Ho pn marvadi त्यांच्या राज्यात गावात भाईगिरी राजकारणीकरत नसतील का हे सर्व ठिकाणी आहे fkt फरक एवढाच की असं रजकारना शिवाय आपल्या फायद्या शिवाय जवळ करत नाही आणि ते लोक एकमेकांना सोबत घेऊन मोठे होतात.आपल्या माणसांना काम देतात धंदा चालू करून देतात आणि आपल्या लोकांची एकी ठेऊन सर्व सोबत पुढे जातात आपण काय करतो अस
दादा तू त्यांचे चांगले गुण सांगितले त्यांची जुनी पिढी तू सांगतोय तसाच धंदा करायची पण आता त्याची पद्धत वेगळी आहे ,मी मारवाडी दुकानात ४ वर्ष काम केलं आहे भाऊ , बियाणे विक्री नामांकित दुकान आहे आमच्या जिल्ह्यातलं.. 1) ते कधीच दुकानातील कामगाराला प्रेमाची वागणूक देत नाहीत , २)गरजू गिऱ्हाईक बघून रेट वाढवतात ३) दुसऱ्याच्या दुकानापेक्षा त्यांच्या दुकानात किती स्वस्त आहेत ते आधी सांगतात. ४) माल स्टॉक करणे, भोळ गिऱ्हाईक बघून काटा मारणे, मालांची भेसळ करणे.. ही त्यांची पद्धत ५) पिढीजात धंद्याची नाटक सांगून खराब माल सुद्धा विकून काढणे.. हे गुण कोण सुद्धा सांगत नाही त्यांचे...
I agreed...अहो मराठी कामगाराला कशाला मराठी शेजारयाला सुध्दा ते तुच्छ च वागणूक देतात..पण आपली पिढी शहाणी झालीये..जशास तसे आता आपल्याला जमायला लागलयं..आपल्या आईवडिलांची पिढी त्यांना जरा बिचकून दबकून असायची..आपली पिढी नाही- डाॅ अश्विनी
भाऊ हे तु बरोबर बोलला असशील, पण ४वर्ष त्यांच्या दुकानात राहुन तु चांगल काहीचं नाही शिकला? तु इतके दिवस त्यंच्या सोबत घालवून धंदा पण नाही शिकला, समोरच्या मध्ये काहीतरी चांगल घेण्यासारख असेल की ते आठव आणि तु पण धंदा मोठा करं वाईट आठवण धरुन बसण्यामध्ये तोटा तुझाच आहे,Don't worry, be Happy &Make Money
मराठी माणसाचा परंपरागत व्यवसाय हा शेती आहे व मारवाडी यांचा व्यवसाय दुकानदारी आहे व्यवसायातील नफेखोरी वाढल्यामुळे मारवाडी लोक श्रीमंत व सर्वात पुढे आहेत याउलट शेतीमध्ये खर्च जास्त व नफा कमी असल्यामुळे मराठी माणूस मागे राहिला आहे
दुनिया में बेपारी हि राज करंगे स्थिर आणि वाढ इन् कम तयार करण्याची कला पाहिजे. पुढच्या पिढीने फक्त वाढ करावी हि अपेक्षा असते. नोकरी हि अल्प वर्ष असते दुकान दारी परमेंट
💯%✅☑️✔️ उगाचं त्यांना हुशार म्हणणं, अन आपल्या लोकांना जमतं नाही म्हणणं योग्य नाही. आपल्या लोकांनी गोड बोलून व्यवसाय करावा, अन आपल्या लोकांनी आपल्याच लोकांकडे जावं, बस्स.. त्यांच्या पेक्षाही पुढे जाऊ व्यवसायात
मी स्वतः मराठी माणसाच्या दुकानात खरेदी करायचा प्रयत्न करतो परंतु त्यांच्या दुकानात आदराची वागणूक मिळत नाही व रेट मध्ये पण जास्त विकतात तेच मारवाडयांचया दुकानात कधीच उद्धटपणे बोलत नाही व रेट पण ते योग्यच ठेवतात.मारवाडी वाद न घालता धंदा करतात उलटपक्षी आपली लोक आपण काही घासाघीस करायला लागलो तर पुढ जा बोलतात त्यामुळे इच्छा असुनही नाईलाजाने मारवाडयांचयाच दुकानात पाय वळतात.
मी नवी मुंबई। कामोठे मधे व्यवसाय सुरू केला आहे . टू व्हीलर मल्टी ब्रांड वर्क शोप 13 लाखाची ईनव्हेस मेंट केली आहे एक वर्षे झाले . पण मराठी लोक आपल्या माणसाला म्हणावा. आसा सपोट करत नाहीत मी कधीही चुकीचे वाईट बोलत नाही . काम पण छाण आणि योग्य भाव लावतो समोरून थोडे कमी करा म्हंटले तरि करतो .
खरं आहे दादा मराठी माणुस मराठी व्यवसायीकाला सपोर्ट करत नाही मी स्वतः मसाले पदार्थ चांगल्याप्रकारे विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता परंतु स्थानिक पातळीवरील लोकांनी सपोर्ट केला नाही म्हणून पाच वर्षांत बंद केला
मी स्वतःचि Creative Analytics नावाची फर्म सुरु केली आहे. त्यामध्ये 80 % मराठी आणी 20 % इतर आहेत. माझे 75 % client हे बाहेरील आहेत आणी 25% Indian आहेत. तर सांगायचं मुद्दा हा की जे 20 % इतर आहेत ते न कंटाळता, कोणत्याही सबबी न सांगता, कमी सुट्ट्या घेऊन आधी कामाला महत्व देतात. त्यामुळं ते मराठी माणसाचा पुढे जात आहेत. हा मित्राचा नात्याने सल्ला देऊ इच्छितो.🙏🏻
एक नंबर वीडियो 👌.... मराठी लोकांची क्षमता निश्चित आहे ..पण आपल्याला काहि घाण सवई आहेत त्यामुळे सुधरत नाही आपन .... मराठी माणुस वाघ आहे पण व्यवसाय जीव ओतून करत नाही .... एकमेकांना सहकार्य करत नाही.
अतिशय सुंदर विवेचन केले आहे. मराठी लोकांची मानसिकता आणि मारवाडी लोकांचा तौलनिक फरक छानच मांडला आहे. चित्रफीत सुंदरच झाली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, ज्ञानार्जनासाठी बनवत रहा. अभिवाचनाची शैली उत्कृष्ट.
उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी बोलाव लागत आणि आपल्या लोकांचा एक शब्द म्हणजे लाख मोलाचा आहे.परत एकदम घुरट तोंड ठेवतात लोक.याला जास्त झालय ही feeling येते.तेच मारवाडी करोडपती असला तरी अदबीने बोलणार मग कसे आपल्या लोकांचे धंदे चालतील.
