Maharashtra मध्ये नविन २२ जिल्हे झाले तर त्याचा फायदा शिंदे -फडणवीस, Ajit Pawar यांना होईल,पण कसा?
Вставка
- Опубліковано 11 сер 2023
- #BolBhidu #MaharashtraDistricts #ShindeFadnavis #AjitPawar
नुकतीचं राजस्थानमध्ये 19 नव्या जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली. गहलोत सरकारच्या या निर्णयाची जाहिरात महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रात देखील करण्यात आली. साहजिक इकडे देखील नव्या जिल्ह्यांच्या निर्मीतीचा प्रश्न चर्चेत आला.
राज्यातली बदललेली राजकीय समीकरणं, न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका त्यामुळे नेमकं काय करायचं हे राजकारण्यांना देखील कळत नाही. आत्ता या गोष्टीवरचा रामबाण इलाज ठरू शकतो तो म्हणजे जिल्हानिर्मीतीचा निर्णय. या एका निर्णयामुळे लोकसभा आणि विधानसभेचा महायुतीचा प्लॅन सक्सेसफुल ठरू शकतो. पण नेमका कसा आणि का? पाहूया या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
कोणा-कोणाला फायदा होईल ते सांगता येत नाही , पण MPSC चा अभ्यास करणाऱ्यांचा त्रास मात्र आणखी वाढेल हे नक्की!
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
😂😂😂💯
Led bya.. jast jaga nightil na
Ult gaja jast hoil n bhava
खर आहे 5 वर्षा पासून 2011 ची जनगणना पाठ होईना आता कोठे पालघरच्या बारीक सारीक गोष्टी माहीत झाल्यात . आता नविन जिल्हे म्हणजे लई वैताग होईल पोरांना
नविन जिल्हे बनवून फक्त राजकारण्यांचा फायदा आहे सामान्य माणसाला काहीच फायदा नाही ह्या मागे
भरपूर फायदे आहेत तुमच्या कल्पना शक्तीच्या बाहेर आहेत गोष्टी.
शिक्षण आरक्षण वर घेतले आहे वाटत किंवा अशिक्षित असाल🤔🤔
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
@@Sourabh_81 बीजेपी चा आय टी वाला आला बाजू घ्यायला एक कमेंट टाकायची किती पैसे घेतो.
@@pratikkasar777
IT cell tr social media वर कोण आहेत दिसते आहेच.
सर्वत्र हे neo buddha Ani Congress चे लोक comments मध्ये मरुन पडलेले असतात त्यांना काय काम नाही धंदा फक्त reservation आणि govt schemes मुळे कामाची काय गरज मग सोशल मीडिया वर त्यांचे फेक facts आणि propaganda चालू असतो नुसता.
आणि हे बोलभिडू वर तर उघड उघड आहे कोणीही सांगू शकतो😂😂😂
मी bjp च्या बाजून बोललो म्हणजे bjp IT cell नाही होत. आणि मी माझे रिअल facts मांडलेत ना की कोणता propaganda.
काही चुकीचा मुद्दा आहे तर सांग ना ह्यात सुशिक्षित अशिल तर🤔
@@pratikkasar777
हिंदू सनातनी देव देवता आणि culture वर टार्गेट करणे, मोघल औरंग्या ची वाहवा करणे, आणि सगळीकडेच बुद्ध बुद्ध कारण फेक facts पसरवणे, अश्या गोष्टी करणारे IT Cell असतात ते सगळ्यांना दिसतात social media वर.
सातारा,सांगली,सोलापूर मधील दुष्काळी भागासाठीचा माणदेश हा नवीन जिल्हा निर्माण झाला पाहिजे
लावा अजुन उस
लावा महाराष्ट्र ची वाट
झालाच तर माणदेश जिल्ह्याचे ठिकाण कोणते असेल...???
@@vaibhavshinde4853vita
@@anupbhau91"इतना भी सच नही बोलना था" 😅😅😂😂😂
@@vaibhavshinde4853दहिवडी जिथे अगोदर चे तालुक्याचे ठिकाण आहे.
आता बोल भिडू काही ही गणित मांडायला लागलय...चिन्मयच्या भाषेत सांगायचे झाले तर बोल भिडू पण गंडलय😂
😂😂😂😂
असे video दाखवू नका. उगाचच महाराष्ट्राची वाट लागेल असे केल्याने.
