Maharashtra मध्ये नविन तालुक्यांची निर्मिती होणार आहे पण कशी ?Radhakrishn Vikhe यांनी काय म्हटलंय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • #BolBhidu #taluka #maharashtra
    महाराष्ट्रात जिल्ल्हे किती? याचं उत्तर अगदी सहज देता येईल, पण तालुके किती याच उत्तर प्रत्येकाला येईलच अस नाही. आत हे तालुक्याच्या संख्येचे उत्तर अजून कॉम्प्लिकेटेड होणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन डिसेंबर 2023 मध्ये नागपूरात पार पडलं होतं .
    यादरम्यान आमदार आशिष जयस्वाल यांनी 19 डिसेंबर 2023 रोजी लक्षवेधी मांडली.त्यावेळेस नवीन तालुक्याची निर्मिती करणार का?”असा प्रश्न त्यांनी विचारला होता. यावर उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, “ तालुक्यांच्या निर्मितीबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.” म्हणजेच येत्या काळात अजून नवीन तालुक्यांची भर निश्चित पडेल फक्त यासंदर्भात नेमलेल्या कमिटीचा अहवाल येणे बाकी आहे.
    आज या व्हिडिओमधून आपण माहिती घेऊ कि नेमक्या किती तालुक्यांची निर्मिती होणार ते आणि कुठे कुठे हे तालुके होतील?
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 358

  • @Aakash8739
    @Aakash8739 9 місяців тому +59

    तालुके वाढवून हे आमचा MPSC चा अभ्यास वाढवणार पण तहसीलदार, नायब तहसीलदार पदे काढायला जीवावर येत सरकारच्या.. काय चाललय एवढी जास्त पदे रिकामे असताना पदभरती करत नाहीये 😢😢

  • @RameshKamthw
    @RameshKamthw 9 місяців тому +6

    खुलताबाद तालुका पण वेगळा झाला पाहिजे, पर्यटन स्थळ म्हणून खूप प्रसिद्ध आहे खुलताबाद , गंगापूर तालुक्याला विधानसभा जोडून असल्यामुळे खूप अन्याय होत आहे, आम्ही कधीच आमच्या तालुक्याचा आमदार बघितला नाही😢

  • @vishh_5494
    @vishh_5494 9 місяців тому +285

    आमचा आष्टी तालुका सुद्धा आमच्या बीड जिल्ह्य़ापासून जवळपास 100KM वर आहे त्यापेक्षा आम्हाला अहिल्यादेवी नगर जिल्हा फक्त 60KM वर आहे...त्यामुळे आमचा तालुका सुद्धा अहिल्यादेवी नगर जिल्ह्याला जोडला जायला पाहिजे...

    • @shashikantshejul6116
      @shashikantshejul6116 9 місяців тому +10

      Correct 100 percent

    • @Babyachabap
      @Babyachabap 9 місяців тому

      पण लोकांचा त्याला विरोध आहे कारण कॉप्या करणं बंद होईल. निजामाच्या ज्या हलकट सवयी अंगी चिकटल्यात त्या बदलाव्या लागतील. आयुष्याचा सर्वांगिण दर्जा गुणवत्ता उंचवावी लागेल आणि ते आष्टीच्या लोकांना नको आहे. त्यांचे दुर्गुण इतके खराब आहेत की पुण्या मुंबईत सुद्धा लोक त्यांना हलकट सवयीसाठी ओळखले जाते. उद्धट भाषा सर्वांना एकेरी भाषेत बोलणे परीक्षा पास न करता पैसे भरून नोकरी मिळवणे हे काही नीच गुण त्यापैकी आहेत जे नगर जिल्ह्यात निभावणे शक्य नसल्याने त्यांना नगर जिल्ह्यात सहभाग नको आहे.

    • @sangrambangal3915
      @sangrambangal3915 9 місяців тому

      आमचा अकोले तालुका आदिवासीबहुल आहे.आम्हा नगर जिल्ह्य़ाचा काहिच फायदा नाही.आमचा जिल्ह्य़ा नाशिक मध्ये घ्यावा.