आम्हीं....कोणी आडनाव सांगितलं की त्यात लगेच त्याची जात शोधायचं काम लगेच चालू करतो....😂😂😂😂😂....चौकशी तर अशी काही करतो जणू काही लगेच बैठक घेऊन सोयरिक च जमवायची आहे.....😂😂😂
फेसबुक वर एक व्हिडिओ व्हायरल होते बौद्ध धर्माच्या घरात गणपती बाप्पाची स्थापना झाली म्हणून त्याच्यावरून वाद हा मराठी माणूस आहे काही कामधंद्याचा विचार करणे एकमेकांशी समजूतपणे राहणे आपले विचार राहिलेच नाही म्हणून तर मराठी माणूस सगळ्यात मागे आहे
सर मी कधीच राजस्थानी आणि गुजराती माणसांच्या अंगावर दागदागिने बघितले नाही मात्र आपले मराठी माणसं दोन पाच गुंठे जागा नाही विकली तर लगेच गळ्यात सोन्याच्या चैनी हाताच्या बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या घालून कर्कश आवाज करणाऱ्या गाड्या घेऊन मोठेपणा दाखवतात...
सिंधी मारवाडी गुजराती लोकांची bussiness Network or लिंक असते ती मराठी माणसांना त्या नेटवर्क मध्ये येऊ देत नाही.पण हळू हळू का होईना मराठी माणूस धंदा शिकायला लागला आहे..
सगळीच मराठी माणसं उद्धट आहेत असे नाही खूप मराठी माणसं मेहनती आहेत मी वेवसायात आज १३ वर्ष आहे आम्ही डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून धंदा करण्याचा प्रयत्न केला पण मराठी माणसं मराठी माणसांच्या दुकानात येत नाही
मारवाडी लोकांना त्यांची संस्था बिगरव्याजी कर्ज देते व ते लोक प्रामाणिकपणे ते कर्ज फेडतात आपले लोक तर कर्ज काढून मजा मरतात व कर्ज देनारालाच दमदाटी करतात 😂😂😂
सगळ्यात महत्वाचा गुण सोडायला पाहिजे म्हणजे 4 पैसे आले की लगेच bullet, fortuner आणि गळ्यात मोठी चेन ,4 आंगठ्या घालून फिरणे, शेठ समजून राजकारणात जाणे, याने मराठी माणूस सगळे कमावलेले गमावतो
आपल्या लोकांनी, आपल्या मराठी दुकानातून वस्तू घ्याव्या, मराठी माणसाने मराठी व्यवसाय शी कस्टमर बनावे. मारवाडी लोकं, मर्वड्याच्या दुकानात जाणार, इतर कोणत्याही व्यवसायकडून घेत नाहीत 😊
धंदा सुरू करायला कोणीही कधीही करायला हरकत नाही.... पण संयम आणि तोंडात साखर असेल ना जगात कुठेही आपण धंदा करू शकतो.... सोबत समोरच्याचा अहंकार दुखावला जाईल असे वागले नाहीं... म्हणजे झालं...❤ आणि हो मी संपुर्ण vdo न पाहताच कॉमेंट केलीय... कारणं की मी पण ❤
हे श्रीमंत होतात ते स्वताच्या राज्यात का होत नाहीत? हा पहिला प्रश्न आहे. हे फक्त पैशानेच श्रीमंत असतात, बाकी त्यांच्यात बाकी सर्व चांगलं असतं असं काही नाही फक्त खूप पैसा कमावतात व माझ्या निरिक्षण प्रमाणे त्याची पुढील कारणं आहेत व त्यातील पहिले कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे. १) त्यांची भक्कम लाॅबी असते २) त्यांच्यात समाज असतात व त्यांना त्यांच्या समाजातून आर्थिक व इतर सर्व मदत मिळते ३) ते कोठेही गेले की ते तेथील स्थानिक दादा, भाई किंवा गुंड प्रवृत्तीच्या माणसांना धरतात. नंतर ते उच्च पदस्थ अधिकारीला पकडतात व ते जेथे रहातात तेथे स्थानिक गुंडांचा उपयोग करून जम बसवतात व बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांना पकडून कसेही करून खाजगी असूदे किंवा सरकारी जागा ती हळूहळू बळकावतात. मग यांची दादागिरी सुरू होते ४) आपल्या दुकानात आपल्याच गावातील, समाजातील लोक आणून बसवतात नंतर त्यांनाच वेगवेगळ्या ठिकाणी दुकाने काढून देतात ५) पैसा कमवायला ते कधीच ईमानदारी किंवा भावूक, माणूसकी म्हणून वागत नाहीत ६) त्यांचाच होलसेल व्यापारी असतो तोच त्यांना रास्त भावात सामान देतो ,पण इतरांना जास्त भावात देतात मग मारवाडी स्वस्तात विकू शकतात इतरांना परवडत नाही ६) खोटं बोलायला आजिबात मागेपुढे पाहत नाहीत, वाईट माल चांगला म्हणून जास्त भावात विकतील ७) धंद्यात कष्ट, दुकानात मालाची मांडणी, सर्विस, बोलणे एकदम चांगले असते ८) खूप कष्टाळू असतात, कधी कंटाळत नाहीत ९) व्यसनं नसतात, कपड्यांची किंवा वागण्यात, बडेजावी, दिखाऊपणा नसतो, ईर्षा नसते १०) विनाकारण कोठेही खर्च करत नाहीत १२) कुटुंबात एकोपा असतो, वडिलधाऱ्यांना (घरातील) खूप मान देतात १३) त्यांची एक अंतर्गत दरपत्रक पद्धत असते ते कोणालाही दाखवत नाहीत पण त्याच दराने सर्वजण विकतात १४) त्यांच्याच समाजातील कोणाकडून पैशाची अफरातफर, भांडण, मारामारी झाली व तो चूकीचा असला तरीही ते त्याला बरोबरच आहे असं ठासून सांगतात व दूसऱ्याला चुकीचे ठरवतात व वेळप्रसंगी पोलिसात देतात मग पोलिस काय आपल्याच लोकांची चूक आहे असं समजतात. तसेच सगळीकडे हे लोक सणासुदीला गिफ्ट, पाकिटे वगैरे जबरदस्तीने घरपोच करत असतातच ती कोणालाच कळत नाहीत. याउलट मराठी माणूस जास्तीत जास्त कायदेशीर व इमानदारीने सर्व करत असतो दुकानात भपका नसतो, उर्मट भाषा, व्हरायटी नसते, अरेरावी, यामुळे गिऱ्हाईकांना मुकतो.
मी मराठी आहे म्हणून म्हणू शकते की आपल्या लोकांना थोडासा माज आहे, एकमेकाचे पाय ओढायची सवय आहे. अरे - कारे करणे. आमच्या घरात अजिबात एकजूट नाही. मारवाडी - एकत्र आहे , गोड बोलतात निदान तोंडावर
मी स्वतः मराठी दुकानदार आहे. मराठी माणूस कमी पडतो असे काही नाही आणि मारवाडी गोड बोलतात असेही नाही. ते dedicatedly धंदा करतात आणि संस्थेचं network हीच कारणे आहेत. ते त्यांच्या staff ला अजिबात फॅमिली सारखं वागवत नाहीत.
माझा एक मित्र सिंधी आहे. फर्निचर बिझनेस आहे. समोर माणूस आला की इतकं गोड बोलतात,गि-हाईक ची पाठ फिरताच चार शिव्या देतो (हळूच मनात ) , सांगायचं तात्पर्य - नेहमी गोड च ब़ोलतात, डोक्यात शांत राहतात
मी अकोला मध्ये होलसेल कडधान्य दुकान सूरू केली आहे 15.वर्ष सींधी मार्केट मध्ये कामं शिकलो आता 5. वर्ष पूर्ण झाले आहे स्वथा च कड धन्य दुकान आहे माझे शेजारी बुधवार ला दुकान बंद ठेवतात पण मी बुधवारी पूर्ण दिवस मेहनत करून दुकान सुरु ठेवतो आज परिणाम आशे आहे की 3.मारवाडी माझे शेजारी माझी पाय पकड्याला 3. वेळ आले बुधवारी दुकान बंद ठेवा असे म्हणतात पण आपले साठी तर बुधवार लॉटरी चां दिवस आहे. प्रकाश होलसेल अकोला.