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
याचा फायदा फक्त आमदार, खासदारांचा फायदा होईल बाकी काही नाही. जनता bhardli जाईल.
होय जील्हा झाला की गांढ भर टॅक्स वाढतो
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
Correct bhau.garibachi koni madad karnaar nahit.only bhagwan.
जर वेगळे जिल्हे झाले तर कर्ज वाढेल महाराष्ट्रावर वस्तु महाग होतील
अजून 50 जिल्हे करा।
पन तेथील भौगोलिक स्तिथि पाहून करा।
जिल्हाचे ठिकान प्रेतकाला जवळ पडले पाहिजे। जिल्हाचे ठिकान मधभागी असते।
लोकसांखेच ही विचार करा।
जिल्हा- अंबाजोगाई MH 44
अंबाजोगाई जिल्हा झाला पाहीजे आम्हाला बिड जिल्हायाचे ठिकान आमच्या गावापासुन 150 किलो मिटर आहे आम्हाला जिल्हायाला जायला दिवस जातो जाऊन सुध्दा काही कामे होत नाहीत म्हणुन अंबाजोगाई जिल्हा झाला पाहीजे
धारणी या तालुक्यातील शेवटच्या गावाचं अंतर अमरावती या जिल्हा मुख्यालयापासून 200 km पेक्षा जास्त आहे त्यामुळे अचलपूर जिल्हा व्हायला हवा
राजकीय पदाची भर्ती वाढत आहे आणी शासकीय नोकरीच्या पदाची घट होत आहे.
म्हणजे आमदार लोकसंख्या वाढेल आणि taxpayer चे पैसे यांना पोहायला बर्बाद.
उत्तरप्रदेश ची लोकसंख्या २४ कोटी आहे. पहिले up चे तुकडे करा . त्यांना पण मग सत्ता करायला सोपे पडेल
आमदार खासदारांची पेन्शन रद्द केली पाहिजे.
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ अशा तीन वेगवेगळ्या राज्यांत विभाजन करून स्वतंत्र राज्यांची निर्मिती केली पाहिजे मग नंतर जिल्ह्यांची निर्मिती केली तरी चालेल
खानदेशही स्वतंत्र राज्य हवे
@@durgeshpatil3148 नक्कीच खूप छान मित्रा
बरोबर आहे या सर्व मागण्यांसाठी मोठे जन आंदोलन उभे राहिले पाहिजे
अंबाजोगाई जिल्हा ची मागणी 40 वर्षापासून आहे तरी सरकारने लवकरात लवकर अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा ही नम्र विनंती
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद , जिल्हा न्यायालय, डी एस पी अशी नवीन कार्यालये उघडतील , मूळ तालुका कार्यालयातले कर्मचारीच शिफ्ट केले जातील पण अधिकारी आणि कर्मचारी यांच्या जागा वाढतील आणि प्रशासन गतिमान होईल हा सामान्य जनतेचा फायदा आहे . आपले निवासी शहर जिल्हा झाले म्हणून एक मानसिक आनंद लोकांना होईल , जवळच्या खेड्यातील लोकांना आता जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या कामासाठी जास्त दूर जावे लागणार नाही .शिवाय यामुळे व्यावसायिक ,व्यापारी याना फायदा होईल. तुम्ही राजकारणावर व्हीडिओ करता म्हणून तुम्हाला फक्त राजकीय फायदा तोटा दिसतो .
नवीन जिल्हे निर्माण झाल्यानंतर वेगळा विदर्भ करणार बहुतेक....
खासच दिमाग आहे तुमचा
१००℅
भाजप चा खेळ खल्लास होईल मग. महाराष्ट्रात. 😊
Vidarbha zala ch pahije
विदर्भ वेगळं होऊ देणार नाही.. काहीही झाले तरी.
विदर्भ वेगळा झालाच पाहिजे...
तुमचा या विषयावरचा तिसरा का चौथा वीडियो आहे...नुसते वीडियो बनवताय पण नवीन जिल्हे काही बनले नाहीत अजून
नवे जिल्हे तयार करून काही ऊपयोग नाही. प्रशासकीय कारणं देऊन ऊगाच नोकरशाही व राजकीय फायद्यासाठी असले धंदे करू नये. कधीतरी लोकशाही आहे हा विचार करा. 10-20 टाळक्यानी फक्त हे निर्णय घेवू नये.
