गुळ कारखाना बंदनको करू रेबाबा शेतकरी शेतकऱ्याला फाशी लावतुकी काय या पेक्षा रान डुक्कर चा बंदोबस्त कर खूप उसाची नासधुस करतात अजीत पवार आणि पहिली कर्तमाफी कर
शेतकऱ्यांना देशोधडीला l तुमच्या फायद्यासाठी तुम्ही लावणार कारण गुऱ्हाळ उद्योगात तुमची मालकी नाही साखर उद्योग तुम्ही कारखाने भंगार भावात घेऊन त्यातून भरमसाठ पैसा कमवतात. वा व राजकारणाने. 🎉🎉🎉🎉🎉
टाकून आला काय सकाळी सकाळी मारतो का शेतकरी गुर्हाळा मुळेच अच्छे दिन आले ऊस उत्पादक शेतकरी यांना शासकीय कारखान्याचे कर्मचारी लाच घेतल्या शिवाय तोडच देत नाहीत रे दादा
गुराळ चालले तरच शेतकरी जगेल दादा तुम्ही जसे बलाढ्य नेते आहात तसे कारखाना बलाढ्य शेतकऱ्यांनाच प्रथम तोडी देतात त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना गुराळला ऊस देवा लागतो त्यात गुराळ बंद केले तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हाल होतील
हे कारखानदार साखरसम्राट साठी पण शेतकरी ला योग्य मोबदला वजन काटा वेळेवर पेमेंट याची जबाबदारी घेत नाहीत कामगाराचे पगारी थकीत सर्व नेते साखर कारखानदार याचेंच आहेत
दादा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये कारखाने खूप कमी आहेत त्यामुळे आम्हाला गुळ कारखाना ऊस दिल्याशिवाय पर्याय नाही आमच्या पाथरी गोदावरी सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न मार्गी लावावा हे आपणास विनंती आमच्या भागात आपलीच आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश दादा विटेकर
शेतकऱ्यांच्या रासायनिक खताची किंमती कमी करा साहेब शेतीमालाला हमीभाव द्या; अजून कर्ज मफिचे नाव घेत नाही निवडणूक आली की सगळे आश्वासन देतात निवडून आलेत की शेतकऱ्यांच्या कडे दुर्लक्ष केले जाते
प्रत्येक गावात ऊसावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे त्या मुळे वाहतूक व्यवस्था, वरील खर्च कमी होईल गावातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल अपघात, रोडवरील ताण डिझेल वरील खर्च कमी होईल
अजित पवार उपमुख्यमंत्री माननीय आमच्याकडे ऊस बाहेर राज्यात चालला जालना जिल्ह्यातला अंबड घनसांगी तालुक्यातला राजेश टोपे हिकमत दादा घाडगे पाटील यांच्याकडे कारखाने असून बाहेर कारखान्याला ऊस देण्यात यायला लागला कमी दरात देण्यात यायला लागला गुराला देण्यात यायला लागला मग अजित पवाराच्या काय बापाचं चाललं का काय आमचा ऊस शेतात ठेवायचा का काही माझी कमेंट अजित पवार पर्यंत जाऊ द्या आम्ही वावर विकलं दोन एकर ऊस कारखाने नेला नाही म्हणून
एक कारखाना एका सिझनला किमान सहा लाख पोती साखर निर्मीती करतो . केंद्राने तिन लाख टन साखर निर्यातीचा कोटा महाराष्ट्राला दिला एकुन महाराष्ट्रात निर्मांन होनारी साखर बघता जरा जास्त तर होतो अस म्हणावयाच आहे काय ऊप मुख्यमंत्री मा. आजीत पवार यांना
उसाचा दर 35 वर्षात किती पट वाढला? जर गुर्हाळात शेतकऱ्यांना उस देणे परवडत असेल तर गुऱ्हाळे मोठी करूयात ना, शेतकऱ्यांचे हीत पाहायचे ना दादा. डिस्तीलरी ला प्राधान्य देता तशे गुर्हाळाना द्या.