मारवाडी लोक पहाटेच पाच वाजता ऊठून पाच पैशाची स्टोव्ह ची पिन काडेपेटी द्यायला ऊठतो चार आण्याची चहाची बुकनी पावशेर साखर देतो कारण शेतकरीवर्ग शेतात कष्ट करून येणार नाही म्हणल तर गावात लांब लांब दुकान नाहीत मी सामान देईल तेव्हाच चूल पेटते हे तो लक्षात घेऊन जगतो
जैन मारवाडी.. सिंधी..गुजर..राजपूत..लेवा पाटीदार..हे लोक बाहेरच्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात आर्थिक विकास केला आहे.. आणि मूळचा मराठी माणूस हा त्यांच्या हाताखाली काम करतो..आणि तर पोट वाढवतात आणि आपल्याच उरावर बसली
Thank you brother for taking time and making a vdo on Marwari people. As a marwari i express my gratitude towards you. Thanks for appreciating our culture and efforts and most importantly respecting US. Since childhood I have seen many incidences where people from other communities dominate and discriminate us. But u were impartial in ur video so BIG APPLAUSE for u. I am born and brought up in Maharashtra and Maharashtra is my mother land Chhatrapati Shivaji Maharaj is our idol and may Aai Bhavani give us immense power and prosperity to each and everyone in Maharashtra.
सर(अंदाजे लॉकडाऊन नंतर मी वाचल आहे वर्तमान पत्रात ) जियो अजून एक स्कीम घेऊन येत आहे ती म्हणजे 2024 च्या 1 एप्रिल पासून फर्स्ट डे फर्स्ट शो तुम्ही घरीच पिक्चर बघा . मोबाईल वर.
एकरूप होण्यासाठी समोरच्या सारखी भाषा शिकली पाहिजे ते मराठी बोलतात आपण मराठीत बोलतो जशास तशी बोली भाषा सर्वात मोठी गोष्ट आहे मग कोठेच फरक नाही हे लक्षत येते 🙏सर्व जण आपण एकच आहोत
Khup chan information sangitli. Kharch marwadi lok swatah chya business kde jast focus krtat ani tyancha evdh income asun kdhich motivational songs che videos banvun business cha video banvat nahi. Example:- marathi mansane ekhada navin dhanda takla te lagech ek motivation line var kaam krtana video banvaycha n dj ch music lavaych. Sangaych evdh ch ki marwadi lok kiti hi pudhe gele tri business madhe down to earth rahtat. Marathi manas fakt amrutulya, usacha ras, kapdyache dukan n non veg ch hotel hya madhe jast pudhakar ghetat. Marathi manas Rs. 5 kambat asel tr tyacha kharch Rs. 4 asto.
मराठी मानसा च्या घरात फुट पडल्यामुळे मराठी माणूस गरीब होत चालला आहे मराठी माणसाने एकत्र कुंटूब पद्धती ठेवा लवकर श्रिमंत व्हाल जसे कि शिवाजी महाराज सगळ्या मावळ्या ना एकत्र पद्धतीने घेऊन चालायचे म्हणूनच😢 ते मोठे राजे झाले
Highly educative. In Maharahtra Our Marathas are having 90% money of state.They are rich.If they help theirs Jati people on the lines of Bohra Jamat or Marwadi there is no reqt of any Arashion .
भाऊ मराठी माणसं राजकारण मध्ये पुढं आहे . मराठी माणसांना राज कसा चालवणे हे माहीत आहे. शिक्षणात पुढे आहे. सरकारी नोकरी मध्ये सर्वात जास्त आपले मराठीच आहे. मोठे अधिकारी, कर्मचारी मराठीच आहे. कशाला आपल्या लोकांना मागास समजावे.
मराठी माणसाला सर्व गोष्टीत आनंद हवा असतो - तो यात्रा, सर्व उत्सव , सण मोठ्याने साजरा करतो...त्यामुळेच तर बाजारपेठ हलत असते, उलाढाल होते...मारवाडी आयुष्यात कुणाला चहा ही पाजवत नाहीत...त्यांनी आयुष्यभर कंजूस म्हणून जगतात...त्यांचे मोठेपण आम्हास सांगू नका..त्यांनी त्यांच्या जागी ठीक आहेत, आम्ही आमच्या जागी ठीक आहोत..आम्ही धंदा करायला आई वडील सोडून राजस्थान, गुजरातला जात नाही आणि आम्हास गरज नाही...तेव्हा कॉमेंट मध्ये मराठी लोकांवर टीका करू नका...
@@avadhutpawar7286Chitale Bandhu, Patil Kaki, Revo Motors he sagde Marathi lokanni shuru kela, hadu hadu CA madhe pan jaau lagle aahet Marathi loka, aasha aahe pudhe chalun Marwadi lokanna dhandhyat takkar hi dyu aapan
या मारवाडी, सिंधी, गुजराती लोकांना आपलेच स्थानिक गुंड, भाई, दादा, काही सरकारी अधिकारी सामील असतात ते मारवाड्यांना लगेच सहकार्य करतात, काय झाले तर धावून जातात पण आपल्या लोकांना हुसकावून लावतात.
आमचे एक दुकान होते पण मारवाड्यांच्या जमातीने .. एकजूट होवून ते आम्हाला विकायला भाग पाडले… आणि मग कोविड ने ह्यांच्या दुकानाला टाळी लावली तब्बल २ वर्षे घरात बसवले..
@@horizontraders-r1z टेकू असल्यावर दुसऱ्यांना बाळकडू पाजणे फार सोपे असते ..तो मारवाडी आम्हाला स्टॉकिंग करतो .. हिंमत असेल तर त्याच्या सगळ्या नंबर्स वर जैक लावा . राजेश अग्रवाल आणि निरंजन शेळके आमच्या वायफाय वर स्टॉकिंग करतात प्लस पॉलिटिशंस च्या इन्फ्लूअन्स ने चोरतात पण ..😢
Sheti.bandavarchi disputes court. Fugiri vavar hai tr power hai tendancy mule jamini sambalne buddhi ghalavneche Kam Marathi Manus ajun dekhil karat ahe
Marvadi log sabka respect karte hae aur customer ko bagwan mante hae aur usi pe Kam karte hae Kisi se ladayi jagda Nahi karte hae money management unka perfect hota hae
आमच्या लोकांना भाईगिरी आणि पुढारी अतिराजकारणाचा नाद आहे.
Barobar😢
😂😂
😂😂barobr💯
😢
Ho pn marvadi त्यांच्या राज्यात गावात भाईगिरी राजकारणीकरत नसतील का हे सर्व ठिकाणी आहे fkt फरक एवढाच की असं रजकारना शिवाय आपल्या फायद्या शिवाय जवळ करत नाही आणि ते लोक एकमेकांना सोबत घेऊन मोठे होतात.आपल्या माणसांना काम देतात धंदा चालू करून देतात आणि आपल्या लोकांची एकी ठेऊन सर्व सोबत पुढे जातात आपण काय करतो अस
राजकारण , भाई गीरी करणे , जमिनी विकून खाणे, बैलगाडा शर्यत (नको तितके महत्व देणे), गौतमी पाटील...