Jai hind jai maharashtra
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
चाळीसगाव जिल्हा झालाच पाहिजे
विलासराव देशमुख सारखे राजकारण कोणाला करता येणारनाही
खामगांव बाजारपेठ ही विदर्भातील प्रसिद्ध शहर आहे... खामगांव तालुका विधानसभा सभा क्षेत्रात 146 गावं आहेत , याला लागून 5 तालुके आहेत जे 50 किलोमीटर अंतरावर आहेत...मोठी एमआयडीसी आहे...प्रमुख राष्ट्रीय महामार्ग खामगांव मधूनच जातो...इंग्रजांच्या काळापासूनच येथे जलंब खामगांव प्रमुख रेल्वे मालवाहतूक होत आहे. खामगांव जालना नवीन रेल्वेमार्ग कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे...दवाखाने, शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था,Apmc मार्केट सर्व सुखसुविधा युक्त ,बैल बाजार, व्यापारी वर्ग, मोठा तालुका म्हणून ओळख आहे ..
अचलपूर जिल्ह्याची मागणी सर्वात जुनी आहे त्यामुळे अचलपूर जिल्हा बनविण्यात यावा
अहमदनगर चे विभाजन होऊन श्रीरामपूर च जिल्हा झाला पाहिजे,,
पुसद ज़िल्हा झालाच पाहिजे ❤️
खामगांव जिल्हा झाला पाहिजे,, काय म्हणता...
मग तर आमच्या गावाचा पण जिल्हा व्हायला हवा, 230 लोकसंख्या आहे😉
पुसद जिल्हा झाला पाहिजे👍👍
नवीन जिल्हा निर्मिती हा आता माझ्या आवडीचा विषय झालाय 😁
आम्हाला पण खामगाव जिल्हा पायजे ♥️👌
परभणी महानगरपालिकेचे काढून तिथे ग्रामपंचायत करून टाका
😂😂
" तोडा फोडा आणि राज्य करा " हेच समीकरण तयार करण्यात येईल भाजप करून. आणखी काय अपेक्षा ठेवणार भाजप वाल्याकडून......😢
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
Surwat kuni keli
Agdi brober
@@Nation1stalwaysbjp nni😂😂😂
सूरूवात शिल्लकसेना प्रमुख उधवस्थ साहेबांनी केली😂😂
महाराष्ट्रात 128 जिल्हे तयार करावे....पण नगर च विभाजन करू नये
😂😂😂
जिल्हा निर्मिती झाली तर अंबाजोगाई फिक्स...💯🎯
🎉ok
Ho
Tu za dist ahe ka
100%
Mh44 ❤ allredy all office in ambajogai लवकरच होईल जिल्हा
भावनिक होऊ नका. महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाहीत. कित्येक जिल्ह्य़ात लोकांना 150किमी पर्यंत प्रवास करावा लागतो.
नवीन जिल्हा बनवा नाहीतर राज्य बनवा काय नाही होत.उगी narrativ set kru nka काहीतरी 😂😂
नवीन जिल्ह्याच्या चर्चेमागे वेगळ्या विदर्भाची बिजे रोवली आहे...