शेतकऱ्यांची गुराळ बंद करताय हे अत्यंत चुकीचा आहे. शेतकऱ्यांची शि सुद्धा कमी पडलेल शेतकऱ्यांचा रक्त पिणारी एक टोळी आहे महाराष्ट्रात त्यांना मातीत घडल्याशिवाय यांच्यापासून सुटका होत नाही चतुर राजकारणी आहेत
गुर्हाळावर बंदी करायची व इकडे साखर कारखान्याना काटा मारायचा व कमी दर द्यायचा डिसलीरी तून निघनारी अल्कोहोल व वीजनिर्मिती तून नफ्याचा विचार केला तर ऊसाला चार ते साडेचार हजार रुपये टनाला दर हवा .
karjmukti kar agodar, sakhar karkhandarana bill barobr dyayla lav, harvester chya subsidy ch tevadh bagha,usache,sakharche, gulache,ethanol che, biocoal che bhav padu naka mnaje zal an nighalay gul kharkhane band padayla
शेतकरी मेला तरी चालेल पण यांचे कारखाने चालेल पाहिजेत अगोदर कर्ज माफी करा
गुराळ मुळे यांची मलाई कमी झाली वाटते
Correct
साखरे पेश्या गूळ चांगला.
गुऱ्हाळ शेतकर्या साठी फायद्याचे आहे आता साखरसम्राटची सुपारी घेऊन शेतकर्याची माती करणार
गुळ कारखाना बंदनको करू रेबाबा शेतकरी शेतकऱ्याला फाशी लावतुकी काय या पेक्षा रान डुक्कर चा बंदोबस्त कर खूप उसाची नासधुस करतात अजीत पवार आणि पहिली कर्तमाफी कर
बरोबर आहे
कर्ज़ माफी झालीच पाहिजे सरसकट हो
शेतकरी यांना कोणीही रोकू शकत नाही स्वतःचा माल कोणाला विकायचा काय करायचे हे शेतकऱ्यांना स्वतन्त्र आहे तो जो माल पिकवतो त्याचे काय करायचे तो ते ठरविते
गुऱ्हाळ चालु झाल्यामुळे पोटात दुखायला लागलं का की त्या शेतकऱ्याकडून पण हप्ता पाहिजे आहे
साखर खाणे आरोग्यासाठी अपायकारक आहे साखरेमुळे अनेक आजार होतात त्या ऐवजी सेंद्रिय गूळ वापरा
कर्जमाफी झालीच पाहिजे अजित दादा पवार कर्जमाफी झालीच पाहिजे
Dada only
70,000 koti
कारामारी बंद कर ! गुन्हाळ काय बंद करतोस !
केंद्र आणि राज्य शासनाच्या भूमिकेमुळे अजून 2 ते 4 वर्षांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भिक मागायची वेळ येईल.
गुराळांची काहीच अडचण नाही शेतकऱयाचा ऊस कोणाला द़यायचा ते शेतकरी स़वता ठरवतील
अजित दादा आता लबाड झाले
वा रे वा उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांची गुळ कारखाने बंद करायची आणि साखर कारखान्याला चालू ठेवायचं
सहकारी साखर कारखाने मोडीच्य भावात विकत घेऊन सुध्दा पोट भरत नाही वाटतं, म्हणून शेतकऱ्याच्या ताटातील घास काढून घ्यायचा वाटतं.
आज रोजी शेतकरी खुप बेजार झाले आहेत कारण मंजूर भेटत नाही खत व्यवस्थापन माहाग आहे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही खुप अवघड शेती करणे झाले आहे
गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेत सगळे. पण हे फार काळ चालणार नाही.
जास्त हवा केली तर शेतकरी जागा दाखवतील
नक्की 😢
ह्याच्या घराला घेरा सगळी अक्कल ठिकाणावर येईल.
गुराळे बंद करून गूळ आयात करा. ऊसा चा ट्रक मागे दीड दोन टन काटा मारून अवसयनात आलेले कारखाने नाम मात्र किमतीत विकत घ्या.
Export duty सुद्धा वाढवणार हे भडवे सरकार.
शेतकऱ्यांना देशोधडीला l तुमच्या फायद्यासाठी तुम्ही लावणार कारण गुऱ्हाळ उद्योगात तुमची मालकी नाही साखर उद्योग तुम्ही कारखाने भंगार भावात घेऊन त्यातून भरमसाठ पैसा कमवतात. वा व राजकारणाने. 🎉🎉🎉🎉🎉
दादा गुळ आरोग्यासाठी चांगला असतो
टाकून आला काय सकाळी सकाळी मारतो का शेतकरी गुर्हाळा मुळेच अच्छे दिन आले ऊस उत्पादक शेतकरी यांना शासकीय कारखान्याचे कर्मचारी लाच घेतल्या शिवाय तोडच देत नाहीत रे दादा
गुराळ चालले तरच शेतकरी जगेल दादा तुम्ही जसे बलाढ्य नेते आहात तसे कारखाना बलाढ्य शेतकऱ्यांनाच प्रथम तोडी देतात त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना गुराळला ऊस देवा लागतो त्यात गुराळ बंद केले तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हाल होतील
तुम्ही लोकं जबाबदार आहात दादा, दादा करायला.