या सगळ्या महत्वाचा गोष्टी आहेत.......
गौतमी पाटील..... बाप तों बाप रहेगा. 😅
मोठे लग्न, मिरवणुकी काढणे या मध्ये आपले लोक जगात एक नंबर आहेत मारवाडी लोक कधीच दिसणार नाही असं काही करताना
मिरवणुक काढुन वाद विवाद जातीवाद..शहरांची नावे बदलने हे महत्वाचे आहे आपल्याला
शहरांची नावे बदलने महत्वाचे आहे त्यामुळे मराठी मानसांचा पगार बीझनेस सर्व वाढनार आहे
Brobr 👍👍
दादा तू त्यांचे चांगले गुण सांगितले त्यांची जुनी पिढी तू सांगतोय तसाच धंदा करायची पण आता त्याची पद्धत वेगळी आहे ,मी मारवाडी दुकानात ४ वर्ष काम केलं आहे भाऊ , बियाणे विक्री नामांकित दुकान आहे आमच्या जिल्ह्यातलं..
1) ते कधीच दुकानातील कामगाराला प्रेमाची वागणूक देत नाहीत ,
२)गरजू गिऱ्हाईक बघून रेट वाढवतात
३) दुसऱ्याच्या दुकानापेक्षा त्यांच्या दुकानात किती स्वस्त आहेत ते आधी सांगतात.
४) माल स्टॉक करणे, भोळ गिऱ्हाईक बघून काटा मारणे, मालांची भेसळ करणे.. ही त्यांची पद्धत
५) पिढीजात धंद्याची नाटक सांगून खराब माल सुद्धा विकून काढणे..
हे गुण कोण सुद्धा सांगत नाही त्यांचे...
गंदा है पर धंदा है...
ते मारवाडी लोकांनाच पुढे धंद्यात यायला मदत करतात. इतरांना नाही..
I agreed...अहो मराठी कामगाराला कशाला मराठी शेजारयाला सुध्दा ते तुच्छ च वागणूक देतात..पण आपली पिढी शहाणी झालीये..जशास तसे आता आपल्याला जमायला लागलयं..आपल्या आईवडिलांची पिढी त्यांना जरा बिचकून दबकून असायची..आपली पिढी नाही- डाॅ अश्विनी
एक जन असा आहे म्हणून सगळेच असे असतील अस नही
भाऊ हे तु बरोबर बोलला असशील, पण ४वर्ष त्यांच्या दुकानात राहुन तु चांगल काहीचं नाही शिकला? तु इतके दिवस त्यंच्या सोबत घालवून धंदा पण नाही शिकला, समोरच्या मध्ये काहीतरी चांगल घेण्यासारख असेल की ते आठव आणि तु पण धंदा मोठा करं वाईट आठवण धरुन बसण्यामध्ये तोटा तुझाच आहे,Don't worry, be Happy &Make Money
aple pan jast bhole rahilet na bhau...
आपली मुलं , शाखा प्रमुख , विभाग प्रमुख , राजकारण , कोयता गॅंग ह्यात जास्त इंटरेस्टड आहेत
बरोबर
मराठी माणसाचा धंद्यातला फेमस वाक्य (परवडत नाय)🙏
मराठी माणसाचा परंपरागत व्यवसाय हा शेती आहे व मारवाडी यांचा व्यवसाय दुकानदारी आहे
व्यवसायातील नफेखोरी वाढल्यामुळे मारवाडी लोक श्रीमंत व सर्वात पुढे आहेत
याउलट शेतीमध्ये खर्च जास्त व नफा कमी असल्यामुळे मराठी माणूस मागे राहिला आहे
हेच ते कारण.
शेती हा धंदा आहे
दुनिया में बेपारी हि राज करंगे
स्थिर आणि वाढ इन् कम तयार करण्याची कला पाहिजे.
पुढच्या पिढीने फक्त वाढ करावी हि अपेक्षा असते.
नोकरी हि अल्प वर्ष असते दुकान दारी परमेंट
राजकारणी लोकांनी शेती ची वाट लावली....
💯%✅☑️✔️
उगाचं त्यांना हुशार म्हणणं, अन आपल्या लोकांना जमतं नाही म्हणणं योग्य नाही. आपल्या लोकांनी गोड बोलून व्यवसाय करावा, अन आपल्या लोकांनी आपल्याच लोकांकडे जावं, बस्स.. त्यांच्या पेक्षाही पुढे जाऊ व्यवसायात
मी स्वतः मराठी माणसाच्या दुकानात खरेदी करायचा प्रयत्न करतो परंतु त्यांच्या दुकानात आदराची वागणूक मिळत नाही व रेट मध्ये पण जास्त विकतात तेच मारवाडयांचया दुकानात कधीच उद्धटपणे बोलत नाही व रेट पण ते योग्यच ठेवतात.मारवाडी वाद न घालता धंदा करतात उलटपक्षी आपली लोक आपण काही घासाघीस करायला लागलो तर पुढ जा बोलतात त्यामुळे इच्छा असुनही नाईलाजाने मारवाडयांचयाच दुकानात पाय वळतात.
१००% खरं आहे हे.
100% agree भाऊ
तो पन आपली गोड bolun marto...
Mapat paap....,
हे खर आहे मारवाडी गोड बोलतात 😊
Are tula garaj laglina tar udhar magla ja m tula kalel, market wala marwadi deto ka udhar te tya veli baju wala मराठी wala deil 😢 11:07
आपल्या कडील गावातील पोर.... धाब्यावर खाणे....दारू पिणे.....पुड्या खाणे....पुढारपण करणे..... दुसरा काय करतो यातच व्यस्त असतात.....
Sham narhe garag
महागाईमुळे आता मापात काम आहे 😂
निव्वळ "माज" आहे आपल्या लोकांना।
मी नवी मुंबई। कामोठे मधे व्यवसाय सुरू केला आहे .
टू व्हीलर मल्टी ब्रांड वर्क शोप 13 लाखाची ईनव्हेस मेंट केली आहे
एक वर्षे झाले .
पण मराठी लोक आपल्या माणसाला म्हणावा. आसा सपोट करत नाहीत
मी कधीही चुकीचे वाईट बोलत नाही .
काम पण छाण आणि योग्य भाव लावतो
समोरून थोडे कमी करा म्हंटले तरि करतो .
खरं आहे दादा
मराठी माणुस मराठी व्यवसायीकाला सपोर्ट करत नाही मी स्वतः मसाले पदार्थ चांगल्याप्रकारे विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता परंतु स्थानिक पातळीवरील लोकांनी सपोर्ट केला नाही म्हणून पाच वर्षांत बंद केला
Tas nahi mi pan aapla manus pahto pan kahi manase Ashi bhetali ki ualti saishi krta yamule vishvas uadato
मी स्वतःचि Creative Analytics नावाची फर्म सुरु केली आहे. त्यामध्ये 80 % मराठी आणी 20 % इतर आहेत. माझे 75 % client हे बाहेरील आहेत आणी 25% Indian आहेत. तर सांगायचं मुद्दा हा की जे 20 % इतर आहेत ते न कंटाळता, कोणत्याही सबबी न सांगता, कमी सुट्ट्या घेऊन आधी कामाला महत्व देतात. त्यामुळं ते मराठी माणसाचा पुढे जात आहेत. हा मित्राचा नात्याने सल्ला देऊ इच्छितो.🙏🏻
कायमचा गोलमाल सेल काढ भावा व कायम मार्केट चा अभ्यास कर व व्यवसाय करा
Nav kay ahe shop che...mi pn kamothet rahto.