    • @Party_Line
      @Party_Line 9 місяців тому +31

      एकदम बरोबर.. जामखेड बीड मध्ये जायला पाहिजे आणी आष्टी नगर मध्ये यायला पाहिजे 👍

    • @vishh_5494
      @vishh_5494 9 місяців тому +4

      @@Party_Line hoy...

  • @sambhajibhote2485
    @sambhajibhote2485 9 місяців тому +124

    नवीन तालुक्यापेक्शा नवीन देश निर्माण केले पाहिजेत म्हणजे प्रत्येकालाच पंतप्रधान, खासदार, आमदार होता येईल. प्रत्येकालाच पोटभर मलीदा खाता येईल.

    • @Bookinsider6
      @Bookinsider6 9 місяців тому

      Tumchy gandith bot😂

    • @yogeshm621
      @yogeshm621 9 місяців тому +8

      🤣 अगदी खरं आहे

    • @tvssajet
      @tvssajet 9 місяців тому +10

      छोटे छोटे देश च जास्त प्रगतशील आहेत

    • @balasahebgargund4924
      @balasahebgargund4924 9 місяців тому +5

      अहमदनगर देशाचा पंतप्रधान कोण असेल ?

    • @nileshbatav5633
      @nileshbatav5633 9 місяців тому

      😝@@balasahebgargund4924

  • @namdevpawar2415
    @namdevpawar2415 9 місяців тому +99

    त्यापेक्षा, बारामती या नविन राज्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे आणि अजित दादा ला पहिले मुख्यमंत्री केलं पाहिजे 😢😮😅😅😅

    • @kotkarys87
      @kotkarys87 9 місяців тому +23

      देश घोषित करून मोठे साहेब पंतप्रधान झाले पाहिजे त्यात दादा मुख्यमंत्री धरण बंधरे व PHD चा कारभार दादा कडे द्या

    • @yogeshshinde2618
      @yogeshshinde2618 9 місяців тому

      😂😂😂

    • @sumitgpatil
      @sumitgpatil 9 місяців тому

      😂😂😂😂

    • @kotkarys87
      @kotkarys87 9 місяців тому +1

      @@Graysharker दादा मग तुम्हाला PM ला घेउन इडली ला सोडून यायला लागत तिथल्या PM बाई कडे

    • @abhiii777
      @abhiii777 9 місяців тому +3

      ​@@Graysharker सिंचन घोटाळ्याच्या पैसा बाहेर काढा या election ला.
      मुख्यमंत्री fix 💯

  • @arungaikwad702
    @arungaikwad702 9 місяців тому +49

    ह्यांना तलाठी भरती नीट घेता येईना आणि निघालेत नवीन तालुके करायला

    • @sharadpatil9531
      @sharadpatil9531 9 місяців тому

      Nahi talathi pahije nahi taluke. Donhi goshti facta malida sathich ahet..

    • @roopvatkumar2001
      @roopvatkumar2001 8 місяців тому

      Sahi

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 9 місяців тому +82

    तालुक्यान ऐवजी जिल्ह्याची निर्मिती व्हायला पाहिजे ❤❤

    • @dipaknarwade9208
      @dipaknarwade9208 5 місяців тому +1

      Jilha nirmiti honar ahe bhau tyamule tar taluke nirmiti karaychi ahe

  • @DiYa_2475
    @DiYa_2475 9 місяців тому +20

    नवीन तालुके तयार करा किंवा नको, पण राज्यातल्या मंत्र्यांनी जतकडे जरा लक्ष द्यावं मुंबई,पुण्यापासून जत खूपच लांब असल्यामुळे जतला स्वतंत्र विमानतळ आणि रेल्वे स्टेशन व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे.

    • @deepakyadavjath
      @deepakyadavjath 8 місяців тому +3

      अगदी बरोबर. जत मधील काही गावांना जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी जवळपास 160 किलोमीटर अंतर जावे लागते.

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 8 місяців тому +4

      स्वातंत्र्यपूर्व काळात जत हे संस्थान होते...

  • @khadekeshav3320
    @khadekeshav3320 8 місяців тому +5

    अहमदनगर चे विभाजन करा अनेक तालुक्यातील लोकांना माहित नाही हे अहमदनगर कुठे 😂😂😂 मी अकोलेकर

  • @tanjirodslayer
    @tanjirodslayer 9 місяців тому +47

    Actually नवीन जिल्हे झाले पाहिजेत.

