा बहुमत घेणार बघा तुम्ही💯

    • @shivamgore997
      @shivamgore997 11 місяців тому +3

      अजित पवार सोबत म्हणजे बीजेपी संपली

  • @vikramranveer2962
    @vikramranveer2962 11 місяців тому

    आवश्यकता आहे.

  • @vishu4258
    @vishu4258 11 місяців тому +7

    याचा फायदा युती आणि
    जनतेला पण होईल...💯

  • @delhiveryindia
    @delhiveryindia 11 місяців тому +2

    नवीन राज्य ही बनवा #भिकारी झालाय कान्हदेश #khandesh

  • @nishantbhende3778
    @nishantbhende3778 11 місяців тому

    4.48 second 2019 madhe jaga kasha vadnar 2019 tar sample ahe

  • @sameerc4413
    @sameerc4413 11 місяців тому +1

    नवा जिल्हा म्हणजे नवीन आमदार, नवीन आयुक्त आणि नवीन ज़िल्हा परिषद.
    एका बाजूला म्हणायचं कि सरकारी नोकऱ्या नाहीत, minimum गव्हर्मेंट चा नारा द्यायचा.
    बोलभिडु, एक सामान्य माणूस म्हणून याचा आम्ही कसा विरोध करू शकतो हे सांगा

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 11 місяців тому +6

    Let this “divide & rule “ be stopped.
    & just focus on tax payers, people’s issues, no personal attacks, jokes etc..
    Jai Maharashtra, Jai Bharat, Jai bharatiyas

  • @vishalgirme2089
    @vishalgirme2089 11 місяців тому +7

    राहाता शहर व शिर्डी शहर एकत्र करून महानगर पालिका बनवून जिल्हा होवू शकतो .नाहीतर श्रीरामपूर योग्य ठिकाण राहील कारण एका जिल्ह्यासाठी जे पाहिजे ते सर्व श्रीरामपूर ला आहे, ठिकाण, प्रशासकीय इमारती, MIDC वगैरे...

    • @AA-qu8mh
      @AA-qu8mh 11 місяців тому

      काही झाले तरी संगमनेर च जिल्हा झालाच पाहिजे
      आम्ही नाशिक -पुणे हायवेवर
      असल्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सारख्या जिल्हानां आम्ही रोड हायवे कनेक्टिव्हिटी मुळे पटकन जोडले जातो
      आमच्या संगमनेर मध्ये उच्च दर्जाचे शाळा कॉलेज अभियांत्रिकी कॉलेज, लॉ कॉलेज, 8 मेडिकल कॉलेज, व ईतर अनेक नामांकित शिक्षण संस्था आहे
      रोजगारात सदैव स्थिर स्थितीत राहणारा साखर कारखाना राजहंस डेअरी, मालपाणी उदयोग समुह, SR थोरात डेअरी, तसेच ईतर लहान मोठे दुध डेअरी समुह, सर्व 2 व्हिलर व 4 व्हिलर, सर्व प्रकारच्या टॅक्टर कंपन्यांचे जास्तीत जास्त विक्रीमुळे शोरूम
      2 नद्या, मुबलक पाणी शेतीसाठी व शहरासाठी
      संगमनेर मध्ये कांदा, डाळींब, टॉमेटो, भाजीपालाच्या व ईतर वस्तुचे फार मोठे देशभरात प्रसिद्ध मार्केट
      उच्च शिक्षण, उच्च राहणीमान,
      नविन तंत्रज्ञान असलेले संगमनेर
      आणि हो आता आमच्या कडे रेल्वे चे पण काम चालु आहे
      मग बोला जिल्हा संगमेनर कि......

    • @AA-qu8mh
      @AA-qu8mh 11 місяців тому

      सौ शहरी एकच संगमनेरी

    • @user-gq1xp1qs1y
      @user-gq1xp1qs1y Місяць тому

      नागपूर. वर्धा अमरावती जिल्हा चे विभाजन करून स्वतंत्र वरूड जिल्हा निर्माण होने आवश्यक आहे कारंजा आष्टी. आर्वी वरूड मोर्शी काटोल नरखेड तालुका मिळुन जिल्हा निर्माण करावा. या तिन्ही जिलहया चे भौगोलिक क्षेत्रफळ खुप मोठें आहे या तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना वर्तमान परिस्थितीत जिल्हा मुख्यालय 90. ते 100. की मी अंतर पडते प्रशासन चार सोयीने शासनाने अवश्य विचार करावा

  • @kotkarys87
    @kotkarys87 11 місяців тому +3

    आमच्या संभाजीनगर ला समुद्र झाला पाहिजे बाकी नाही माहीत

  • @SONUPARDESHI-gs8ec
    @SONUPARDESHI-gs8ec Місяць тому +1

    कळवण जिल्हा निर्मिती व्हायला हवा

  • @sunilbanduke
    @sunilbanduke 11 місяців тому

    इथे आम्ही दिलेल्या परीक्षांचा निकाल लागत नाही आहे,तर ही जिल्हा निर्मिती कधी होईल!

  • @user-cj7gl1ov2o
    @user-cj7gl1ov2o 11 місяців тому +1

    उदगीर जिल्हा कधी होणार आहे👉

  • @aghav4656
    @aghav4656 11 місяців тому

    ऑडिओ दर्जा आणि तीव्रता कमी आहे.
    कितीही volume वाढवलं तरी कमीच आहे

  • @shakilmujawar9495
    @shakilmujawar9495 11 місяців тому +1

    जोवर जनगणना 2021 पूर्ण होत नाही तोवर महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांची निर्मिती होत नाही

  • @VaibhaviW
    @VaibhaviW 11 місяців тому +1

    New ZPs new collectors..... And so on..... Very expensive

  • @gaokabharat20921
    @gaokabharat20921 11 місяців тому +1

    धुळे, जळगाव, नंदुरबार व बागलान मिळून खानदेश राज्य झालं पाहिजे

  • @vaibhavkathale4929
    @vaibhavkathale4929 11 місяців тому +5

    Bol Bhidu ❤

  • @ashwinjaiswal1144
    @ashwinjaiswal1144 11 місяців тому +1

    अमरावती मधून वरूड जिल्हा झालाच पाहिजे

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 11 місяців тому

    थेट सरपंच निवडणूक, जिल्हा च विभाजन सगळं भाजप ने स्वतःच्या स्वार्थासाठी केलं.

  • @ashishs7266
    @ashishs7266 11 місяців тому +1

    खामगांव जिल्हा झाला पाहिजे ❤❤❤

  • @rjimklas1487
    @rjimklas1487 11 місяців тому

    Nice 👍

  • @KrupsAutomation
    @KrupsAutomation 11 місяців тому +1

    Arati tuze videos mala Awadatat ❤

    • @vishu4258
      @vishu4258 11 місяців тому +1

      शाब्बास बेटा...😂

    • @nikhilsathe5956
      @nikhilsathe5956 11 місяців тому

      😂🤣🤣

    • @user-ew2qr2jp5o
      @user-ew2qr2jp5o 11 місяців тому +2

      मला वाटते तुला आरती आवडते😁

    • @unknown_49018
      @unknown_49018 11 місяців тому +1

      Aarti avadte asa sang na

  • @Sumbaran108k
    @Sumbaran108k 11 місяців тому +1

    *#अखंड** **#Punyashlok** **#Ahilyanagar** **#Ahilyadevinagar** **#पुण्यश्लोक** **#अहिल्यानगर** **#अहिल्यादेवीनगर** जिल्हा **#MH16* 💛💥❤️‍🔥🇮🇩