गाव व तालुका लेवल ला आपले लोक चांगली फाईट देत आहेत, ते मोठया शहराकडे निघालेत
एक नंबर वीडियो 👌.... मराठी लोकांची क्षमता निश्चित आहे ..पण आपल्याला काहि घाण सवई आहेत त्यामुळे सुधरत नाही आपन .... मराठी माणुस वाघ आहे पण व्यवसाय जीव ओतून करत नाही .... एकमेकांना सहकार्य करत नाही.
Right sir pan mala watate kele phije
त्यांच्या फॅमिली मध्ये unity असते आणि आपल्या एकमेकच पाय ओढतात
स्वार्थी ते वेगळेच
मारवाडी लोक risk घायला घाबरत नाही. पण हे लोक कर्जबाजारी पण खूप असतात व कोणा गरजु ला फसवयला पण माघे पुढे बघत नाही.
True that. Sanglech asey nastat. But there are few of them
@@ivinay21All are 😢 आणि दुसरयांच्या estate वर डोळा ठेवतात- डाॅ अश्विनी
बरोबर पैसा पाहिजे त्यासाठी काही पण करतील
Right
@@roshan5052 me totally agreed- Dr.Ashwini
अतिशय सुंदर विवेचन केले आहे. मराठी लोकांची मानसिकता आणि मारवाडी लोकांचा तौलनिक फरक छानच मांडला आहे. चित्रफीत सुंदरच झाली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, ज्ञानार्जनासाठी बनवत रहा. अभिवाचनाची शैली उत्कृष्ट.
भाऊ एकच नंबर बोलले तुम्ही एकच नंबर मी पण एक किराणा वाला आहे मी सुद्धा अनुभवला आहे मी सुद्धा असंच करत आहे आता ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी बोलाव लागत आणि आपल्या लोकांचा एक शब्द म्हणजे लाख मोलाचा आहे.परत एकदम घुरट तोंड ठेवतात लोक.याला जास्त झालय ही feeling येते.तेच मारवाडी करोडपती असला तरी अदबीने बोलणार मग कसे आपल्या लोकांचे धंदे चालतील.
ही लोक फार आदरपूर्वक वागतात माणसं सोबत
आम्हीं....कोणी आडनाव सांगितलं की त्यात लगेच त्याची जात शोधायचं काम लगेच चालू करतो....😂😂😂😂😂....चौकशी तर अशी काही करतो जणू काही लगेच बैठक घेऊन सोयरिक च जमवायची आहे.....😂😂😂
😊😅😅😅
सत्यकथन महाराज जय श्रीराम
Barobar bhava
Right 😢
Ekdam kadak 🎉
मारवाडी समाज हा जातीवादी नाही प्रत्येक समाजाशी ते सौजन्याने अर्थात माणुसकीनी वागतात हा मारवाडी समाजाचा सर्वात चांगला गुण आहे
केसाने गळा कापणारे आहेत.
त्यांची ती मजबुरी असते.
@@राजमाताजिजाऊ-द1द त्यांची मजबुरी दिसते परंतु त्यांचा चांगला गुण दिसत नाही वा साहेब वा
Marwadi tyanchya jaatwalyanna khup support kartat
छान माहिती मित्रा.
खरोखर सद्याच्या परिस्थिती चा विचार करून, मराठी माणसाने लक्ष देऊन.वरील माहिती अमलात कारण्याची गरज आहे
मारवाडी लोक एका दुकानावर दुसरे दुकान बांधतात , आणि आपले लोक दुकान टाकल्यावर उधारी जास्त झाल्यामुळे आहे ती जमीन पण विकून टाकतात.
😂😂 barobar
मारवाडी आणि गुजराती महतात.चार.शिव्या दिल्या तरीही .देऊन गेला.काही घेऊन नाही गेला
आरे़़़ काटा उभा राहिला हे सगळे ऐकून
खरच खूप छान माहिती दिली धन्यवाद मित्रा
फेसबुक वर एक व्हिडिओ व्हायरल होते बौद्ध धर्माच्या घरात गणपती बाप्पाची स्थापना झाली म्हणून त्याच्यावरून वाद हा मराठी माणूस आहे
काही कामधंद्याचा विचार करणे एकमेकांशी समजूतपणे राहणे आपले विचार राहिलेच नाही म्हणून तर मराठी माणूस सगळ्यात मागे आहे
Gap re bhau aapalya bhavana pan sang aani motivational speech de
हे खर आहे मारवाडी दान धर्म करतात. प्रतेक सरकारी हॉस्पिटल मधे पेशंट लोकांना फळ, जेवण खायला देतात
केलेली पाप फोडण्यासाठी 😂😂
सर मी कधीच राजस्थानी आणि गुजराती माणसांच्या अंगावर दागदागिने बघितले नाही मात्र आपले मराठी माणसं दोन पाच गुंठे जागा नाही विकली तर लगेच गळ्यात सोन्याच्या चैनी हाताच्या बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या घालून कर्कश आवाज करणाऱ्या गाड्या घेऊन मोठेपणा दाखवतात...
नमसकार सर आपण खुप छान माहिती सादर केली मनापासुन आभार खुप खुप शिकणया सारखे आहे धन्यवाद😊
सिंधी मारवाडी गुजराती लोकांची bussiness Network or लिंक असते ती मराठी माणसांना त्या नेटवर्क मध्ये येऊ देत नाही.पण हळू हळू का होईना मराठी माणूस धंदा शिकायला लागला आहे..
एकदम बरोबर. त्यांची भक्कम लाॅबी असते
सगळीच मराठी माणसं उद्धट आहेत असे नाही खूप मराठी माणसं मेहनती आहेत मी वेवसायात आज १३ वर्ष आहे आम्ही डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून धंदा करण्याचा प्रयत्न केला पण मराठी माणसं मराठी माणसांच्या दुकानात येत नाही
मारवाडी लोकांना त्यांची संस्था बिगरव्याजी कर्ज देते व ते लोक प्रामाणिकपणे ते कर्ज फेडतात आपले लोक तर कर्ज काढून मजा मरतात व कर्ज देनारालाच दमदाटी करतात 😂😂😂
😂
😂😂😂
सगळ्यात महत्वाचा गुण सोडायला पाहिजे म्हणजे 4 पैसे आले की लगेच bullet, fortuner आणि गळ्यात मोठी चेन ,4 आंगठ्या घालून फिरणे, शेठ समजून राजकारणात जाणे, याने मराठी माणूस सगळे कमावलेले गमावतो
JCB poklen machine rahile na
खरे आहे.... सन,समारंभ, उत्सव, राजकारण यामुळे व्यवसायात लक्ष द्यायला वेळच मिळत नाही.
मारवाडी लोकांची मूल व्यापारी च होतात.त्यांचे फार कमी लोक नोकरी व्यवसायात आहेत
सीए,डाॅक्टर, उद्योग पती, कंपनी संचालक, शासकीय अधिकारी अशा सर्व क्षेत्रात चांगले पाय रोवून उभे राहिले आहेत.