  • @akshayk.mahajan7669
    @akshayk.mahajan7669 8 місяців тому +3

    18 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात फक्त दोन उपमुख्यमंत्री ,तीन राज्य झाले पाहिजे प्रत्येक विभागाचा समतोल विकास होईल, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ , मराठवाडा.मुख्य म्हणजे केंद्र कडून थेट निधी पश्चिम महाराष्ट्र कडे न जाता तो विदर्भ आणि मराठवाडा विभागात येईल.

  • @Being_Environmentalists
    @Being_Environmentalists 8 місяців тому +11

    गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका हा जिल्हा मुख्यालयापासून 277 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अहेरी जिल्हा तयार करणे खूप आवश्यक आहे. जर नवीन जिल्हा तयार झाला तर त्यामध्ये आपोआपच नवीन तालुके निर्माण होतील. त्यामुळे नवीन तालुक्यांच्या निर्मिती ऐवजी नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे.

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 8 місяців тому

      गडचिरोली जिल्ह्यात कोणता मंत्री प्रचार करायला येतो?

  • @vishh_5494
    @vishh_5494 9 місяців тому +93

    जिल्हा निर्मिती व्हायला पाहिजे....

    • @MumtazSabKiJanhai
      @MumtazSabKiJanhai 9 місяців тому

      Ho budget pahije tyasathi.

    • @nandan4.6
      @nandan4.6 9 місяців тому +1

      BJP sarkar hatva , sarv thik hoil

  • @dilipsirsat3321
    @dilipsirsat3321 8 місяців тому +2

    पिंपळनेर हे गाव बीड जिल्हा व तालुका पण बीड आहे पिंपळनेर तालुका निर्मिती ही 1962 पासून मागणी होत असून शासन दरबारी पिंपळनेर तालुक्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे 1962 पासून मागणी होत आहे 1962 तालुका कपूर समिती अहवाल पण दिलेला होता पिंपळनेर तालुका निर्माण करवा पण आजपर्यंत पिंपळनेर तालुका झाला नाही 0:51 0:51 0:51 0:51

  • @mayurrambade
    @mayurrambade 9 місяців тому +9

    2011 नंतर जनगणना का झाली नाही? दर 10 वर्षानी जनगणना होते ना? Corona मुळे 2021 मध्ये शक्य झाली नाही पण त्यानंतर ही 3 वर्ष झाली जनगणना होणार की नाही?

    • @Shiva_kadam
      @Shiva_kadam 8 місяців тому +1

      2011 chya jangnaane che official number 2014 la jahir zale hote.. Corona mule 2021 che number 2025 kinva 2026 paryant jahir hotil

  • @kkcgroup5298
    @kkcgroup5298 8 місяців тому +2

    जिल्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये कन्नड तालुक्यातील पिशोर गाव आहे. हे गाव तालुका लेव्हल च आहे. मी तर म्हणतो की हे गाव 20 वर्षा पूर्वीच तालुका झाले पाहिजे होते. कृपया सरकार ने पिशोर ❤ या गावाचा पन विचार करावा 🙏🙏🙏🙏

  • @SGCDigital
    @SGCDigital 9 місяців тому +4

    राजूर गणपती येथे पण नवीन तालुका करावा भोकरदन जिल्हा जालना

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 8 місяців тому +4

    सातारा जिल्हा ही न फोडता जिल्ह्यात तालुक्यांची निर्मिती करावी.

  • @ravipatil9081
    @ravipatil9081 9 місяців тому +10

    नवीन जिल्हे बाबत 1 वर्षा आधी तुमचा व्हिडिओ आला होता पण अजून काही झाले नाही

    • @MumtazSabKiJanhai
      @MumtazSabKiJanhai 9 місяців тому

      Karan bhau sarkar madhe MLA nai, news reporter aahe. Dealay ha committiee karun hot aahe.