Mag kiti diwas savtra pana sahan karayacha
Vidarbha zala ch pahije
Vidarbh veglach pahije
Vidharbha vegda pahije
Amhala pn paschim Maharashtra vegla pahije, developed area of Maharashtra
जिल्हानिर्मीतीचा फायदा फक्त राजकारण्यासाठी सोयीस्कर आहे असं वाटतय
पंढरपूर जिल्हा झाला पाहिजे तेव्हढेच पंढरपूर चे नांव आणखी मोठे होईल
Nako garaj nahi
As usual ek no video..aarti Chinmay Ani mohini tumhi loka ek no sangta Rao sagla..jabardast
आम्हाला राजधानी सोडून नाही जायचे, उगीच कोणीही उठून, त्यांच्या राजकीय सोयी साठी काहीही निर्णय घ्यायचा का? जनमत चाचणी घ्या, अगोधर खटाव फोडून माढा ला जोडला, लोकसभे च्या प्रचारा लाही कोणी येत नाही.. विकास तर दुरचि बात... स्वार्थी निर्णय घेवू नका, जनमत लक्षात घ्या
अचलपुर आधी जिल्हा होता
नवीन 22 जिल्हे वाढवून खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करावी
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
चिमूर जिल्हा होईल, आणि डेक्कन ला समुद्र झालाच पाहिजे😂
संभाजीनगर आणि धाराशिव म्हणायला लाज वाटते का खाला 😂
Nig re bulyya
+ *#अखंड** **#Punyashlok** **#Ahilyanagar** **#Ahilyadevinagar** **#पुण्यश्लोक** **#अहिल्यानगर** **#अहिल्यादेवीनगर** जिल्हा **#MH16* 💛💥❤️🔥🇮🇩
नवीन जिल्ह्यांच्या मागणीवर आधीच २-३ videos बनवून झालेत, पुढल्यावेळी 'नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर प्रशासनाचा होणारा अतिरिक्त खर्च' ह्यावरही जरा आकडेवारीसह प्रकाश टाका. 🙏🙏
आताच्या आणि आधीच्या videosमध्ये शेवटच्या १-२ मिनिटात ही बाजू आटोपली जाते.
मी कुठल्याच जिल्हानिर्मितीच्या विरोधात नाहीये, पण ह्या नेत्याच्या gerrymanderingमुळे उगाचंच करदात्यांना भुर्दंड नको. सध्याचं सरकार जे काही करेल त्याबद्दल साशंक असलेलंच बरं.
कांहींही झाले तरी कॉग्रेस आणि ठाकरे शिवाय पर्यायच राहिला नाही जनतेला आता हेच पाहिजे आहेत .
मालेगाव जिल्हा नक्की करा पण चांदवड तालुका नाशिक जिल्ह्यात राहू द्या नाहीतर परिणाम वेगळे नक्की होणार आणि पहिले राज्याची बॉर्डर सुरक्षित करा
अंबाजोगाई ,केज,धारुर,परळी,रेणापुर,कंळब सह अंबाजोगाई जिल्हा व्हावा जेणे करुन सर्वांच्याच सोयीचा व मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सर्वानांच जवळ पडेल ....
❤
नवीन जिल्हे तयार करण्यापेक्षा विदर्भ नवीन राज्य घोषित करून घ्या(मराठी+हिंदी भाषिक)
विदर्भा cha loss ahe
@@Monntyvlogs आता तरी कोणता फायदा आहे लोड सेटिंग शेतकरी आत्महत्या नक्षलवाद कुपोषण बेरोजगारी विकास नाही विदर्भाचे पैसे चोरून ने याच्यापेक्षा लॉस काय आहे जय हिंद जय विदर्भ
@@sumitrandhe5466 पश्चिम महाराष्ट्रा मुळे बराच आर्थिक विकास होतोय पण आता Fadnavis alya pasun barech nidhi project yetat vidharbhat
इचलकरंजी ' गडहिंग्लज कोल्हापुर जिल्हयात नविन दोन जिल्हे करा लोकसंख्ये च्या प्रमाणात सर्वागिन विकासाला बरे होईल .
Good analysis ❤
बोल भिडू तुमचा दर्जा लई घसरत चालला आहे. नुसते राजकारण. दुसरे पण विषय आहेत. आपले उठ सुठ राजकारण. आता लगेच तुम्हाला unsubscribe karto . Jai Maharashtra
महाराष्ट्र चे पण 3 भाग होतील मग! विदर्भ, मुंबई अणि महाराष्ट्र... जिल्हे वाढवल्यावर पुढे हेच होणार हे निश्चित!
कुठले,किती आणि कसे करणार जिल्हा निर्मिती ते पण सांगा...
खामगाव जिल्हा झाला पाहिजे
जिल्हे नवे होवो न होवो पराभव अटळ आहे
Parat Sattet yenar bhajpa n shinde saheb
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
वेगळा विदर्भ करून टाकू नका म्हणजे झालं
अंबाजोगाई जिल्हा झाला पाहिजे
🎉barobar
१००%
विदर्भ वेगळा करा
खुप छान,,,उत्तम प्रकारे माहिती व्यक्त करतात.❤.