एवढं नुकसान करुन सुद्धा ह्याला दादाचं म्हणता?
हार्वेस्टर घतलेल्या शेतकरयाची सबसेडी दया तेवड बघा सबसेडीच
😅😅😅😅
सहकारी साखर कारखाने मोडीत काढून तुमचे खाजगी साखर कारखाने चाललेत .. आता गुऱ्हाळ मोडीत काढत शेतकरी कसा बरबाद करायचा हेच तुमचं ध्येय आहे
दादा गुराळ बंद करू नका कारण शेतकरी उसावर ती स्वता प्रक्रिया करुण स्वताच प्रोडयाक्ट मार्केट मध्ये उभा करत आहे शेतकऱ्याला दोन पैशे जादा मिळतात
ऊस तुझ्या बापाचा आहेका शेताची मालकी घेणारा तु कोण आहे
Dadala gu avadat nahi
शेतकऱ्यांचे ऊसवजन फसवणारेखाजगीसाखर कारखाना 10-10 वर्षे बिल देत नाहीत गुळ फॅक्टरी वाले इमानदारीने उसाचे वजन करून शेतकऱ्यांचे पैसे देत आहेत
साखर कारखाने काटा मारतात हे मात्र 100% खरे आहे
सत्तेत आल्यानंतर बरेच काही सुचायला लागले वाटतं गुराळे बंद करू नका कारण गुळ हा आयुर्वेदिक मध्ये मोडतो गुराळे बंद करू नका धन्यवाद
ऊस कुणाला घालायचा याचा अधिकार शेतकऱ्यांना आहे.
तुम्ही गुराळे बंद करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय कारखानदारांच्या दावणीला बांधणार का??😢😢
आमदान खासदारांच्या पेन्शन पण बंधन आना बंद करा पेन्शन काय गरज आहे त्यांना
कमाई मध्ये कपात झाली वाटत साखर कारखान्यातून येणाऱ्या... जगू द्या शेतकऱ्याला पण थोड
शेतीला जोडधंदा आहे तो पन बंद करा खुप छान आहे तमचे स्वगत आहे 😂
कसा शेतकरी पिळून खाता येईल हेच धोरण
हे कारखानदार साखरसम्राट साठी पण शेतकरी ला योग्य मोबदला वजन काटा वेळेवर पेमेंट याची जबाबदारी घेत नाहीत कामगाराचे पगारी थकीत सर्व नेते साखर कारखानदार याचेंच आहेत
अजून जन्माला यायचा आहे शेतकर्यांचे गुराळ बंद करणारा
अजित पवारांना फक्त कारखानदारी चालु ठेवायची आहे शेतकरी कर्ज मुक्तीच काय झालं ते सांगा
आता काय कासराचं हातात आलाय त्यामुळं काय कांहीही करू शकता बाकीच्यांचे कारखाने बंद करा फक्त तुमचेच चालावे
खरं काय सगळं लबाडीचे बोलणं
दादा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये कारखाने खूप कमी आहेत त्यामुळे आम्हाला गुळ कारखाना ऊस दिल्याशिवाय पर्याय नाही आमच्या पाथरी गोदावरी सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न मार्गी लावावा हे आपणास विनंती आमच्या भागात आपलीच आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश दादा विटेकर
शेतकऱ्यांच्या रासायनिक खताची किंमती कमी करा साहेब शेतीमालाला हमीभाव द्या; अजून कर्ज मफिचे नाव घेत नाही निवडणूक आली की सगळे आश्वासन देतात निवडून आलेत की शेतकऱ्यांच्या कडे दुर्लक्ष केले जाते
पाढर्या कपड्यातील काळा बगळा
गुळगुराळावर बंदी आणायची काही कारण नाही आजीत दादा कारखाने दर देत नाहीत😂😂
साखर कारखाने हे राष्ट्रवादी आणि क्रॉग्रेसचे आहेत . आणि यांच गणीत काय तर ज्याचा कारखाना त्याचा मंत्री -