  • @laxmansonwane1609
    @laxmansonwane1609 9 місяців тому +33

    वैराग तालुक्याची मागणी गेल्या 70 वर्षापासून आहे...बार्शी तालुक्याची विभागणी करून वैराग तालुका निर्मित व्हावा... कारण हे मध्यवर्ती ठिकाण असून मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे....😮

    • @rrt383
      @rrt383 9 місяців тому

      सोपल साहेब म्हणाले तालुका कशाला जिल्हा करू आपण😂😂😂😂

    • @ashutoshupasani2747
      @ashutoshupasani2747 9 місяців тому +3

      Vairag barobar barshi zilha vyayala paahije Karan bhum aani paranda 28 km keval due ahet barshipasun

  • @dilipsirsat3321
    @dilipsirsat3321 8 місяців тому +2

    पिंपळनेर हे गाव बीड जिल्हा व तालुका बीड मध्ये आहे बीड तालुका विभाजन करून पिंपळनेर हा नवीन तालुका निर्माण करावा 1962 पासून मागणी होत आहे आज 62 वर्ष झाले पिंपळनेर तालुका झाला नाही 1962 सली नवीन तालुका निर्मित समिती नेमली होती कपूर समिती होती त्या कपूर समिती ने सुद्धा पिंपळनेर तालुका निर्माण करण्यासाठी कपूर समिती अहवाल शासनाला सादर केला होता परंतु शासनाने आज 62 वर्ष झाली पण पिंपळनेर तालुका झाला नाही ही शासनाचे धोरण आता तरी शासनाने पिंपळनेर व पिंपळनेर आजूबाजूच्या परिसरातील अनेक गावांना न्याय द्यावा ही शासनाला सर्व जनतेकडून विनंती आहे

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 9 місяців тому +7

    खूप छान आहे माहिती धन्यवाद 🙏🏻🙏

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil4005 9 місяців тому +5

    मराठवाड्यात -76 तालुके आहेत

  • @BingeMarathi
    @BingeMarathi 9 місяців тому +5

    नवीन जिल्ह्याची गरज आहे त्यात तालुके अजून बनवले जातील हे पण आहे. मुख्य विषयाला बगल देण्याचा प्रयत्न आहे. मागणी आहे जिल्हा निर्मिती त्यात तालुके करावेच लागणार आहेत पण उगीच अती शहाणपणा करून जिल्हा निर्मिती खर्च वाढतच जाणार आहे तो काय कमी होणार आहे का

  • @pvbhoyar9525
    @pvbhoyar9525 9 місяців тому +3

    विक्के पाटिल यानी फक्त म्हणल आहे इतक्या लवकर video कशाला

  • @nileshratnakar3854
    @nileshratnakar3854 9 місяців тому +11

    आमच्या शहापूर तालुक्याचे विभाजन करून नवीन शेणवे तालुक्याच्या मागणीचा प्रस्ताव 1985 पासून रखडलेला आहे

  • @shriniwasmundkar4603
    @shriniwasmundkar4603 8 місяців тому +1

    आमच्या गावापासून आमचा 'लोहा 'तालुका 60 कि.मी.अंतर आहे .तर जिल्ह्यातील इतर तालुके जवळ आहेत .
    उदा.नांदेड 27
    नायगाव 25
    मुदखेड 30
    त्यामुळे लोहा,कंधार तालुक्याचे विभाजन करून मारतळा या नवीन तालुक्याची निर्मिती करावी .

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 8 місяців тому

      माहूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी...

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 9 місяців тому +4

    नवीन तालुके करा पण त्याचबरोबर नवीन जिल्हे निर्माण होणे महत्वाचे पण अहमदनगर जिल्हा विभाजन करनार नाहीत त्याचे कारण त्यांना माहीतच आहे .

  • @ankitch1542
    @ankitch1542 9 місяців тому +33

    नवीन जिल्हे देखील व्हायला हवेत

  • @mangeshagnihotri-jy3dy
    @mangeshagnihotri-jy3dy 8 місяців тому +2

    अगदी व्यवस्थितपणे विस्ताराने या महत्त्वाच्या मुद्द्याचे सुटसुटीतपणें लाघवी शैलीत मुद्देसूद विवेचन करून तालुका आणि जिल्हा हे दोन्हीं मुद्दे समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद सर!👌🏼👍🏼🙏🏼❤️👋🏼 म्हणूनच आम्हाला बोलभिडू चॅनेल आवडते.