Atishay Chan aani mahitipurna vedio
आपल्या लोकांनी, आपल्या मराठी दुकानातून वस्तू घ्याव्या, मराठी माणसाने मराठी व्यवसाय शी कस्टमर बनावे.
मारवाडी लोकं, मर्वड्याच्या दुकानात जाणार, इतर कोणत्याही व्यवसायकडून घेत नाहीत 😊
व्यापारी म्हणून चांगले असतील,पण माणूस म्हणून एकही मार्क पडणार नाही...
सध्याच्या काळात मराठी लोक हुशार झाली आहेत, त्यांना पण आता जमायला लागले. असा काही नाही शेवटी तो माणूस आहे.
मराठी माणसाना घमंड असतो म्हणून ते गोद बोलूनन बिज़नेस करु शकत नहीं फक्त दुसऱ्याचे पाय ओढ़तात
Igo mule dukanatil makya maraychi paali yete.
aapn ch aplya lokana var aanaye che
मारवाडी रक्त = व्यापार
मराठी रक्त = शेती
Nahi marathi-- सतरंजी उचलने, खिश्यात पैसा नसताना बुलेट वरून फिरने
Actually correct that is genetic make up
@@horizontraders-r1zखर आहे
शेतकऱ्यांने देखील माल विकायला शिकले पाहिजेत
फक्त मारवाडी व कोमटी लोकांनी धदा करावे असे नाही मराठी माणसाने पण प्रयत्न केला पाहिजे.
दिलेली माहिती चांगली व योग्य वाटते धन्यवाद
जीवन हा खेळ पैशाचा नाही तर पाप पुण्याचा आहे.😊
धंदा सुरू करायला कोणीही कधीही करायला हरकत नाही....
पण संयम आणि तोंडात साखर असेल ना जगात कुठेही आपण धंदा करू शकतो....
सोबत समोरच्याचा अहंकार दुखावला जाईल असे वागले नाहीं... म्हणजे झालं...❤
आणि हो मी संपुर्ण vdo न पाहताच कॉमेंट केलीय...
कारणं की मी पण ❤
असा दृतपणा मराठी लोकांना जमत नाही...संत कबीर सांगतात तन उजला मन मैला, बागुला कपटी अंग, तसो से कौआ भया जो तन मन एक ही रंग...
😂😂😂
हे श्रीमंत होतात ते स्वताच्या राज्यात का होत नाहीत? हा पहिला प्रश्न आहे.
हे फक्त पैशानेच श्रीमंत असतात, बाकी त्यांच्यात बाकी सर्व चांगलं असतं असं काही नाही फक्त खूप पैसा कमावतात व माझ्या निरिक्षण प्रमाणे त्याची पुढील कारणं आहेत व त्यातील पहिले कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे.
१) त्यांची भक्कम लाॅबी असते २) त्यांच्यात समाज असतात व त्यांना त्यांच्या समाजातून आर्थिक व इतर सर्व मदत मिळते ३) ते कोठेही गेले की ते तेथील स्थानिक दादा, भाई किंवा गुंड प्रवृत्तीच्या माणसांना धरतात. नंतर ते उच्च पदस्थ अधिकारीला पकडतात व ते जेथे रहातात तेथे स्थानिक गुंडांचा उपयोग करून जम बसवतात व बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांना पकडून कसेही करून खाजगी असूदे किंवा सरकारी जागा ती हळूहळू बळकावतात. मग यांची दादागिरी सुरू होते ४) आपल्या दुकानात आपल्याच गावातील, समाजातील लोक आणून बसवतात नंतर त्यांनाच वेगवेगळ्या ठिकाणी दुकाने काढून देतात ५) पैसा कमवायला ते कधीच ईमानदारी किंवा भावूक, माणूसकी म्हणून वागत नाहीत ६) त्यांचाच होलसेल व्यापारी असतो तोच त्यांना रास्त भावात सामान देतो ,पण इतरांना जास्त भावात देतात मग मारवाडी स्वस्तात विकू शकतात इतरांना परवडत नाही ६) खोटं बोलायला आजिबात मागेपुढे पाहत नाहीत, वाईट माल चांगला म्हणून जास्त भावात विकतील ७) धंद्यात कष्ट, दुकानात मालाची मांडणी, सर्विस, बोलणे एकदम चांगले असते ८) खूप कष्टाळू असतात, कधी कंटाळत नाहीत ९) व्यसनं नसतात, कपड्यांची किंवा वागण्यात, बडेजावी, दिखाऊपणा नसतो, ईर्षा नसते १०) विनाकारण कोठेही खर्च करत नाहीत १२) कुटुंबात एकोपा असतो, वडिलधाऱ्यांना (घरातील) खूप मान देतात १३) त्यांची एक अंतर्गत दरपत्रक पद्धत असते ते कोणालाही दाखवत नाहीत पण त्याच दराने सर्वजण विकतात १४) त्यांच्याच समाजातील कोणाकडून पैशाची अफरातफर, भांडण, मारामारी झाली व तो चूकीचा असला तरीही ते त्याला बरोबरच आहे असं ठासून सांगतात व दूसऱ्याला चुकीचे ठरवतात व वेळप्रसंगी पोलिसात देतात मग पोलिस काय आपल्याच लोकांची चूक आहे असं समजतात. तसेच सगळीकडे हे लोक सणासुदीला गिफ्ट, पाकिटे वगैरे जबरदस्तीने घरपोच करत असतातच ती कोणालाच कळत नाहीत.
याउलट मराठी माणूस जास्तीत जास्त कायदेशीर व इमानदारीने सर्व करत असतो दुकानात भपका नसतो, उर्मट भाषा, व्हरायटी नसते, अरेरावी, यामुळे गिऱ्हाईकांना मुकतो.
मी मराठी आहे म्हणून म्हणू शकते की आपल्या लोकांना थोडासा माज आहे, एकमेकाचे पाय ओढायची सवय आहे. अरे - कारे करणे. आमच्या घरात अजिबात एकजूट नाही. मारवाडी - एकत्र आहे , गोड बोलतात निदान तोंडावर
आपण खूपच deep मध्ये विचार केलेला आहात..आणि तितक्याच तळमळतेने सांगितलेले सुद्धा आहात...
मी स्वतः मराठी दुकानदार आहे.
मराठी माणूस कमी पडतो असे काही नाही आणि मारवाडी गोड बोलतात असेही नाही.
ते dedicatedly धंदा करतात आणि संस्थेचं network हीच कारणे आहेत.
ते त्यांच्या staff ला अजिबात फॅमिली सारखं वागवत नाहीत.
💯✅✅✅
1. आपले लोकं कमी पडतात असेही नाही
2. ते लोकं गोड बोलतात असेही नाही. नीच आहेत साले
माझ्या अनुभवानुसार....
1. बेइमानी
2. गोरी चमडि
3. गोड बोलने
4. काट कसर (चिंगुट)
5. मापात पाप
आम्ही एका मारवाड्याचा वजन काटा check केला होता... तेव्हा ते मापच खोटे निघाले...
1 kiloche माप 960 gm hote....
मारवाडी का मुस्लिम व्यापारी 🤔
@@thegodfather2271 मारवाडि...