साखरे पेक्षा गूळ कधीपण चांगला
दादा गुऱ्हाळ Maharashtra तील बंद करू नका, गुजरात मधील करा, जास्त गूळ तिकडचा येतोय, याचं बघा
पर्यायी इथेनॉल निर्मितीसाठी आवश्यक आहे अन्यथा आंदोलन सुरू ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो
Ghari ethenol banvav lagel😂
गुराळ बंद करणार नाही 30 रुपये किलो गुळ विको
गुळ निर्मिती वर बंदी घातली तर आम्ही शेतकरी पुर्ण रस्त्यावर उतरू व तुम्हाला फिरवून देणार नाही
नक्की 😅
ऊस गुर्हाळ बंद करणे म्हणजे शेतकर्यांचे उद्योग व्यवसाय बंद करणे.. गुर्हाळावर बंधने घालणे भांडवलशाही धार्जिणेपणा आहे
शेतकरी बांधवांना गाडा गावातील भामटे बघा ऊसाला भाव द्या खत भाव बघा वजन काटा पंचायत समितीच्या काटा परवानगी दिली पाहिजे दुधाला भाव द्या जय किसान
गुराळ घर बंद करा आणि साखर कारखाने काढायची परवानगी द्या सर्व गावांमध्ये कारखाने तयार करा
म्हणजे शेतकरी गु-हाळावर २पैसे मिळवतात त्याची आपल्याला पोटदुखी होते का?
प्रत्येक गावात ऊसावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे त्या मुळे वाहतूक व्यवस्था, वरील खर्च कमी होईल गावातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल अपघात, रोडवरील ताण डिझेल वरील खर्च कमी होईल
साहेब ,
कर्ज माफी करा सर सकट 7/12कोरा करा.
तुम्ही शेतकऱ्याला कमी भाव देत शेतकऱ्याने गूळ बनवले म्हणजे काय झाले
धरन धरन
मुतायेकदाचे❤❤😮😮😅😅
आमचेकडे उसाला रानडुक्करांचा प्रचंड त्रास आहे याबद्दल एकही नेता बोलत नाही
दुसऱ्याचे भल करून मताधिक्य कधी मिळालं यांना, शक्यच नाही यांची दमबाजी सर्वोत्तम, वाटोळं केलं Maharashtra च
अजित पवार उपमुख्यमंत्री माननीय आमच्याकडे ऊस बाहेर राज्यात चालला जालना जिल्ह्यातला अंबड घनसांगी तालुक्यातला राजेश टोपे हिकमत दादा घाडगे पाटील यांच्याकडे कारखाने असून बाहेर कारखान्याला ऊस देण्यात यायला लागला कमी दरात देण्यात यायला लागला गुराला देण्यात यायला लागला मग अजित पवाराच्या काय बापाचं चाललं का काय आमचा ऊस शेतात ठेवायचा का काही माझी कमेंट अजित पवार पर्यंत जाऊ द्या आम्ही वावर विकलं दोन एकर ऊस कारखाने नेला नाही म्हणून
2024 -25 साला पेक्षा 2025 -26 सालात साखर कारखान्यांची पहिली उचल कमी झाली त्यामुळे साखर उद्योगात अधोगती झाली म्हणावी लागेल.
गूळ आरोग्य दायी आहे साखर खाणे बंद करा कारखान्याला ऊस वाळून गेला तरी टोळी मिळत नाही
गुळाची पोळी चांगली पादा
शेतकऱ्याने नेमके काय करावे तो त्याचा कच्चामाल पक्का करून सुद्धा विकू शकत नाही
दादा सत्ता दिली ती भजून खा नाहीतर जनता तुम्हाला सोडचिठी देईल गुऱ्हाळ ही चालू राहणार काय करतो ते बघू
साखर कारखाने यांनी आर्धा गुळ व अर्धी साखर निर्मिती करावे
गुऱ्हाळ व्यवसायावर बंधन लादून हा अजित दादा स्वतःच्या पायावर दगड मारून घेणार.......