  • @dr.gajananshete8113
    @dr.gajananshete8113 9 місяців тому +8

    बार्शी जिल्हा झाला पाहिजे.वैराग, भूम ,परांडा, वाशी, करमाळा, माढा या तालुक्यासह❤

  • @deepakyadavjath
    @deepakyadavjath 8 місяців тому +8

    सध्या महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका हा जत आहे. जत तालुक्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. तालुक्यातील काही गावांना जिल्हा मुख्यालयाला जाण्यासाठी जवळपास 160 किलोमीटर जावे लागते.

    • @niranjan3423
      @niranjan3423 8 місяців тому

      मग तालुका निर्माण केल्यावर सांगली कशी जवळ पडेल तुम्हाला? त्यासाठी जिल्हावेगळा माग ना

    • @deepakyadavjath
      @deepakyadavjath 8 місяців тому

      @@niranjan3423 जत साठी पंढरपूर जिल्हा प्रस्तावित आहे

  • @prasadsomase2969
    @prasadsomase2969 9 місяців тому +13

    नगर जिल्ह्याचे विभाजन करून दोन जिल्हे तयार करा 1) नगर दक्षिण - अहील्यानगर २) नगर उत्तर - साईनगर

    • @SameerShaikh-gv9od
      @SameerShaikh-gv9od 8 місяців тому

      Ahmadnagar he

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 8 місяців тому

      त्यापेक्षा अहिल्यानगर जिल्हा आणि राहाता जिल्हा यांची निर्मिती करण्यात आली पाहिजे...

  • @shriniwasmundkar4603
    @shriniwasmundkar4603 8 місяців тому +1

    2011 नंतर जनगणना का झाली नाही?या वर व्हिडिओ बनवा

  • @Santosh1239
    @Santosh1239 9 місяців тому +4

    अहिल्यानगर अखंड राहनार आहे जय श्री राम जय अहिल्या उलट राहुरी मधून म्हैसगाव आणि वांबोरी , नेवासा मधुन सोनाई , संगमनेर मधुन बिरदेव साकुर , असे तालुके झाले पाहिजे

    • @BingeMarathi
      @BingeMarathi 9 місяців тому

      डोकं ठिकाणावर आहे का

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 8 місяців тому

      राहाता या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे...

  • @marvelakshay8382
    @marvelakshay8382 9 місяців тому +1

    किती नवीन तालुके झाले पाहिजे आणि ते कोणते. प्रत्येकाने आपल्या भागातून एक नाव सांगावे. म्हणजे तेंची संख्या कळेल.

  • @Krishna.shorts171
    @Krishna.shorts171 9 місяців тому +3

    धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातुन पिंपळनेर तालुका करणे फार गरजेचे आहे.तसेच शिरपूर तालुक्यातुन बोराडी तालुका करणे फार आवश्यक आहे.

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 8 місяців тому

      शिरपूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती केली पाहिजे...

  • @Djkingisback
    @Djkingisback 9 місяців тому +34

    अरे नगर चे विभाजन करा लय हाल होते राव ते काही राजकरणी नगरमध्ये म्हणजेच पाटील हे राजकारणासाठी जिल्ह्याला विभजित होऊ देत नाही आहे please अहदनगर चे विभाजन करा 😢

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 8 місяців тому

      राहाता या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे...

  • @manojshembale1059
    @manojshembale1059 9 місяців тому +19

    सर शिक्षक भरती आंदोलन वर रात्रीच व्हिडिओ बनवा, कळकळीची विनंती, मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय होत आहे

  • @saurabhbhate838
    @saurabhbhate838 9 місяців тому +4

    22 जिल्हे एकच दिवशी झाले पाहिजेत हे गरजेचे नाही..पण टप्प्याटप्याने कोणते जिल्हे बनविले जातील यासाठी तरतूद केली पाहिजे.. त्याप्रमाणे त्या नवीन जील्हाच्या मुख्यालय साठी जनमत ऐकून घेतले पाहिजे.. त्यासंबंधित आराखडा आखला पाहिजे.. आपल्याकडे फक्त घोषणाबाजी करण्यात सर्वांना मजा येते..