काय ग ताई छत्रपती संभाजीनगर मनायला लाज वाटते का?😡
Chi ghaan naav aahe to
*गरज नाही*
माझ्या दृष्टीकोनातून मुंबई जिल्हा जोगेश्वरी पर्यंत वाढवावा आणि मुंबई उपनगर गोरेगाव ते विरार पर्यंत व्हावे.
आम्हाला पण पुसद जिल्हा झाला पाहिजे
मानदेश नवीन जिल्हा तयार झाला सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यातून एक जिल्हा तयार होत
छत्रपती संभाजीनगर 🧡
सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं...
महाराष्ट्रात नवीन बावीस जिल्हे होऊ शकत नाहीत आणि जर केले तर तालुके वाडणार मग जिल्हे काय वाडया तांडया सारखे करण्यात येणार का😊
भाजप ने केलेली आयाराम भरती...पक्ष फोडाफोड करून गोळा केलेले सत्तालंपट टाळक्यांना बॅनर लावायला हक्काची जागा हवीच...😅एका एका मतदारसंघात 3-4 इच्छुक उमेदवार भरती आहे..त्यांची सोय झाली पाहिजे 😅😂
पुणे मध्ये समुद्र होतोय का बगा तेवढा शेठला बोलून.. ह्या कस झाल माहिती का बाबा मला ह्या पाहिजे तस आपले मुख्यमंत्रीला शेठ आणून देतात आहेत
Video चा आवाज जरा जास्त असायला हवा.
चिंनमय सर सारखा
Sound quality not high levels
Jar jilla nirmiti n ekhadya jaagesch (shahar) cha vikas adhik jast gatin hot asel tar mang chukich kay?
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
Good explanation
नविन जिल्हे नाही केले तरीही देशात विरोधी एकही खासदार निवडून आला नाही असं झालंच तर विरोधी पक्ष नेता कोणाला करायचे ? विरोधी बाकावर कोणाला बसवायचे? हा प्रश्न फारच जटील होईल असं वाटतं. लोकशाहीत तर विरोधी पक्षाला अनन्य साधारण महत्व आहे.
कराड कधीच जिल्हा होणार नाही कारण जिल्ह्याच्या ठिकाणापासून कराड शहर फक्त 50 किमी लांब आहे. माणदेश हा जिल्हा होऊ शकतो कारण भौगोलिक दृष्ट्या गरजेचे आहे.पण ऐतिहासिक सातारा जिल्हा ही छत्रपतींची भूमी आहे. छ थोरल्या शाहू महाराजांनी सातारा राज्याची सीमा तेव्हाच ठरवून दिली आहे. दक्षिण साताऱ्यातून सांगली अलग करून केलेली चूक पुन्हा करू नये. एकसंध सातारा जिल्हा राहिला पाहिजे
खर आहे पण होणार
Khamgaon district
आम दाम दंड भेद वापरणारा महाराष्ट्रद्रोही भाजप काही ही केलं तरी रसातळाला जाईल हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही...
Chutiya vidarbha bhg kahi vikas hot nhi bhg gandu
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔
जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो.
अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत.
त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
Bghu bghu ...
Only modi only bjp ❤
बरं दुसरा कोण योग्य आहे ..व का आहे ते सांगा
तरी पण बीजेपी, शिंदे गट, सूपड़ा साफ होणार 👍🏻😁
काहिच होणार नाही भाजपा बहुमत घेणार बघा तुम्ही💯
अजित पवार सोबत म्हणजे बीजेपी संपली
आवश्यकता आहे.
याचा फायदा युती आणि
जनतेला पण होईल...💯
नवीन राज्य ही बनवा #भिकारी झालाय कान्हदेश #khandesh
Marathwada pan
4.48 second 2019 madhe jaga kasha vadnar 2019 tar sample ahe
नवा जिल्हा म्हणजे नवीन आमदार, नवीन आयुक्त आणि नवीन ज़िल्हा परिषद.
एका बाजूला म्हणायचं कि सरकारी नोकऱ्या नाहीत, minimum गव्हर्मेंट चा नारा द्यायचा.
बोलभिडु, एक सामान्य माणूस म्हणून याचा आम्ही कसा विरोध करू शकतो हे सांगा
Let this “divide & rule “ be stopped.
& just focus on tax payers, people’s issues, no personal attacks, jokes etc..