Pure व्यवसाय..pure उत्पादन म्हणजे गूळ...आणि साखर म्हणजे विष
ऊस तोडणी बंद झाल्यावर बरेच लोकं चोऱ्यामाऱ्या करतील यावर गरीब लोक जगत आहेत त्यामुळे हार्वेस्टर ला खर्च न करता ऊस तोडणारा भाववाढ द्या
गुळावर बंदी आणु,व साखर आपण कारखानदार मिळून मिसळून खाऊ
सरकार साखर निर्यातीला परवानगी नाकारेल परंतु गूळ निर्यातीला परवानगी नाकारू शकत नाही कारण गूळाची बाजारपेठ ही खूपच अवाढव्य आहे.
शेतकऱ्यांना प्रक्रिया बंदी? उलटा प्रवास चालणार नाही!
एक कारखाना एका सिझनला किमान सहा लाख पोती साखर निर्मीती करतो .
केंद्राने तिन लाख टन साखर निर्यातीचा कोटा महाराष्ट्राला दिला एकुन महाराष्ट्रात निर्मांन होनारी साखर बघता जरा जास्त तर होतो अस म्हणावयाच आहे काय ऊप मुख्यमंत्री मा. आजीत पवार यांना
उसाचा दर 35 वर्षात किती पट वाढला? जर गुर्हाळात शेतकऱ्यांना उस देणे परवडत असेल तर गुऱ्हाळे मोठी करूयात ना, शेतकऱ्यांचे हीत पाहायचे ना दादा. डिस्तीलरी ला प्राधान्य देता तशे गुर्हाळाना द्या.
दुधच अनुदान कधी येणार आहे
AJEET DADA Super ✌
कमालीचा निर्णय.
आपण शेतकऱ्यांच्या. बाजूने जरा थोडा तरी विचार करा.
हे सरकार शेतकऱ्याचा कर्दनकाळ ठरत आहे
मतपेटीतून दाखवून देऊ😮
शेतकऱ्यांची गुराळ बंद करताय हे अत्यंत चुकीचा आहे. शेतकऱ्यांची शि सुद्धा कमी पडलेल शेतकऱ्यांचा रक्त पिणारी एक टोळी आहे महाराष्ट्रात त्यांना मातीत घडल्याशिवाय यांच्यापासून सुटका होत नाही चतुर राजकारणी आहेत
गुराळावर बंदी आणा गल्ली बोळात दारू दुकानांना परवानगी द्या
हा भामटा सांगतोय
गुऱ्हाळ मधून हफ्ता भेटला नहीं वाटत म्हणून मनाला लागलं वाटतंय
कर्ज माफी जोरदार स्वागत जोरदार स्वागत
जाच फक्त साखर कारखाने करतात
A.Iचा वापर करु पन रेट 7-8हजार रु टन रेट द्या
आली का मस्ती
शेतकऱ्यांना जगू द्या रे 😢
कर्ज माफीच तेवड बघा आजीत दादा
जीकडे पैसा जास्त तीकडे माल टाकलं शेतकरी पैसा कमी भेटल तर फुकटात देईल का ऊस 😂😂😂😂😂
दादांचे कारखाने कसे चालणार गुऱ्हाळ असल्यावर
गुर्हाळावर बंदी करायची व इकडे साखर कारखान्याना काटा मारायचा व कमी दर द्यायचा डिसलीरी तून निघनारी अल्कोहोल व वीजनिर्मिती तून नफ्याचा विचार केला तर ऊसाला चार ते साडेचार हजार रुपये टनाला दर हवा .
अजित दादांनी हार्वेस्टर चे बघावे कमीशन किती मिळेल
भर दिवसा च हुकुमशहा व्हायचे स्वप्न पाहायला लागले काय❓
कर्जमाफी करा
हो शेतकरी ची वाट कशी लागेल हेच बगा ...तुम्ही कारखाने काटा मारता ते चालतेयय ना ..
उसाच्या भावा बदल बोला
karjmukti kar agodar, sakhar karkhandarana bill barobr dyayla lav, harvester chya subsidy ch tevadh bagha,usache,sakharche, gulache,ethanol che, biocoal che bhav padu naka mnaje zal an nighalay gul kharkhane band padayla
शेतकरी आंदोलनाची बातमी लावून धरा किती दिवस उपोषण चालू आहे तेब्येत किती खालवली हे वारंवार दाखवा
आम्हाला ऊस कारखान्याला द्यावे की गूळ बनवावा आमची मरजी तुम्ही शेतकऱ्याला दावणीला बाडले आहे काय