  • @somnath_zende
    @somnath_zende 9 місяців тому +6

    पुणे ते संभाजीनगर नवीन एक्सप्रेसवे का रखडला यावर व्हीडिओ बनवा सर

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 8 місяців тому

      पुणे जिल्ह्यातून बारामती हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला पाहिजे...

  • @ShekharBagelikar
    @ShekharBagelikar 9 місяців тому +28

    जिल्हा/तालुका निर्मिती हा माझा आवडता विषय आहे
    मी प्रत्येक मित्राशी या बद्दल चर्चा करत राहतो 😂

  • @ajinath2151
    @ajinath2151 9 місяців тому +13

    कामावर मानस वाढवली पाहिजेत हे राजकीय लोक तालुका बनवतात फक्त निवडणुकीसाठी

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 2 місяці тому

      👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👌🏽

  • @nilkanthswami2755
    @nilkanthswami2755 9 місяців тому +2

    खुप सुंदर विश्लेषण केले आपण...

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 9 місяців тому +18

    या मध्ये इचलकरंजी चा समावेश होणार का???

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 8 місяців тому

      इचलकरंजी या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी...

  • @rj6169
    @rj6169 9 місяців тому +27

    अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे ✌️

    • @official_vivek_358
      @official_vivek_358 9 місяців тому +1

      आम्ही परळी ल पण जिल्हा करू 😂😂

    • @akaramansari8700
      @akaramansari8700 9 місяців тому +3

      तरी पण आम्ही सगळे बीडकर ❤

    • @RohanKale
      @RohanKale 8 місяців тому

      Jilha Nirmiti Sadhya Tari Shasan Karnaar Nahi

    • @yashbansod6418
      @yashbansod6418 8 місяців тому

      उद्या

  • @BingeMarathi
    @BingeMarathi 9 місяців тому +3

    जिल्हा विभाजन आणि तालुके एकाचवेळी झाले तर सर्व प्रश्न मार्गी लागतील

  • @uttamdombe8224
    @uttamdombe8224 8 місяців тому +1

    माण हा सातारा जिल्ह्यातील पुर्व बाजू चा मोठा तालूका असून म्हसवड कोर्टाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांसाठी म्हसवड हा वेगळा तालुका होने अत्यंत महत्त्वाचे आहे

  • @manyaa00707
    @manyaa00707 9 місяців тому +2

    देवनागरी अंकासाठी आभार

  • @umesravo
    @umesravo 9 місяців тому +1

    Kinwat che Islapur(sahasra kund & Mandwai)

  • @GopalDhule-o1y
    @GopalDhule-o1y 9 місяців тому +1

    आमचा इथे अजून तालुका निर्मितीचा विषयच सुरू झाला नाही

  • @nitingawade29
    @nitingawade29 9 місяців тому +1

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी नवीन तालुक्यांची निर्मिती करण्यात यावी....

  • @shamwagh1206
    @shamwagh1206 8 місяців тому +1

    नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत तालुका ची फार जुनी मागणी आहे

  • @India3006
    @India3006 9 місяців тому +2

    नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या तालुक्यातून मोलगी या गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा.

  • @shreedattaanuse2665
    @shreedattaanuse2665 9 місяців тому +14

    नवीन तालुके करण्यापेक्षा नवीन विधान सभा / लोकसभा मतदार संघाची मिर्मिती करा
    70k - 80k लोकसंख्येसाठी एक विधान सभा मतदार संघाची निर्मिती व्हायला पाहिजे.
    3L -4L लोकसंख्येसाठी एक लोकसभा सभा मतदार संघाची निर्मिती व्हायला पाहिजे

    • @NIKHIL-me3ck
      @NIKHIL-me3ck 9 місяців тому +5

      4l chya हिशोबाने 3500 खासदार होतील, ते योग्य नाही

    • @BingeMarathi
      @BingeMarathi 9 місяців тому

      2026 ला होणार आहे

    • @NIKHIL-me3ck
      @NIKHIL-me3ck 9 місяців тому

      @@BingeMarathi 2026 ला होईल,888 पर्यंत खासदार ची संख्या जाईल.