Jai Maharashtra, Jai Bharat, Jai bharatiyas
राहाता शहर व शिर्डी शहर एकत्र करून महानगर पालिका बनवून जिल्हा होवू शकतो .नाहीतर श्रीरामपूर योग्य ठिकाण राहील कारण एका जिल्ह्यासाठी जे पाहिजे ते सर्व श्रीरामपूर ला आहे, ठिकाण, प्रशासकीय इमारती, MIDC वगैरे...
काही झाले तरी संगमनेर च जिल्हा झालाच पाहिजे
आम्ही नाशिक -पुणे हायवेवर
असल्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सारख्या जिल्हानां आम्ही रोड हायवे कनेक्टिव्हिटी मुळे पटकन जोडले जातो
आमच्या संगमनेर मध्ये उच्च दर्जाचे शाळा कॉलेज अभियांत्रिकी कॉलेज, लॉ कॉलेज, 8 मेडिकल कॉलेज, व ईतर अनेक नामांकित शिक्षण संस्था आहे
रोजगारात सदैव स्थिर स्थितीत राहणारा साखर कारखाना राजहंस डेअरी, मालपाणी उदयोग समुह, SR थोरात डेअरी, तसेच ईतर लहान मोठे दुध डेअरी समुह, सर्व 2 व्हिलर व 4 व्हिलर, सर्व प्रकारच्या टॅक्टर कंपन्यांचे जास्तीत जास्त विक्रीमुळे शोरूम
2 नद्या, मुबलक पाणी शेतीसाठी व शहरासाठी
संगमनेर मध्ये कांदा, डाळींब, टॉमेटो, भाजीपालाच्या व ईतर वस्तुचे फार मोठे देशभरात प्रसिद्ध मार्केट
उच्च शिक्षण, उच्च राहणीमान,
नविन तंत्रज्ञान असलेले संगमनेर
आणि हो आता आमच्या कडे रेल्वे चे पण काम चालु आहे
मग बोला जिल्हा संगमेनर कि......
सौ शहरी एकच संगमनेरी
नागपूर. वर्धा अमरावती जिल्हा चे विभाजन करून स्वतंत्र वरूड जिल्हा निर्माण होने आवश्यक आहे कारंजा आष्टी. आर्वी वरूड मोर्शी काटोल नरखेड तालुका मिळुन जिल्हा निर्माण करावा. या तिन्ही जिलहया चे भौगोलिक क्षेत्रफळ खुप मोठें आहे या तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना वर्तमान परिस्थितीत जिल्हा मुख्यालय 90. ते 100. की मी अंतर पडते प्रशासन चार सोयीने शासनाने अवश्य विचार करावा
आमच्या संभाजीनगर ला समुद्र झाला पाहिजे बाकी नाही माहीत
😂😂😂
कळवण जिल्हा निर्मिती व्हायला हवा
इथे आम्ही दिलेल्या परीक्षांचा निकाल लागत नाही आहे,तर ही जिल्हा निर्मिती कधी होईल!
उदगीर जिल्हा कधी होणार आहे👉
ऑडिओ दर्जा आणि तीव्रता कमी आहे.
कितीही volume वाढवलं तरी कमीच आहे
जोवर जनगणना 2021 पूर्ण होत नाही तोवर महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांची निर्मिती होत नाही
💯✅
New ZPs new collectors..... And so on..... Very expensive
धुळे, जळगाव, नंदुरबार व बागलान मिळून खानदेश राज्य झालं पाहिजे
Bol Bhidu ❤
अमरावती मधून वरूड जिल्हा झालाच पाहिजे
थेट सरपंच निवडणूक, जिल्हा च विभाजन सगळं भाजप ने स्वतःच्या स्वार्थासाठी केलं.
खामगांव जिल्हा झाला पाहिजे ❤❤❤
Nice 👍
Arati tuze videos mala Awadatat ❤
शाब्बास बेटा...😂
😂🤣🤣
मला वाटते तुला आरती आवडते😁
Aarti avadte asa sang na
*#अखंड** **#Punyashlok** **#Ahilyanagar** **#Ahilyadevinagar** **#पुण्यश्लोक** **#अहिल्यानगर** **#अहिल्यादेवीनगर** जिल्हा **#MH16* 💛💥❤️🔥🇮🇩
Lawda gheto ka