Khupach chaan mahiti mansala vichar karayala lavanari
Swatla nai jamat ani lokana badnam karyla challa
@@susantroy5044 sagl jamte
खूप छान विषय घेतला दादा
मराठी पोरांना व्यवसाय करायचा असेल तर सर्वात आधी #आरक्षण चा नाद सोडावा लागेल
Tyasathi saglyana ek najaret bghav lagel.
माझा एक मित्र सिंधी आहे. फर्निचर बिझनेस आहे. समोर माणूस आला की इतकं गोड बोलतात,गि-हाईक ची पाठ फिरताच चार शिव्या देतो (हळूच मनात ) , सांगायचं तात्पर्य - नेहमी गोड च ब़ोलतात, डोक्यात शांत राहतात
मी अकोला मध्ये
होलसेल कडधान्य दुकान
सूरू केली आहे
15.वर्ष सींधी मार्केट मध्ये कामं शिकलो आता 5. वर्ष पूर्ण झाले आहे स्वथा च
कड धन्य दुकान आहे माझे शेजारी बुधवार ला दुकान बंद ठेवतात पण मी बुधवारी पूर्ण दिवस मेहनत करून दुकान सुरु ठेवतो
आज परिणाम आशे आहे की
3.मारवाडी माझे शेजारी
माझी पाय पकड्याला 3. वेळ आले बुधवारी दुकान बंद ठेवा असे म्हणतात
पण आपले साठी तर बुधवार
लॉटरी चां दिवस आहे. प्रकाश होलसेल अकोला.
येऊन भेटतो भाऊ तुम्हाला 🙏😁
छान
आपल्या साईट ला लोकांचे गोल सेट नसतात तातपुरते विचार आसतात तुम्ही खुप छान सांगितले 😊
अम्ही मारवाडी आणी राजस्थानी एकच समजतो. जुना शब्द मारवाडी आज चा शब्द राजस्थानी असे मला वाटते
मारवाडी लोक पहाटेच पाच वाजता ऊठून पाच पैशाची स्टोव्ह ची पिन काडेपेटी द्यायला ऊठतो चार आण्याची चहाची बुकनी पावशेर साखर देतो कारण शेतकरीवर्ग शेतात कष्ट करून येणार नाही म्हणल तर गावात लांब लांब दुकान नाहीत मी सामान देईल तेव्हाच चूल पेटते हे तो लक्षात घेऊन जगतो
खर सांगु भाऊ आपल्या मराठी माणसाला धंदा करता येत नाही
मराठी माणूस हा फक्त दिवाला काढतो 😅😅 मराठी माणूस हा एक नंबर चा फुकटे असता
जैन मारवाडी.. सिंधी..गुजर..राजपूत..लेवा पाटीदार..हे लोक बाहेरच्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात आर्थिक विकास केला आहे.. आणि मूळचा मराठी माणूस हा त्यांच्या हाताखाली काम करतो..आणि तर पोट वाढवतात आणि आपल्याच उरावर बसली
Arakashan cha kubdya magat nahiet Marwadi
@@gauravchhajed832 आमच्या जीवावर तर कमवत आहेत ना हजारो वर्षा पासून ..तुम्ही फक्त खुर्च्या तोडतात आणि पोट वाढवतात..मराठी माणूस घाम गळतो
अगदी
मनातले सांगितलं thaynks
फंड ची तरतुद मजबूत असते...त्यांच्या कडे...नेमकं तिथे कमी पडतो आपण
आता मात्र आपण कुठे ही कमी नाही
खूप छान समजून सांगितलं very nice
अजून एक add करतो ते लवकरात लवकर स्थानिक भाषा शिकतात.
Thank you brother for taking time and making a vdo on Marwari people.
As a marwari i express my gratitude towards you.
Thanks for appreciating our culture and efforts and most importantly respecting US.
Since childhood I have seen many incidences where people from other communities dominate and discriminate us. But u were impartial in ur video so BIG APPLAUSE for u.
I am born and brought up in Maharashtra and Maharashtra is my mother land Chhatrapati Shivaji Maharaj is our idol and may Aai Bhavani give us immense power and prosperity to each and everyone in Maharashtra.
सर(अंदाजे लॉकडाऊन नंतर मी वाचल आहे वर्तमान पत्रात ) जियो अजून एक स्कीम घेऊन येत आहे ती म्हणजे 2024 च्या 1 एप्रिल पासून फर्स्ट डे फर्स्ट शो तुम्ही घरीच पिक्चर बघा . मोबाईल वर.
मराठी माणूस कमी दिवसात जास्त पैसा कमावण्याचा प्रयत्न करतो मराठी माणसाची वागणूक व बोली कडक आसते
ती लोक इतर गरजु लोकांचा त्यांच्या साधेपणाचा फायदा घेतात. बकरा बनला तर बनला या वृत्तीचे असतात आजच्या घडीला लोक शहाणे होत आहेत
हे 100% पटतयं...आता आपली लोकं शहाणी होतायतं.आपली पिढी especially- Dr.Ashwini
भाऊ, व्हिडिओ पाहून मारवाडी समजला आणि कॉमेंट वाचून मराठी माणूस समजला😂😂😂😂😂
छत्रपतींचे विचार नितीआचारनात आणा 100%यसस्वीव्हाल
जहाँ ना पहुचे रेलगाडी वहा पहुचे बेलगाडी. और जहाँ ना पहुचे बैलगाडी वहा पहुचे मारवाडी..और जहाँ ना पहुचे मारवाडी वहा पहुचे मराठी 😎
Guidance needed to start up and manage Business for long time
गलाई बांधव यांच्या वरती ही व्हिडिओ बनवा मारवाडी काय पैसे मिळवतात त्यांच्या १० पटीने गालाई बांधवांनी पैसे छपलेत भारतात.💯☝️
एकरूप होण्यासाठी समोरच्या सारखी भाषा शिकली पाहिजे ते मराठी बोलतात आपण मराठीत बोलतो जशास तशी बोली भाषा सर्वात मोठी गोष्ट आहे मग कोठेच फरक नाही हे लक्षत येते 🙏सर्व जण आपण एकच आहोत
स्वतः चे रोख विकायचे, दुसऱ्याचे उधार घ्यायचे.
माझा गुरु मारवाड़ी आहे tyachamule maza बिजनेस आहे te maza far upyog krun ghetat pn mi sudha tyacha pasun savdh aahe
मी सुध्दा मारवाडी आहे पण मी माझ्या ईथे काम करणाऱ्या मराठी, यूपी सर्वांना मदत करतों. 😊🙏 जय श्री कृष्णा
मी स्वतःहा मारवाडी लोकांकडे काम केल आहे हे 100 टक्के खरंय तुम्ही बघा मारवाडी पोरगा कधी कुठ कंपनी मध्ये कामाला दिसला नाही मला किंवा कुठ दुकानावरती
Khup chan information sangitli. Kharch marwadi lok swatah chya business kde jast focus krtat ani tyancha evdh income asun kdhich motivational songs che videos banvun business cha video banvat nahi. Example:- marathi mansane ekhada navin dhanda takla te lagech ek motivation line var kaam krtana video banvaycha n dj ch music lavaych. Sangaych evdh ch ki marwadi lok kiti hi pudhe gele tri business madhe down to earth rahtat. Marathi manas fakt amrutulya, usacha ras, kapdyache dukan n non veg ch hotel hya madhe jast pudhakar ghetat. Marathi manas Rs. 5 kambat asel tr tyacha kharch Rs. 4 asto.