  • @RohitSharma-m2y3q
    @RohitSharma-m2y3q 9 місяців тому +1

    Amche mamach gaw umrga taluka dharadhiv pasun 95 ahe ani latur pasun 72tari tri umarga dharadhiv jilyt aahe

  • @prajwalpagar6772
    @prajwalpagar6772 8 місяців тому +1

    नवीन जिल्ह्यांची निर्मिती?

  • @RajendraPatil-om1xn
    @RajendraPatil-om1xn 9 місяців тому +1

    विधानसभा कार्यक्षेत्र critetia काय असतो ते पण स्पष्ट करा

  • @nikhiljounjal3838
    @nikhiljounjal3838 9 місяців тому +1

    तुमचं विश्लेषण खूब छान आहेत पण हे सगळं ऐकून दुर्लक्ष च होणार,,,,,,,

  • @dip964
    @dip964 9 місяців тому +1

    Sir tumhi camera cha maghe board lava Ani tya vr lihun theva mhnje video banvtanni khali baghaycha Kam nhi padnar...

  • @Garib_manus_7878
    @Garib_manus_7878 8 місяців тому

    बीड जिल्यात अंमळनेर हा नवीन तालूका होणं फार गरजेचं आहे. कारण आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, पाथर्डी या तालुक्यानंतील अनेक डोंगराळ गावांना अंमळनेर हे ठिकाण मुख्य आणि सोयीस्कर आहे.

  • @thefilmythings
    @thefilmythings 9 місяців тому +3

    भारतामधे विविधता खूप आहे
    भारतामध्ये 75 राज्यांची गरज आहे
    प्रतेक राज्यामधे सोई नुसर जिल्हे आणि तालुके ची गरज आहे

  • @sagarkadam3240
    @sagarkadam3240 9 місяців тому +7

    इचलकरंजी तालुका करावा

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 8 місяців тому

      इचलकरंजी या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 9 місяців тому +14

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat ❤ good decisions by shinde saheb our super hero 😊

  • @hindustan605
    @hindustan605 9 місяців тому +1

    आमचा तालुका निफाड आहे आणि मतदार संघ येवला 🥹

  • @vijaynangarepatil8638
    @vijaynangarepatil8638 8 місяців тому +1

    तालुका शिराळा मधील गाव अन् सांगली जिल्हा किती लांब

  • @Sandy-zw8bp
    @Sandy-zw8bp 9 місяців тому

    Palghar jilhyatil Wada ani Thane jilhyatil Bhiwandi talukyancha thoda thoda bhag aktra krun Ambadi ha navin taluka tayar krava.

  • @Doctor7489
    @Doctor7489 9 місяців тому

    Washim तालुक्यातुन ganeshpur taluka magani 25varshapasun

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 8 місяців тому

    रत्नागिरी मध्ये खालगांव-जाकादेवी व्हावा.

  • @NanaChinchole
    @NanaChinchole 8 місяців тому

    ता करमाड महानगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर

  • @PratikKharge
    @PratikKharge 9 місяців тому +4

    आम्हाला पलूस हा एक वेगळा विधानसभा मतदारसंघ पाहिजे, सगळे कार्यकर्ते कडेगांवचीच आहे राव आमच्या हित...😢😢

  • @rajarani9741
    @rajarani9741 2 місяці тому

    Kannad taluka vibahjan karun 2 navin taluke pishor ani devgao rangari

  • @SunnyKamble-b3k
    @SunnyKamble-b3k 8 місяців тому +2

    मंगळ ग्रहावर एखाद्या तालुका तयार करा

  • @shubha510-_
    @shubha510-_ 9 місяців тому +4

    बीड फुटू नये 🚩🙏

  • @vivekgarad5016
    @vivekgarad5016 9 місяців тому +4

    लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मतदारसंघांची निर्मीती होण गरजेच आहे

  • @arungade9306
    @arungade9306 9 місяців тому +6

    Ashti taluka Ahilyadevi nagar madhe yayla pahije 1001%

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 8 місяців тому

      आष्टी तालुक्यासह अहिल्यानगर हा जिल्हा झाला पाहिजे... तसेच राहाता या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे...

    • @harshvardhansalve5388
      @harshvardhansalve5388 Місяць тому

      अहमदनगर जिल्हा आहे तो

  • @jotirammtoraskar8163
    @jotirammtoraskar8163 9 місяців тому +1

    कागल मधून कपाशी तालुका करावा.