एक नंबर माहिती 👌👌👌
मराठी माणसांचे नियोजन नसते अनाश्यक बाबीवर खर्च करतात मदत करणारे लोकांना लोक विसरतात खोटी कारणे सांगुन लोकांचे रुपये घेतात पुन्हा देतनाही
एकदम छान माहिती दिली धन्यवाद
अरे माझ्या मित्रा
मारवाडी ला पण भारी तो म्हणजे मराठागडी 🔥😎🚩🧡
आम्ही भाईगिरी चे पुढे जाणार नाहीत
Barobar😭
मराठी मानसा च्या घरात फुट पडल्यामुळे मराठी माणूस गरीब होत चालला आहे मराठी माणसाने एकत्र कुंटूब पद्धती ठेवा लवकर श्रिमंत व्हाल जसे कि शिवाजी महाराज सगळ्या मावळ्या ना एकत्र पद्धतीने घेऊन चालायचे म्हणूनच😢 ते मोठे राजे झाले
Highly educative. In Maharahtra Our Marathas are having 90% money of state.They are rich.If they help theirs Jati people on the lines of Bohra Jamat or Marwadi there is no reqt of any Arashion .
अतिशय छान माहिती दिली.धन्यवाद.
मित्रा, दोन गोष्टी अजून बाकी राहिल्या
१. ते खूप मेहनती असतात
२. ते खोट पण रेटून बोलतात
फारच मोलाची माहिती दिली, थन्यवाद
भाऊ मराठी माणसं राजकारण मध्ये पुढं आहे . मराठी माणसांना राज कसा चालवणे हे माहीत आहे. शिक्षणात पुढे आहे. सरकारी नोकरी मध्ये सर्वात जास्त आपले मराठीच आहे. मोठे अधिकारी, कर्मचारी मराठीच आहे. कशाला आपल्या लोकांना मागास समजावे.
Are bhau naukari fakt aplyapurtich aste...business setup kela ki dusrya pidhila faida hoto noukricha nhi hot
अगदी बरोबर आहे माझच मत शंभर टक्के बोलून दाखवला 😂😂😂
प्रथमेश भाऊचा विषयचं भारी
मराठी माणसाला सर्व गोष्टीत आनंद हवा असतो - तो यात्रा, सर्व उत्सव , सण मोठ्याने साजरा करतो...त्यामुळेच तर बाजारपेठ हलत असते, उलाढाल होते...मारवाडी आयुष्यात कुणाला चहा ही पाजवत नाहीत...त्यांनी आयुष्यभर कंजूस म्हणून जगतात...त्यांचे मोठेपण आम्हास सांगू नका..त्यांनी त्यांच्या जागी ठीक आहेत, आम्ही आमच्या जागी ठीक आहोत..आम्ही धंदा करायला आई वडील सोडून राजस्थान, गुजरातला जात नाही आणि आम्हास गरज नाही...तेव्हा कॉमेंट मध्ये मराठी लोकांवर टीका करू नका...
मारवाडी कधी कोणाचे नसतात coustmअर ला बाप बनवता जमीर विकून शिव्या ऐकून पिसै कमणार तो मारवाडी गर्व आहे मी महाराष्ट्राचा aahe❤
Marathi budhhi 😂
पैस्यापेक्षा अक्कल श्रेष्ठ आहे... माणसाने आजपर्यंत आपल्या बुद्धीवर प्रगती केली आहे... म्हणून पैशापेक्षा बुद्धी श्रेष्ठ....
Akaley ne Paisa yetoa. Aaplyach nateyvaik Mitra la akal lavun paisa yet nahi.
छान माहिती दिली उद्योगाबद्दल
कष्ट करणे, धाडस करणे आणि महत्त्वाचं म्हणजे गोड बोलणं हे गुण मुळातच नसल्यामुळे मराठी माणसाची सगळीकडूनच कोंडी होते 😂
सर आज पारिस्थीती बदलेली आहे. आज मराठी माणूस सुधा चांगला business करतोय. , आणि पैसा उधल करत नाही......
कुठला bussiness करत आहे भावा सांग
JAGDAMBSHIVRAY♥️🕉️
Kartat na ekani chaha cha stall taklaki dusra samorach chahacha stall lavnar.
@@avadhutpawar7286Chitale Bandhu, Patil Kaki, Revo Motors he sagde Marathi lokanni shuru kela, hadu hadu CA madhe pan jaau lagle aahet Marathi loka, aasha aahe pudhe chalun Marwadi lokanna dhandhyat takkar hi dyu aapan
तुरे विकायचा धंदा
भावा आपल्याच मराठी माणसाला आपल्याच मराठी माणसा कडून उधारी ची अपेक्षा असते मग कसा पुढे जाईल आपला माणूस 😢😢😢🙏🏻🙏🏻🙏🏻
या मारवाडी, सिंधी, गुजराती लोकांना आपलेच स्थानिक गुंड, भाई, दादा, काही सरकारी अधिकारी सामील असतात ते मारवाड्यांना लगेच सहकार्य करतात, काय झाले तर धावून जातात पण आपल्या लोकांना हुसकावून लावतात.
आमचे एक दुकान होते पण मारवाड्यांच्या जमातीने .. एकजूट होवून ते आम्हाला विकायला भाग पाडले… आणि मग कोविड ने ह्यांच्या दुकानाला टाळी लावली तब्बल २ वर्षे घरात बसवले..
Br zal marathi manus business kartana kiti masti kartoy te anubhav aahe
@@horizontraders-r1z गप कुत्र्या 😬
This is true they make lobby to destroy other people business
@@horizontraders-r1z टेकू असल्यावर दुसऱ्यांना बाळकडू पाजणे फार सोपे असते ..तो मारवाडी आम्हाला स्टॉकिंग करतो .. हिंमत असेल तर त्याच्या सगळ्या नंबर्स वर जैक लावा . राजेश अग्रवाल आणि निरंजन शेळके आमच्या वायफाय वर स्टॉकिंग करतात प्लस पॉलिटिशंस च्या इन्फ्लूअन्स ने चोरतात पण ..😢
@user-cw7te6jv9e मराठी माणसाला मारवाडी तर निराश करतातच पण त्याहून जास्त मराठी माणसे करतात समजलं काय ?
मराठी माणूस, अकाऊंट मध्ये कमी पडतो आपले लोक कधीच कॉमर्स घेत नाही,
कॉमर्स घेऊन ही उद्योग-धंदा-व्यवसायाची दृष्टी घेण्यापेक्षा एखादी उच्च पदावरची अथवा ते न जमल्यास साधी नोकरी करण्यातच समाधान मानतो , कृतार्थ समजतो.
बरोबर बोलतोय प्रथमेश भाऊ
Me Ekk Marwadi hai pan Mazza Janma Punyat zhala mee bar Chalto pan fakhtaa gooodbolto
आरामात बसून राहिला आवडते , रिस्क घ्यायला तयार नाही. मराठी माणूस
Sheti.bandavarchi disputes court. Fugiri vavar hai tr power hai tendancy mule jamini sambalne buddhi ghalavneche Kam Marathi Manus ajun dekhil karat ahe
Marvadi log sabka respect karte hae aur customer ko bagwan mante hae aur usi pe Kam karte hae Kisi se ladayi jagda Nahi karte hae money management unka perfect hota hae