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 2 місяці тому

    नवीन जिल्हे आणि नवे तालुके यांचे प्रयोजन फारच चांगले आहे खर्च मोठा असला तरी सोई सुविधांच्या दृष्टीने आवश्यक आहे हे राज्य कर्त्यांनी लक्षात घ्यावे .

  • @Davidmarsh-t5h
    @Davidmarsh-t5h 9 місяців тому +1

    #Malegaon👍

  • @RahulWalli
    @RahulWalli 9 місяців тому +1

    आमचे गाव अनसिंग ला तालुका करायला पाहिजे.

  • @kokanchananu
    @kokanchananu 9 місяців тому +9

    Chinmay fans❤❤❤

  • @nikhilpagare7037
    @nikhilpagare7037 9 місяців тому +3

    Pimpalner❤📍

  • @jiteshkuwar
    @jiteshkuwar 9 місяців тому +1

    पिंपळणेर हा साक्री तालुक्या मधून नवीन तालुका होणार 👍

  • @jyotiingle2934
    @jyotiingle2934 9 місяців тому +1

    KVS hi cbsc school asun pan recruitment veli medium cha vichar karat nahi tar fakta merit var bharti karte.....ani Maharashtra state school la English medium -marathi medium,sadhan person ashe veg-vegle pahije vare...ya point var ek mahiti purn video ..

  • @prashantwasnik4640
    @prashantwasnik4640 8 місяців тому

    Devlapur nasun te devlapar ase aahe

  • @thealphaN
    @thealphaN 9 місяців тому +2

    आमच्या वाडीत विमानतळ करा 🙏🏻🙏🏻

  • @bshrinivas725
    @bshrinivas725 8 місяців тому +2

    किनवट तालुका आमच्या गावापासून भरपूर लांब आहे त्यासाठी ईस्लापुर तालुका होणे आवश्यक आहे

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 8 місяців тому

      माहूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती केली पाहिजे...

  • @gowardhangawande
    @gowardhangawande 2 місяці тому

    गेल्या १० वर्षा पासून सुरू आहे

  • @ANURAJ2022
    @ANURAJ2022 9 місяців тому +1

    @BolBhidu satyashodhak movie var ek video banva 🙏

  • @SandipPatil-jg4dk
    @SandipPatil-jg4dk 8 місяців тому

    कराड जिल्ह्याची निर्मिती झाली पाहीजे

  • @Auto1101
    @Auto1101 9 місяців тому

    NASHIK kde vadhnar ahe ka ekhada taluka amdar ki chi tayari krayla

  • @kiranpandit666
    @kiranpandit666 9 місяців тому +2

    Akhada balapur taluka zala pahije

  • @hemantpatil5616
    @hemantpatil5616 8 місяців тому +1

    मुंबई सह कोकण नवीन राज्य बनवा म्हणजे कोकणावर घाटी लॉबी चा सतत होणारा वर्चस्व आणि शोषण थांबेल .

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 8 місяців тому

    351...ani 288 state assembly constituency ✅💯...ani 48 loksabha Assembly....6state assembly forming 1loksabha constituency..,❤❤❤

  • @harshvardhansalve5388
    @harshvardhansalve5388 Місяць тому

    अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच विभाजन करुन राशिन तालुका करा
    कारण राशिन हे शहर सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते !!

  • @nandkishorbanubakode3096
    @nandkishorbanubakode3096 9 місяців тому +1

    Nice Information

  • @rahulbadgujar163
    @rahulbadgujar163 9 місяців тому +8

    भाजपाचे नवीन राजकीय गट तयार करा लयी त्रास होतो राव 😂

  • @Walchandchavan81
    @Walchandchavan81 9 місяців тому +4

    Manmad is one of the

  • @WATANDAR007
    @WATANDAR007 9 місяців тому

    Latur jilyatun murud taluka vyalach pahije

  • @atulKulkarni-o1n
    @atulKulkarni-o1n 9 місяців тому +1

    Dada Navin word chi vilanti chukliye thumbnail mdhe. Plz avoid those mistake. Baki information takatakkk... 😊